Browsing Category

आपलं घरदार

भारतात औद्योगिक क्रांती करणाऱ्या जे.आर.डी टाटानांही इंजिनियरिंग करायला जमल नाही.

भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह कोणता तर तो म्हणजे टाटा हे लहान मूल पण सांगेल. अगदी भल्या मोठ्या ट्रकपासून ते पासून मिठापर्यंत अनेक गोष्टी टाटा बनवतात. लाखो इंजिनियर्स टाटांकडे कामाला आहेत. भारताची औद्योगिक क्रांतीच मुळात टाटांमुळे झाली.…
Read More...

कोलकत्याला ६ नोबेलचा सन्मान आहे तसाच महाराष्ट्रातल्या या गावाला ३ भारतरत्नांचा सन्मान आहे.

काल अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार अभिजीत बॅनर्जी यांना जाहीर झाला. अभिजीत बॅनर्जी हे कलकत्त्याचे. कलकत्ता शहराशी संबधित असणाऱ्या आजवर सहा जणांना नोबेल पुरस्कार मिळाले आहेत. रविद्रनाथ टागोर, सी.व्ही. रमण, मदर टेरेसा, अमर्त्य सेन, रोनाल्ड…
Read More...

चंद्रकांत दादा कुणाचे…? 

मध्यंतरी एक मॅसेज व्हायरल झाला. कोल्हापूरकर म्हणतात, दादा आमचे नाहीत. कोथरुडकर म्हणतात, दादा आमचे नाहीत. जैन म्हणतात, दादा आमचे नाहीत. ब्राह्मण म्हणतात, दादा आमचे नाहीत. मराठा म्हणतात, दादा आमचे नाहीत. असा नेता पुन्हा होणे नाही. अनेकांनी…
Read More...

नाशिकच्या साखर कारखान्याने भारतातला पहिला चॉकलेट ब्रँड बनवला: रावळगाव

आपल्या पिढीच बालपण एका विचित्र स्थित्यंतरातून गेलं. जागतिकीकरण नुकतच जाहीर झालेलं. परदेशी ब्रँडेड कंपन्या भारतात याव की नको असं करत करत चाचपडत पाऊल टाकत होत्या तर जुन्या भारतीय कंपन्या देखील त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःमध्ये…
Read More...

प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे.

शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधण्याचे श्रेय जाते महात्मा फुलेंना. त्याआधी पेशवाई सोबत मराठी साम्राज्य नष्ट झाले होते. पण पेशवाई असतानाच महाराजांनी बनवलेली नाणी नष्ट झाली होती. सातारा इथे असलेल्या गादीचं महत्व कमी करण्यात आलं होतं.…
Read More...

सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या थकलेल्या दोस्तीचं रहस्य…

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्रीचे बरेच किस्से जगजाहीर आहेत. त्यांची मैत्री राजकारणापलीकडची असल्याचं नेहमीच बोललं जातं. आणि या नेत्यांनी वेळोवेळी याचे दाखले सुद्धा दिलेत. अगदी…
Read More...

विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.

१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते.…
Read More...

मूर्तिजापूरच्या सुपुत्राने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताचा पहिला सुपर कंप्युटर बनवला.

११ ऑक्टोबर १९४६. विदर्भातील अकोला जिल्हा. मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा नावाच अवघ ३०० लोकसंख्या असणारं गाव. गांधीजीनी खेड्याकडे चला हा दिलेला आदेश शिरसंवाद्य मानून गावात राहायला आलेल्या भटकर दांपत्याला मुलगा झाला. पेशाने दोघेही शिक्षक.…
Read More...

महाराष्ट्रातल्या या गावात १५ वर्षांपासून एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. 

महाराष्ट्रात एक गाव आहे जिथे पंधरा वर्षांपासून एकही पोलीस फिरकला नाही. कारण काय तर या गावात गेल्या पंधरा वर्षांपासून गुन्हाच घडलेला नाही. अस कस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तरी भांडण होत असतील की, तर इथे गावाच्या मंदीरात सर्व गावगोळा…
Read More...

अंबानी, तेंडुलकर पासून बच्चन सर्वजण महाराष्ट्रातल्या याच डेअरीचं दूध पितात. 

आम्ही फक्त चितळेंच दूध पितो. ओके नो प्रोब्लेम. प्रत्येकांचा आवडीचा ब्रॅण्ड असतो. काही जणांना चितळेंच दूध आवडत तर काहींना गोकूळ. काहीजण कृष्णा भारी म्हणतं असतील तर काहीजण पतंजली. महाराष्ट्रात दूधाच उत्पादन पण मुबलक असल्याने दूधाच्या…
Read More...