Browsing Category
आपलं घरदार
महाराष्ट्रातल्या कंदिलाचा ब्रँड संपूर्ण भारतात देशभक्तीची ओळख बनला होता…
सध्या देशभक्तीचं नवीन वारं आलंय. चीनच्या मुजोरपणामुळे आज सर्वत्र स्वदेशी उत्पादने वापरण्याचा आग्रह होतोय. कोरोनाच्या काळापासून आपल्या पंतप्रधानांनी देखील आत्मनिर्भर होण्याचा नारा दिलाय. भारतीय उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि सेवा वापरा असा…
Read More...
Read More...
१९ वर्षांच्या लढ्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच पत्र पाठवलं आणि….
मराठी कोरा या सोशल साईटवरती अरुण नारायण सबनीस यांनी हा किस्सा लिहला होता. त्यांच्या अकाऊंटवरून ते सिडकोचे माजी महाव्यवस्थापक असल्याची माहिती मिळते. त्याचसोबत प्रख्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांचे ते सासरे असल्याची माहिती मिळते.
पण त्याहून…
Read More...
Read More...
आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.
दरवर्षी शिवजयंती आली की आसपासच्या मंडळात सकाळीपासून टेपवर शिवपराक्रमाचे पोवाडे वाजायला सुरु होतात. डफावर कडाडणारी थाप आणि तसाच काळजाला भिडणारा ओळखीचा आवाज कानी पडतो.
"ओम नमो श्री जगदंबे नमन तुज अंबे करून प्रारंभे
डफावर थाप तुनतुण्याचा…
Read More...
Read More...
सगळ्या गडावर एकच जल्लोष झाला, रयतेचं राजं शिवराय जन्माला आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र, एक अतूट अस नात. याच नात्याच्या उत्सवाचा आज दिवस तो म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिवनेरी गडावर आजच्या दिवशी १६३० साली एक तेजस्वी पुत्र जिजाबाईंच्या पोटी जन्माला…
Read More...
Read More...
डाळिंब द्राक्षे असो किंवा हापूस, महाराष्ट्राच्या फळशेतीचं क्रेडिट या पंजाबच्या माणसाला जातं.
महाराष्ट्राला दगडा धोंड्याचा प्रदेश म्हटलंय. निम्म्याहून अधिक राज्यात कायम दुष्काळ पाचवीला पुजलेला. पारंपरिक शेतीमधून येणारे उत्पादन बेभरवशाचे होते म्हणूनच कृषिप्रधान राज्य असूनही म्हणावे तेवढे शेतीतून उत्पादन घेता येत नव्हते.
पण आपल्या…
Read More...
Read More...
सोनं १८ रुपये तोळा असताना त्यांनी खिशातले १६ लाख खर्चून माथेरानला रेल्वे आणली.
माथेरान. महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध थंड हवेच ठिकाण. डोंगर माथ्यावर घनदाट हिरवाईने नटलेल्या या छोटेखानी शहरातल्या थंडगार हवामानामुळे पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्यात तर माथेरानच वातावरण अधिकच बहरतं.
सह्याद्रीच्या मुख्य…
Read More...
Read More...
देशात एकीकडे बँका बंद पडत असताना त्यांनी हट्टाने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ उभी केली
मागील काही दिवसात आलेली आर्थिक मंदी, नोटबंदीचं संकट, लॉकडाऊन यामुळे बँकिंग क्षेत्राला हादरे बसले आहेत. लॉकडाऊनचे तर जगातील बँकावर परिणाम जाणवले. काही भारतीय बँकानीही गटांगळ्या खाल्ल्या.
मात्र या आर्थिक संकटात आपल्या देशात ज्या काही बँका…
Read More...
Read More...
शिवरायांच्या सैन्यात लढलेल्या पारशी योद्ध्याच्या वंशजाने पाकिस्तानला ६५ च्या युद्धात हरवलं..
११ सप्टेंबर १९६५ भारत पाकिस्तान युद्ध ऐन भरात होते. पाक सैन्याला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी आर्मीला पंजाबमधून सीमा पार जाण्याचे आदेश दिले होते. भारतीय लष्कराचे पहिले चिलखती दल सियालकोटच्या भागात जाऊन पोहचले देखील…
Read More...
Read More...
बडोद्याच्या महाराणी एक फोन करण्यासाठी विमानाने अमेरिकेवरुन लंडनला गेल्या होत्या.
भारतातील राजा-महाराजांचा जमाना जावून आता ७० ते ८० वर्षांचा काळ झालायं. पण आज इतक्या वर्षानंतर देखील बहुतांश राजे-महाराजे आणि त्यांची शाही घराणी हे आपले शौर्य, पराक्रम, प्रजाहित, सेवा, स्वाभिमान अशा विविध गोष्टींसाठी ओळखली जातात. त्यांच्या…
Read More...
Read More...
आबांना अडकवण्यासाठी आलेल्या महिलेला आबा “ताई” म्हणाले
साल २००५, जून महिना असेल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असणाऱ्या आर आर पाटील यांचा चित्रकूट बंगला.
नेहमी प्रमाणे आर आर आबांचा जनता दरबार भरला होता. लोक आपली गाऱ्हाणी उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडत होते. आबा आपल्या परीने हे प्रश्न…
Read More...
Read More...