Browsing Category

News

शरद, मुलायम, लालूप्रसाद : यादव त्रिकुटीशिवाय ओबीसी राजकारण संपणार ?

वर्ष होतं १९८९ चं. 2 डिसेम्बर १९८९ ला देशाचे सातवे पंतप्रधान म्हणून व्हीपी सिंग यांनी शपथ घेतली होती. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी टीडीपी, द्रमुक आणि एजीपी याचबरोबर भाजप आणि डावे अशा विचारधारेत एकमेकांच्या विरोधात असलेल्या पक्षांचा…
Read More...

शिंदे गट जिंकणार असा दावा होतोय ती ‘सादिक अली’ केस काय होती ?

निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटातील लढाई सुरु आहे.  शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार सुनावणी सुरु आहेत. शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे? यावर थोड्याच वेळात निर्णय येईल.  पण आजच्या दिवसभरातल्या घडामोडींमध्ये एक केस चर्चेत…
Read More...

मुख्यमंत्री कोणीही असो दावोसमध्ये जातात अन् गुंतवणूक घेवून येतात, काय आहे दावोसमध्ये.?

स्वित्झरलँडबद्दल एक आपल्याला एक वेगळंच आकर्षण. यश चोप्रा यांच्या पिक्चरमध्ये जेवढा पण स्वर्गासारखा युरोप पाहिला तो स्वित्झरलँडमधलाच. डीडीएलजेमध्ये राज सिमरणचा रोमांस  स्वित्झरलँडमध्येच खुलला.  मात्र आता पेपर वाचताना, टीव्ही बघताना …
Read More...

पारसनाथ पर्वतावर नक्की कुणाचा हक्क ? जैनांचा कि आदिवासी समाजाचा ?

झारखंडच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पारसनाथ टेकडी चर्चेत आहे. जैन अनुयायांच्या भारतव्यापी आंदोलनातून हा मुद्दा समोर आला. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१९ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेच्या कलम ३ नुसार,…
Read More...

स्टॅलिनचा स्वॅग दिसला कारण पेरियार,अण्णादुराई आणि करुणानिधींचा वारसा चालवायचा आहे

तामिळनाडूच्या विधानसभेत अभूतपूर्व राडा झाला. कारण तसं वेगळं नव्हतं. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद असा टिपिकल वाद. मात्र ज्याप्रकारे हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याची चर्चा देशभर झाली. राज्यपाल आर एन रवी सभागृहत भाषण करायला सुरुवात…
Read More...

बिहारसारखी जातीनिहाय जनगणना केली तर ओबेसी आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार का ?

भारताची जनगणना जर दहा वर्षांनी होते. भूगोलाच्या पुस्तकात लहानपणी वाचलेलं वाक्य अजून आपल्या डोक्यात आहे. भारतात शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे २०२१ मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं. मात्र २०२३ उजाडलं तरीही…
Read More...

राज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का ?

तामिळनाडूच्या राज्यपाल आणि राजकारण्यांचं भांडण फक्त महाराष्ट्रातच होतं असं तुम्हाला वाटत असेल तर काल तामिळनाडूच्या विधानसभेत झालेला राडा पाहिलात तर तुमचं मत मात्र नक्कीच बदलेल. तमिळनाडू विधानसभेचं अधिवेशन सुरु झालं आहे, तमिळनाडूत सध्या…
Read More...

महिला आयोग सिलेक्टिव भूमिका घेतंय का ?

उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबायचं काय नाव घेत नाहीये . उर्फी जावेदच्या  कपड्यांमुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी लावून धरलीये. पण महिला आयोगाकडून उर्फी जावेदला अजून तरी कोणत्याही प्रकारची नोटीस…
Read More...

चित्रा वाघ यांनी कितीही टिका केली तरी चाकणकर यांचं पद जात नसतं..

उर्फी जावेद Vs चित्रा वाघ यांच्या वादात वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना ओढलं आहे. "मुंबईत ही महिला उघडीनागडी फिरत असतांना प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली नाही, उलट महिला आयोगाने सुमोटे केस चालवणं गरजेचं होतं परंतु…
Read More...