Browsing Category
आपलं घरदार
या सरसेनापतींनी सर्वप्रथम गुजरातला मराठ्यांच्या टापेखाली आणलं..
दाभाडे हे महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे. मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी हा पुण्याजवळील तळेगावचा पाटील. त्यांचे सुपुत्र येसाजी हे शिवाजी…
Read More...
Read More...
भारताच्या पहिल्या फेमिनिस्ट पंडिता रमाबाईंच्या एका पत्राने विवेकानंदांची झोप उडवली होती.
अभ्यासात प्रगाढ पंडित, अनेक भाषांबद्दल असणारी माहिती आणि कणव, जनकल्याणासाठी केलेली अनेक मोठी कामे, अमेरिकेत जाऊन भारताच्या संस्कृतीचा केलेला प्रचार आणि समाजसुधारणा या सगळ्या उक्त्या ज्यांना चपखलपणे ज्यांना लागू होतात ते म्हणजे स्वामी…
Read More...
Read More...
जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी वायरलेसचा शोध जगदीशचंद्र बोस यांनी लावला मात्र एक चूक केली…
आज आपण रेडिओ , टीव्ही, मोबाईल आणि वायफाय या गोष्टी अगदी सहजरित्या हाताळतो. कुठल्याही तारांशिवाय आपण या गोष्टी कुठेही नेऊन त्यावर हवे ते कार्यक्रम बघू शकतो ऐकू शकतो.
या वायरलेस टेलिकम्युनिकेशनचा शोध आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने लावला आहे…
Read More...
Read More...
ट्रॅक्टर मोर्चा सोडा महाराष्ट्राच्या राजधानीत एक लाख बैलगाड्या घेऊन शेतकरी हजर झाले होते…
सध्या कोरोनाचा जोर वाढलाय. बघावे तिकडे ऑक्सिजनची कमतरता, रेमेडीसीव्हरची मारामार, व्हेंटिलेटर बेड नसल्यामुळे वाढता मृत्यूचा आकडा याच बातम्या कानावर पडत आहेत. एकीकडे कुंभमेळा, निवडणुकीचे प्रचार, ठिकठिकाणचे सण समारंभ सुरूच आहेत.
मात्र या…
Read More...
Read More...
नेहरूंनी उभारलेला प्लॅन्ट आज देशाला रोज शेकडो मॅट्रिक टन ऑक्सिजन पुरवत आहे..
गेल्या वर्षभरापासून जगाला छळलेल्या कोरोनाने आपल्या दुसऱ्या लाटेत आक्राळविक्राळ रूप धारण केलंय. कोरोनासाठीचे रेमडीसीव्हीर इंजेक्शन, कोरोना लस, व्हेंटिलेटर इतकंच काय तर हॉस्पिटलमध्ये बेडसाठी देखील रांगा लागलेल्या आहेत.
सगळ्यात दुर्दैव…
Read More...
Read More...
बडोदा संस्थानच्या खेडोपाडी भारतातलं पहिलं फिरतं ग्रंथालय सुरु केलं होतं..
आपल्या देशात अनेक संस्थाने आहेत तसेच त्यांचे अनेक राजे देखील होऊन गेले. या पैकी काही राजांची नावे मात्र इतिहासात कायम स्वरूपी अजरामर झाले. युद्धात पराक्रम गाजवतो तोच श्रेष्ठ राजा असतो असे नाही तर अनेकदा आपल्या रयतेला सुखाचे आयुष्य भेटावे या…
Read More...
Read More...
टिळकांचे नातू हिंदू महासभेतून आले आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बनले…
आजची पिढी काहीही म्हणो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे देशाचे सर्वोच्च नेते होते आणि ते काँग्रेसचे पुढारी होते. लोकमान्य स्वतःला तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणवून घेत. त्यांचे काही विचार जुन्या काळाप्रमाणे कर्मठ जरी असले तरी नव्या जगाप्रमाणे…
Read More...
Read More...
फासावर जाण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भगतसिंह पुस्तकच वाचत होते..
“देशातील हाताच्या बोटावर मोजन्याइतक्या त्यावेळेच्या अभ्यासू राजकीय व्यक्ति काढल्या,तर भगतसिंह हे त्यांपैकी एक होते."
क्रांतिकारी लेखक जितेन्द्रनाथ सन्याल यांनी भगतसिंहाविषयी काढलेले गौरवोद्गार..
भगतसिंहांच्या सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे…
Read More...
Read More...
सुरवातीला महाराष्ट्र राज्यासाठी वेगळंच नाव फायनल झालं होतं…
धगधगता स्वाभिमान ही महाराष्ट्राची आजवरची ओळख राहिलेली आहे. इतिहास जरी काढला तरी मराठी रक्त पूर्वीपासून बंडखोर म्हणून प्रसिद्ध आहे. परकीय आक्रमकांना तोंड देऊन देशात पहिल्या स्वराज्याची स्थापना देखील महाराष्ट्रातच झाली.
आपल्यावर होणाऱ्या…
Read More...
Read More...
संकटाचं राजकारण केलं नाही तर भूकंपात उद्ध्वस्त झालेलं गाव दत्तक घेऊन पुन्हा वसवलं..
सध्या कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासलं आहे. या महामारीची पहिली लाट ओसरते तोच दुसरी लाट आली आणि या लाटेचा भडका न भूतो न भविष्यती असा आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयाबाहेर कोरोना पेशंटची बेड मिळवण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. ऑक्सिजन,…
Read More...
Read More...