Browsing Category
आपलं घरदार
नागपूरचा भिडू तुमच्या घरातल्या कचऱ्याला देखील बक्कळ पैसे देतो…
भारतात 'स्वच्छता राखा' असे किती जरी बोर्ड लावले तरी लोकं त्या बोर्डवर कचरा टाकून येतील इतकी वाईट परिस्थिती आज आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणारी लोकं असोत किंवा स्वयंप्रेरणेने देश सुंदर राहावा म्हणून…
Read More...
Read More...
आत्माराम बापूंना तिकिट मिळावे म्हणून चव्हाण साहेब थेट सरदार पटेलांच्या घराबाहेर जाऊन बसले
१९३४-३५ ह्या काळात महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची बैठक तयार झाली होती.
राष्ट्रीय पातळीवर जयप्रकाश नारायण, नरेंद्र देव ,अरुणा असफअल्ली, एस.एम.जोशी, अच्युतराव पटवर्धन, ना.ग.गोरे हे समाजवादी विचार निश्चित केलेले नेते समाजवादी पक्षाची मुठ…
Read More...
Read More...
पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत इंदिरा गांधींना आपली मोठी बहिण मानायचे
तो दिवस होता ७ मार्च १९८३ चा. त्या दिवशी दिल्लीतल्या विज्ञान भवनात नामचे अर्थात अलिप्त राष्ट्रसंघाचे संमेलन भरले होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण अचानक एक व्यक्ती नाराज होवून या संमेलनातून बाहेर पडला.
हा व्यक्ती होता यासर अराफत... …
Read More...
Read More...
रामभाऊंनी स्वत:च पुर्ण आयुष्य वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिकवण्यात घालवलं
आम्ही कुठून आलो ? कसे आलो ? आमचे अस्तित्व काय ?
हे प्रश्न ज्यांच्या आयुष्याचाच भाग आहे अशा लेकरांना समाजाने नाकारले, झिडकारले अशा लेकरांनी जगावं कसं ?
कुणाचा आधार नाही ना, हक्काचं कुटुंब नाही...
चांगले शिक्षण आणि चांगले आयुष्य हेच…
Read More...
Read More...
तीन लाख लोकांची कत्तल करणारा इराणचा सम्राट जेव्हा थोरल्या छत्रपतींचे नाव ऐकताच पळून गेला..
इराण चा शाह आणि अफशारीद साम्राज्याचा संस्थापक तहमस कुलीखान उर्फ नादिरशहा हा हिंदुस्थान वर १७३८ साली चालून आला. पूर्वेकडील ऑट्टोमन साम्राज्य इतर युद्धात गुंतलेले होते. हिंदुस्थान मधील मोगल सत्ता औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मोगल…
Read More...
Read More...
सुभाषबाबूंनी हिटलरला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाची मूर्ती भेट दिली होती.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस. परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. भारतात आणि जागतिक पातळीवर धर्माच्या नावावरून चाललेल्या कत्तली त्यांचं मन व्यथित करत असे. धर्माच्या आणि…
Read More...
Read More...
प्रेतांचा खच पडला होता, तेव्हाच ठरवलं प्राण गेले तरी दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून द्यायचा
भोपाळ गॅस दुर्घटनेला जगातील सर्वात भीषण दुर्घटना समजले जाते. या भयानक दुर्घटनेत अब्दुल जब्बार यांनी आईवडील व मोठा भाऊही गमावला आणि त्यांना स्वत: लंग फायब्रोसिस आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागला. परंतु…
Read More...
Read More...
राजकारणातले भक्त हुकूमशाहीला जन्म देतात असा इशारा आंबेडकर कधीच देऊन गेले होते…
चाळीस वर्ष भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनात अमूल्य योगदान व विचार देणाऱ्या आंबेडकरांचा अस्त झाला आणि त्यांच्या मृत्यूने एक युग च समाप्त झाले!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी होते पण त्यांच्या राजकारणाला विद्वत्तेची झालर होती.…
Read More...
Read More...
पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांमुळ कोल्हापूरची एक ग्रामपंचायत कोट्यवधींची उलाढाल करते
दिलावर राज्य करणार गाव म्हणजे कोल्लापूर. इथल्या लोकांचं काम आबन्ड असतंय. आता इतर भागातल्या लोकांना आबन्ड म्हणजे काय हे कळणार नाही. आबन्ड म्हणजे अफाट. म्हणजे नाद करावा तर कोल्हापूरकरांनी. इथली कुस्ती, इथला ऊस, इथला तांबडा पांढरा, इथली चप्पल,…
Read More...
Read More...
लॉकडाऊनच्या काळात एका परिवाराने 6 लाख लोकांना जेवू घालण्यासाठी 2 कोटी रूपये खर्च केले
गेले वर्ष भर झालं जगात कोरोनाचा उच्छाद सुरु आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना या कोरोनाच्या लढाईत गमावलं. संपूर्ण जगाला नवीनच असलेल्या रोगाशी सामना कसा करायचा हे कोणालाच ठाऊक नव्हतं. म्हणूनच या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या…
Read More...
Read More...