Browsing Category
कट्टा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता पर्यंत किती वेळा रडलेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत गुलाब नबी आझाद यांच्या निरोप समारंभावेळी बोलता-बोलता अचानक रडू लागले. त्यावेळी ते इतके भावनिक झाले होते की, भाषणमध्येच थांबवावं लागलं होतं. त्यांनी आझाद यांच्या सोबत आपल्या मैत्रीपूर्ण आठवणी जागवल्या.…
Read More...
Read More...
या दहा जणांनी नागरिकांच्या हक्कांसाठी स्वत:च्या करिअरवर पाणी सोडल
बोललं पाहीजे मग ते कोणत्याही बाजूने असो. कोणाची बाजू खरी आणि कोणाची खोटी हा नंतरचा मुद्दा पण बोललं पाहीजे हे नक्की.
आत्ता परवाच शरद पवार म्हणाले, आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलताना नीट माहिती घेऊन व्यक्त व्हावं असा माझा…
Read More...
Read More...
द्वारकेवरचा विजय सेलिब्रेट करणारा पाकिस्तान आजही जगभरात चेष्टेचा विषय बनला आहे.
१९६५ चे भारत पाकिस्तानमधील युद्धाने त्याच्या चरमसीमेवर होतं. पश्चिम सीमेवर भारताची सेना आणि हवाईदल पाकिस्तान्यांना झोडपून काढत होते. भारताचा वाढलेला जोर कमी करण्यासाठी पाकिस्तानला काही तरी पावले उचलावी लागणार होती.
७ सप्टेंबरची रात्र,…
Read More...
Read More...
मनाविरुद्धचा प्रदेशाध्यक्ष नेमला म्हणून मुख्यमंत्र्यानी थेट राजीनामाच दिला.
साल होतं १९८३. महाराष्ट्रातील सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून लोकांचा पाठींबा नसणाऱ्या अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करणाऱ्या इंदिरा गांधीनां अखेर जनमानसावर आणि संघटनेवर पकड असणाऱ्या वसंतदादांना मुख्यमंत्री करावं लागलं होतं.…
Read More...
Read More...
राज्याच्या तोफा वितळवून शेतकऱ्यांसाठी नांगर निर्माण करणारा राजा या देशात होवून गेला
शेतकरी जगला तर देश जगेल...
वाचून, ऐकून, बोलून गुळगुळीत झालेलं वाक्य. फक्त भाषणात आणि बोलण्यात अनेकदा हे वाक्य येत. पण याचा मतितार्थ समजून घेण्याची गरज कधीच रहात नाही. विशेषत: राज्यकर्त्यांनी ही गोष्ट कोरून घेतली पाहीजे.
आत्ताचा मुद्दा…
Read More...
Read More...
महिंद्राची स्थापना करणारा माणूस पुढं जाऊन पाकिस्तानचा अर्थमंत्री बनला.
महिंद्रा अँड महिंद्रा भारताला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून देणारा ब्रँड. भारताच्या पहिल्या जीप, ट्रॅक्टरपासून ते आजच्या एक्सयूव्ही पर्यंत महिंद्राचा डंका वाजतोय. आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखाली देशाची ओळख बनलेला महिंद्रा अँड महिंद्रा मात्र…
Read More...
Read More...
गांधीजी सुद्धा प्रेमात पडलेले, लग्न मोडायची वेळ आली होती.
ये प्यार होता है क्या अजून पण कोणाला समजलेलं नाही. पिक्चरमध्ये तर म्हणतात की प्रेम कधी तुमची जात,धर्म, रंग, रूप वगैरे वगैरे बघून होत नाही. हाच नियम लावायचा म्हटलं तर ते तुम्ही कमिटेड आहे कि सिंगल आहे यावर पण ठरायला नको.
उफ ये समाज और उसके…
Read More...
Read More...
कोल्हापूरच्या आमदाराला पाहण्यासाठी ८ दिवस आमदार निवासासमोर लोकांनी रांग लावली होती.
गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. सांगली कोल्हापूरच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीमध्ये मासेमारी करण्यावरून वाद सुरु होता. एका काठावर कोल्हापूर आणि दुसऱ्या काठावर सांगली अशा दोन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरनी थेट मासेमारीवर बंदी घातली होती. अनेकांचा…
Read More...
Read More...
हा माणूस नसता तर दिल्लीचं कोलंबिया झालं असतं हे नक्की..!
ड्रग्स म्हंटल की आपल्याला पहिल्यांदा नाव आठवायचं ते कोलंबियाच्या दी पाब्लो एस्कोबारचं. त्याच्या ड्रग्सचे तस्करीचे किस्से काय सांगायचे भावा. आपल्या कानाच्या, डोक्याच्या आणि अंगात असतील नसतील त्या सगळ्या फ्युजा उडतील. पण तरी सांगतो, पाब्लो…
Read More...
Read More...
टाटांनी LIC ला संकटातून बाहेर काढलं आणि त्यातून TCS देखील मोठी केली
काल केंद्रीय बजेट सादर झाल. यात अनेक घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केल्या आहेत. यात एलआयसीचे आयपीओ विक्रीसाठी काढले असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे देशात एलआयसी संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या.
एलआयसी ही…
Read More...
Read More...