Browsing Category
आपलं घरदार
थोरल्या शाहू छत्रपतींच्या भीतीने मुंबईभोवती बांधण्यात आलं होतं ‘मराठा डीच’
इसवी सन 1739. मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर प्रचंड मोठा विजय मिळवला. वसईच्या ठाण्याचे महत्व काय कमी होते? झालं. इंग्रजांचे पार धाबे दणाणले. आधीच 'लँडशार्क' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रे यांची दहशत पश्चिम किनाऱ्यावर होतीच.…
Read More...
Read More...
७० हजार उधारीवर घेत गाड्यांचा व्यवसाय सुरु केला, आज विराट-रोहित त्याचे ग्राहक आहेत
भारतात सेकंड हॅन्ड गाड्या या किंमत कमी करूनच विकलेल्या असतेत आणि घेणारा ती निम्म्या किमतीतच खरेदी करत असतो, हे विधीलिखीत सूत्र. त्यामुळे यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवतं. त्याची कारण पण तशीच. गाडीचा झालेला वापर, घसारा असं सगळं वजावट…
Read More...
Read More...
४० वर्षांपूर्वी स्वतः इंदिरा गांधींनी यवतमाळ मधल्या सभेत आणिबाणीबद्दल माफी मागितली होती
आणीबाणीच्या नंतरचा काळ. इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे इंदिरा आणि संजयचे सर्व भ्रष्ट कारभार बाहेर काढणार अशी भीष्म प्रतिज्ञा करून आले होते.…
Read More...
Read More...
दामोदर नदीला बंगालचा शाप म्हणून ओळखलं जायचं. बाबासाहेबांमुळे तिचं वरदानात रूपांतर झालं..
नद्यांना आपल्या संस्कृतीमध्ये माता आणि देवीची उपमा दिली आहे. कृषिप्रधान संस्कृतीमध्ये आपलं सगळं जगणं या नदीशी निगडित असत. नदीची पूजा करण्यापासून ओटी भरून तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.
मात्र एक नदी अशी आहे जिला माता नाही तर…
Read More...
Read More...
म्हणून मोदी सगळं विकतील पण पोस्ट विकू शकणार नाहीत…
हेडलाईन वाचून तुमच्या मनात आलं असेल कशाला आयड्या देतात. पोस्ट पण विकून टाकतील. पण काय करायचं, बोलभिडूच्या एका वाचक भिडूला हा प्रश्न पडला.
पोस्टाचं खाजगीकरण का करत नसतील. परवाच मोदींनी १०० कंपन्या खाजगी करणार असल्याचं सांगितलय पण यात…
Read More...
Read More...
आझाद यांच्या आईला शेणकूट विकायची वेळ आलेली, मराठी क्रांतिकारकाने त्यांचा सांभाळ केला
२७ फेब्रुवारी १९३१, अलाहाबादचे आल्फ्रेड पार्क उद्यान. चंद्रशेखर आझाद आपल्या एका साथीदाराबरोबर एका मित्राची वाट पहात होते. पण दुर्दैवाने तो मित्र पोलिसांचा खबरी निघाला. अख्ख्या त्या उद्यानाला इंग्रज पोलिसांनी वेढा घातला होता. आता काय करायचे…
Read More...
Read More...
‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ सिनेमा आणि ‘मराठा आरमार’ यामध्ये “हे”…
'समुद्रावरील शिवाजी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रेंचा दबदबा साऱ्या जगभरात पसरला होता. इंग्रजांच्या व्यापाराची उलाढाल ही तत्कालीन जगाच्या 30% होती. पण या महाबलाढ्य सत्तेला लोटांगण घालायला लावणाऱ्या कान्होजी आंग्र्यांच्या…
Read More...
Read More...
राज्याचा कृषिमंत्री राजकारणातून निवृत्ती घेऊन भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी आयुष्य वाहतो..
राजकारण ही अशी नशा आहे की अगदी म्हातारपण सरलं तरी कित्येकांना खुर्ची सोडवत नाही. सत्तेच्या या खेळात निवृत्ती ही अशी नसतेच. अनेकद तर अशी परिस्थिती येते की पुढच्या पिढीचे तरुण नेते अगदी खेचून खुर्चीला चिकटलेल्या जेष्ठांना बाजूला करतात.…
Read More...
Read More...
५० वर्षांपूर्वीच्या वूडलँडला टक्कर द्यायला अस्सल भारतीय ब्रँड ‘रेडचीफ’ बाजारात…
१९९० नंतरचा काळ हा नव भारताच्या निर्मितीसाठीचा सोनेरी कालखंड मानला जातो. याला १९९१ साली झालेलं जागतिकीकरणाच धोरण हे तर कारणीभूत आहेच, पण त्यासोबत नवीन तंत्रज्ञानांचा उगम, संगणक- मोबाईलचा वापर यामुळे हा काळ सुधारणेच्या दृष्टीने अधिक समृद्ध…
Read More...
Read More...
पानिपतमध्ये शौर्य गाजवणाऱ्या इब्राहिम खानाच्या वंशजांना महाराष्ट्र विसरलेला नाही.
पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील भळभळती जखम. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीला दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी नजीबखान रोहिल्याने भारतात आणले. त्याने तिथे महाप्रचंड लूट माजवली. भारताचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या अब्दालीला…
Read More...
Read More...