Browsing Category

फोर्थ अंपायर

फॅन्स तुफान दगडफेक करत होते पण कप्तान कपिल देव आपल्या जागेवर ठामपणे बसून राहिले…

भारतीय माणसाला तीन गोष्टींचं वेड आहे असं म्हणतात. एक म्हणजे राजकारण, दुसरं म्हणजे बॉलिवूड आणि तिसरं म्हणजे क्रिकेट. लोक या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असतात. एकवेळ देव म्हणून डोक्यावर नाचतील नाही तर थेट जमिनीवर नेऊन आदळतील…
Read More...

आयुष्यात एकदाच कॅप्टन कुलचा स्वतः वरचा कंट्रोल सुटला होता…

अटलबिहारी वाजपेयी हे आपल्या भाषणात नेहमी एक कविता म्हणायचे, क्‍या हार में क्‍या जीत में किंचित नहीं भयभीत मैं संघर्ष पथ पर जो मिला  यह भी सही वह भी सही। या ओळी तंतोतंत लागू होणारा क्रिकेटमधला स्माइलींग बुद्धा म्हणजे भारताचा माजी…
Read More...

विदर्भाचा रणजी आणि इराणी ट्रॉफींचा दुष्काळ चंद्रकांत पंडित यांनी संपवला होता….

रणजी स्पर्धा या भारताच्या भविष्यातील क्रिकेटचा पाया मानल्या जातात. यातूनच खेळाडू घडतात आणि दर्जेदार खेळाडू आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. जितकी मोठी भूमिका यात खेळाडूंची असते तितकीच…
Read More...

त्या वर्ल्डकप पासून इंझमामने ठरवलं कि वजन कमी करायच्या नादी लागायचं नाही..

पाकिस्तानच्या टीमचा फॉर्म गंडला की कित्येकांना आठवण येते, ती इंझमाम उल हकची. पाकिस्तानचा कदाचित सगळ्यात भारी बॅट्समन, जो खेळण्यात वाघ होता. पण जेव्हा वजनवाढीवरून इंझमामला शेरे मिळायचे तेव्हाची हि गोष्ट. पाकिस्तानच्या टॉपच्या…
Read More...

सचिन रिटायर झाल्यावर वानखेडेवरचा ग्राउंड स्टाफ देखील रडला होता…

सचिन.... सचिन.... असा जयघोष सगळ्या स्टेडियमभर व्यापुन असायचा जेव्हा सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असायचा. वानखेडे सचिनचं दुसरं घर होतं. या मैदानावर मारलेला प्रत्येक फटका सचिनची कीर्ती वाढवत गेला. वानखेडे मुंबईची शान तर होतच पण जगभरातून…
Read More...

बालाजीचा धडाका एवढा होता की पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये त्याच्या नावाने गाणं गायलं जायचं….

बालाजी हमसे दूर भागते हुए और उनकी ये गेंद बल्ले को चकमा देती हुई सीधे राहुल द्रविड के दस्तानो में समा गयी... रेडिओवर हा आवाज बऱ्याच लोकांनी ऐकला असेल. लक्ष्मीपती बालाजी म्हणजे पाकिस्तानचा कर्दनकाळ बनून पुढे आला होता. त्याच्या बॉलिंगला…
Read More...

वर्ल्डकपमध्ये एकही मॅच न खेळता पार्थिव पटेलला लाखो रुपये मिळाले होते….

क्रिकेटमध्ये लै पैसाय भावा, उगाच आपला देश आयपीएलवर एवढा पैसा खर्च करत नाय. जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आपलं आहे, आत्ताच्या पाकिस्तानसारख्या दहा बारा टीम आपल्या खिशात बसतील इतका पैसा बीसीसीआयकडे आहे. खेळाडूंना मानधनात आपल्या देशात…
Read More...

पाकिस्तानातले लोक म्हणायचे, सरदारजी तुम्ही इथे निवडणूक लढवा, सहज जिंकाल…

बिशनसिंग बेदी भारताच्या बेस्ट खेळाडूंपैकी एक होते. भारतात तर त्यांचा जलवा होताच शिवाय पाकिस्तानात सुद्धा त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. फक्त एक उत्तम क्रिकेटरच नाही तर एक उत्तम माणूससुद्धा बिशनसिंग बेदी होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचे फॅन थेट…
Read More...

२००७ च्या वर्ल्डकपला रवी शास्त्रींची भविष्यवाणी धोनीने चुकीची ठरवली होती…..

२००७ चा टी ट्वेन्टी वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता आणि भारताची जवळपास सगळीच टीम युवा होती.  या युवा टीमची जबाबदारी होती नवखा कर्णधार झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या हातात. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताचं हे पहिलंवहिलं आयसीसी टूर्नामेंट…
Read More...

द्रविडच्या आधी गायकवाडच होते ज्यांनी ६७१ मिनिटे बॅटिंग करून पाकला जेरीस आणलं होतं.

सुनील गावस्कर, कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटचा पाया रचला. या खेळाडूंमुळे भारतीय क्रिकेटला सोन्याचे  दिवस आले. सुनील गावस्करानी रेकॉर्डचा पूर आणला होता. गावस्करांबरोबरच अजून एक खेळाडू होता ज्याला गावस्करांचा राईट हॅन्ड म्हणून ओळखलं जायचं ते…
Read More...