Browsing Category

News

मणिपूर पोलीस Vs आसाम राईफल्स मध्ये काय वाद सुरु आहे ?

मणिपूरमध्ये कुकी आणि मेतेईनंतर आता स्थानिक पोलीस दल आणि आसाम रायफल्स हे दोन्ही आमनेसामने आले आहेत. दोघांमधील संघर्ष वाढला आहे. कारवाईत अडथळा आणल्याबद्दल मणिपूर पोलिसांनी आसाम रायफल्सविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याच संघर्षामुळं मणिपूरमधील…
Read More...

सगळं कंट्रोल लष्कराच्या हातात…पाकिस्तानात नक्की काय चालूये ?

९ ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तान झोपेत होतं अन् त्याच रात्री राजकीय उलथापालथी झाल्या. पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली. महत्वाचं म्हणजे संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या १२ ऑगस्ट रोजी संपणार होता मात्र त्याच्या तीन दिवस आधीच…
Read More...

राहुल गांधींच्या भाषणातले शब्दच रेकॉर्डवरून काढलेत असंसदीय शब्द काय असतात?

अधिवेशन सुरू असलं की एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ठरलेले आसतात. लोकसभा, राज्यसभा असो किंवा मग राज्यातील विधानसभा, विधान परिषद असो. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाला धारेवर धरत असतात. सध्या सुरू आसेलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा…
Read More...

आजकालचा नाही….उद्धव Vs नारायण राणेंचा संघर्षाचा इतिहास खूप जुना आहे

काल लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदेंनी भाषण करताना ठाकरे गटावर, ठाकरेंवर आणि त्यांच्या हिंदुत्वावर टीका केली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत उभे राहिले, “काहींनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. हिंदुत्वावर भाष्य करणाऱ्यांचा जन्म…
Read More...

फुले, आंबेडकर, ओबीसी राजकारण ते मराठी भाषा अभ्यासपूर्ण माहितीसाठी हरी नरकेच आठवायचे

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या आणि अशा अनेक महापुरूषांवर भाष्य करत समग्र लिखाणासाठी परिचीत आसणारे प्राध्यापक हरी नरके यांचं आज निधन झालं आहे. मागच्या काही दिवसांपासून हरी नरके आजारी…
Read More...

एका महिलेच्या मागे ९ हजार लोकं उभे राहिले आणि मुंबईच्या बस ७ दिवस बंद राहिल्या

मुंबईतल्या बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी, आठ दिवसांनी आपला संप मागे घेतला. बेस्ट बस चे वाहक म्हणजे कंडक्टर आणि चालक असे थोडे थोडके नाहीत तर तब्बल ९ हजार कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांची खूपच पंचाईत झाली होती. पण हे सगळं…
Read More...

चंद्राच्या उत्तर ध्रुवावर पहिला देश ठरण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रशियाने आव्हान दिलं आहे.

तुम्ही लहान असताना अनेक वेळा तुमच्या आजीने, आईने चंद्रावरचं गाणं गायलं असेल, किंवा मग अनेक कवींनी चंद्र थेट आपल्या कवितेत उतरवला असेल, एवढचं काय तर तुमच्या मित्राने त्याच्या प्रियसीला थेट चंद्राचीचं उपमा दिली असेल नाही तर चंद्रच आणून देतो…
Read More...

टोमॅटोच तर नाव झालंय महागाईचा खरा भडका तर मसाल्यांनी केला आहे

गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटो खूप भाव खात आहे. नंतर हळूहळू पाऊस वाढत गेला आणि सगळ्याच भाज्यांचे भाव वाढले होते. म्हणजे जवळ जवळ संपूर्ण किचन महागल्याने सगळ्याच गृहिणी वैतागल्या आहेत. पण संपूर्ण जेवणात मुख्य भूमिका असते ती मसाल्यांची.…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने राहुल गांधींना खासदारकी पुन्हा मिळणार आहे

देश मी आई नयी आंधी राहुल गांधी राहुल गांधी. मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी राहुल गांधींच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली पासून गल्ली पर्यंत असा जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. कोर्टाचे…
Read More...

यावर्षीचा लालबागच्या राजाचा देखावा नितीन देसाईंसाठी स्पेशल होता…पण…

लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार...! स्वतःचं आयुष्य संपवताना नितीन देसाई यांनी काही ऑडीओ क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्या ऑडीओ क्लिपची सुरुवातच त्यांनी याच शब्दांनी केली होती. यावरूनच त्यांच्यासाठी लालबागच्या राजाचं स्थान…
Read More...