Browsing Category

आपलं घरदार

राजाराम महाराज पालथे जन्माला आले तेव्हा शिवराय म्हणाले “हा दिल्लीची पातशाही पालथी घालील”

छत्रपती शिवराय म्हंटले की पराक्रम, युद्ध, लढाया, रायगड-राजगड यांसारखे बलाढ्य किल्ले, भवानी तलवार अशा कितीतरी गोष्टी झटकन नजरेसमोर उभ्या राहतात. पण महाराजांची अजून एक बाजू आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समतेचा पुरस्कार करणारे, शेतकरी…
Read More...

जिथं फिरकू दिलं जातं नव्हतं त्याच जिल्हा बँकेत बाळासाहेब पाटलांनी आपला झेंडा गाडला

राजकारण....  ज्याची सुरुवातच एका कारणानं होते. शेवट होतो एकतर विजय किंवा पराजयाने. मग यासाठी विरोधात जावं लागलं तरी बेहत्तर. पण लढणारच. पण काही गोष्टी या सगळ्यालाच छेद देणाऱ्या असतात. आजची गोष्ट एका अशाच नेत्याची आहे ज्याने जिल्हा…
Read More...

जनसंघ ते भाजपा अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचा तोफखाना घडवला..

महाराष्ट्रातील राजकारणात व समाजकारणात जे मान्यवर नेते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वकर्तुत्वाने मोठे झालेत त्यात सर्वश्री स्व. यशवंतरावजी चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. भाऊसाहेब हिरे, स्व. भाई डांगे, एस.एम. जोशी स्व. वसंतराव नाईक, स्व.…
Read More...

कोल्हापूरच्या राजकारणाचा नाद कुठं करताय? अमेरिकेत पण नगरसेविका निवडून आलीय

आपलं कोल्हपूर जगात भारी म्हणत्यात ते उगाच नाही. जगात कुठल्या पण कोपऱ्यात जावा कोल्हापूरकरांचा झेंडा असणारच ओ.  आता तर कोल्हापूरच्या एका कन्येनं अमेरिकेतल्या होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षाच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका…
Read More...

बाळासाहेब म्हणाले होते ‘मार्मिक खपलं नाहीतरी चालेल राशिभविष्य छापायचं नाही’

१९ जून १९६६ साली सुरु झालेल शिवसेना नावाचं वादळ पुढील अनेक दशकं महाराष्ट्रात घोंगावत राहील अस कोणालाच वाटले नव्हते. पण ज्यामुळे शिवसेनेची स्थापना झाली त्या मार्मिकच्या वैचारिक धोरणाबाबत बाळासाहेबांनी कधीच तडजोड केली नाही, त्याचाच हा किस्सा.…
Read More...

आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वीच सांगून ठेवलं…सोने घेण्यापेक्षा पैसा गुंतवा आणि व्याज कमवा.

गोपाळ गणेश आगरकर हे म्हणजे भारतातील महान समाजसुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ञ आणि विचारवंत होते. ब्रिटीश राजवट असतांना भारतीय समाजात पसरलेली जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले होते. त्या काळात…
Read More...

रोमच्या व्हॅटिकन सिटीने पहिल्यांदाच एका सामान्य भारतीयाला संत ही उपाधी दिलीय

आजपर्यंत कधीच घडलं नाही असं काहीतरी घडतंय. रोमची व्हेटिकन सिटी एका सामान्य भारतीयाला संत उपाधी द्यायला लागलंय. १५ मे २०२२ ला ही उपाधी त्यांना मिळणार आहे. १८ व्या शतकात तामिळनाडूत जन्मलेल्या एका व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला. त्या…
Read More...

बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे,” सावरकर नेहरूंपेक्षा जास्त गुण मी वाजपेयींना देईन”

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारे शिवशाहीर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेबांच्या शिवचरित्राचं गारुड मराठी भाषेच्या सीमा ओलांडून देशभरात पसरलं आहे. जानता राजा बाबासाहेब पुरंदरे…
Read More...

राणेंनी सेना सोडलेली तरी बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंचे पुस्तक त्यांना भेट म्हणून पाठवले…

नारायण राणे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व. कोणताही राजकीय वारसा नसताना अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या राणेंची सुरवात रस्त्यावर लढणारा शिवसैनिक म्हणून झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा लाडका शिवसैनिक.…
Read More...

जॉर्ज यांच्या उठसुठ संप घेण्याच्या भूमिकेमुळे बस कामगारांचा संप चांगलाच गंडला होता

७० च्या दशकात ... आवाज कुणाचा...?.... या घोषणेवर उत्तर मिळायचं... कामगारांचा.    ही घोषणा देणारे कामगार चळवळीचे अध्वर्यू, अघोषित 'बंदसम्राट' होते जॉर्ज फर्नांडिस. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस…
Read More...