Browsing Category

आपलं घरदार

नोबेल जाहीर करणाऱ्यावर पहाटे फोन केला म्हणून खेकसणारा इडियट जिनियस

आजवर बहुतेक शास्त्रज्ञ वेडसर दाखवले जातात. गबाळे राहणे, आपल्यातच तंद्रीत रहाणे वगैरे. केस वाढलेले आईनस्टाईन, एपीजे अब्दुल कलाम आपल्याला माहीत. पण फाइनमनभाऊचा पॅटर्न पूर्ण वेगळा होता. प्रकांड बुद्धिमत्तेला रंगेल पणाची आणि मिश्किल तेची जोड.…
Read More...

वंजारी आणि बंजारा समाजातील फरक काय ?

सह्याद्री -सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यात वसलेला कृष्णा गोदा भीमा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. छत्रपतींच्या काळापासून अठरापगड जाती जमाती, भाषा, संस्कृती असणारे लोक इथे गुण्या गोविंदाने नांदतात. आधुनिक जीवनात या…
Read More...

महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री ज्यांना आडनाव थेट विधानसभा अध्यक्षांनी दिलं…

९ फेब्रुवारी  १९३१,  निलंगा तालुक्यात असणाऱ्या ननंद या गावी शिवाजीरावांचा जन्म झाला. आजोळी जन्मलेल्या या मुलाचं नाव सुरवातीला उमराव असं ठेवण्यात आलं होतं. पण हे नाव सरंजामी वाटतंय असं वाटून वडील भाऊराव आणि आई वत्सलाबाई यांनी मुलाचं नाव…
Read More...

काही वर्षांपूर्वी तो कपड्यांच्या दूकानात काम करायचा, आज त्याची ४३.७ कोटींची कंपनी आहे

खरं सांगू का, माणसं श्रीमंत कशी होतात हा प्रश्न आम्हाला लय वेळा पडतो. त्यातही श्रीमंत लोकं श्रीमंत होतात यावर आमचा ठाम विश्वास होता. लहानपणापासूनच ठैवले अनंत तैसेची रहावे आणि पैसा पैशाला खेचतो ही दोन वाक्य ठामपणे मनावर कोरूनच ठेवली होती. पण…
Read More...

बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून देणारे आजही भारतात शरणार्थी म्हणून जगत आहेत

राज्यघटनेची निर्मिती हे डॉ. बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीला दिलेली सर्वात अनमोल देणगी. बाबासाहेबांनी एकहाती या घटनेचा मसुदा लिहून काढला आणि आज जगाच्या कौतुकास पात्र ठरलेली सार्वभौम अशी घटना आकारास आली. या संविधानाची निर्मिती ब्रिटिशांनी…
Read More...

होळकर घराण्याचं जेजुरीशी शेकडो वर्षांचं नातं आहे..

सोन्याची जेजुरी म्हंटल की आठवत तो भंडाऱ्यांच्या उधळणीत न्हाऊन निघणारा गड आणि यळकोट जळकोट जय मल्हारचा जयघोष. राज्यासह परराज्यातील देखील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला जेजुरीचा खंडोबा, याचा इतिहास देखील शेकडो वर्षे जुना आहे. जेजुरी…
Read More...

भाजपच्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना दिलेला शब्द शिवसेनाप्रमुखांनी पूर्ण करून दाखवला…

१९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होता. राज्यातील शरद पवारांच्या सत्तेला धक्का बसणार याची चिन्हे दिसत होती. प्रचारावेळीपासूनच शिवसेना आणि भाजपच्या युतीने आघाडी घेतली होती. दोन्ही पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत होते.…
Read More...

भारतातल्या प्रत्येक घराच्या भिंतीवर असणारा ‘अजंता’ घड्याळाचा ब्रँड एका शाळामास्तरने…

घरातुन बाहेर पडताना, घरी आल्यावर आधी हमखास लक्ष जातं ते भिंतीवरच्या घड्याळाकडे. हातावर बांधलेलं घड्याळ किती जरी भारीतलं असलं तरी हे भिंतीवरच्या घड्याळच महत्व अबाधितच. आणि त्यात ही जर हे घड्याळ जुनं असेल तर त्याच्याशी आपल्या देखील आठवणी…
Read More...

अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे महाराज थेट जर्मनी विरुद्ध लढले होते..

अक्कलकोट संस्थानचे भोसले. छत्रपती घराण्याशी नाते सांगणारं घराणं. खुद्द सातारच्या शंभूपुत्र शाहू महाराजांनी त्यांच्या मूळपुरुषाला फत्तेहसिंह महाराजांना आपलं भोसले हे आडनाव दिलं होतं. अनेक युद्धात त्यांनी छत्रपतींच्या सैन्यासोबत पराक्रम…
Read More...

शांततेचा नोबेल गांधीवाद्यांना मिळाला पण गांधींना नाही, तसाच आमच्या टेस्लाचा कारभार

टेस्लाचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का (गाडीचं सोडून) तर चूक तुमची नाही. अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही. कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन भेटतो, मात्र टेस्ला नाही. ज्याच्या मुळे आपल्या घरातील…
Read More...