Browsing Category
आपलं घरदार
लाल बहादूर शास्त्री होते म्हणूनच दिल्लीमध्ये पत्रकारांना हक्काची घरे मिळाली.
लाल बहादुर शास्त्री. देशाचे माजी पंतप्रधान. आपल्या प्रामाणिक पणासाठी आणि आदर्शासाठी संपुर्ण देशात आजही आदरस्थानी आहेत. विचारसरणीने पक्के गांधीवादी. पण गांधीवाद केवळ पुस्तकी न ठेवता तो खऱ्या आयुष्यात देखील आचरणात आणला.
देशाच्या पंतप्रधान…
Read More...
Read More...
या आर्किटेक्टनी जिद्द धरली म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली.
नवी मुंबई. मुंबईच जुळं शहर. सोबतच देशातील एक नियोजन करून वसलेलं सुंदर शहर. ठाण्यापासून सुरु होत दक्षिणेत उरण पर्यंत येऊन संपते. मुंबईच्या गर्दीला वैतागलेल्या माणसाला हे शहर आपलं आणि जवळच वाटत. त्यामुळेच वेगाने वाढणार आणि विस्तारणार शहर…
Read More...
Read More...
सांगलीच्या फेमस इंजिनियरिंग कॉलेजची निर्मिती वालचंद यांनी नाही तर धोंडूमामा यांनी केलीय..
सांगलीचे वालचंद इंजिनियरिंग कॉलेज. सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंगचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज म्हणजे आयआयटीचं. पूर्वी या सगळ्या भागात मिळून हे एकच अभियांत्रिकी कॉलेज होतं. आजही…
Read More...
Read More...
आचार्य अत्रेंचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम पलटणीचे नेतृत्व करत होते.
महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर अपरंपार प्रेम केले, ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनांत महत्वाचे स्थान दिले, ज्यांना आपल्या मनोमंदीरात अक्षरश: पुजले अश्या ज्या कांही व्यक्ती गेल्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आल्या, त्यामध्ये आचार्य प्रल्हाद…
Read More...
Read More...
RBI च्या गव्हर्नरांना न जुमानता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष खंबीर राहिला अन् सांगली जिल्हा घडला
रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांनी एक नियम काढला होता. त्यांच म्हणणं होतं की, जिल्हा बॅंकानी कर्ज वाटावीत पण ती खाजगी कंपन्यांना. सहकारी कारखाने अन् त्यातही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वाटू नयेत. आजच्या सरकारी लालफितीच्या कारभारात…
Read More...
Read More...
नरसिंह रावांना उद्घाटनाला बोलावून विखे पाटलांना पश्चाताप झाला.
गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. परदेशात शिकून आलेले तरुण राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यांना टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड होती. त्यांनीच प्रयत्न केल्यामुळे भारतात संगणकाचे युग सुरु झाले. टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली.
भारताच्या…
Read More...
Read More...
थेट पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ऑफिसमधून बातमी काढली, ‘भारतावर हल्ला होणार आहे.’
सत्तरच्या दशकाचा काळ. जगभरात शीतयुद्धामुळे स्फोटक वातावरण बनले होते. आपल्या देशाने देखील १९६२चे चीनचे युद्ध आणि १९६५चे पाकिस्तानचे युद्ध झेलले होते. यातील चीनच्या युद्धात आपला मानहानीकारक पराभव झाला होता.
या पराभवास जबाबदार असणाऱ्या…
Read More...
Read More...
टागोर म्हणाले होते, आधुनिक भारतात जर कोणाचा इतिहास असेल तर तो मराठ्यांचाच…
आधुनिक भारतातील एखाद्या प्रदेशाला जर इतिहास असेल आणि त्या इतिहासातून जर काही ऐतिहासिक तत्व शिकता येत असेल, तर तो मराठ्यांचाच इतिहास होय, असे रविंद्रनाथ टागोर यांनी १९०८ सालच्या आपल्या लेखात लिहले आहे…
हे वाक्य भानू काळे यांच्या…
Read More...
Read More...
ताजमहालचा वापर मराठ्यांनी घोड्यांची पागा म्हणून केला होता…
काहीजण ताजमहलला जगातील सातवे आश्चर्य म्हणतात तर काही जण शहाजहानला पडलेली कविकल्पना. असंख्य शायर कवींनी चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या शुभ्र संगमरवरी इमारतीचे रोमँटिक वर्णन केलेलं आहे. संबंध देशावर राज्य करणारे मुघल ताजमहालला आपल्या ऐश्वर्याचं…
Read More...
Read More...
गेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे..
आज शिक्षणाचा बाजार झालेला आपण पाहात आहे. साध्या बालवाडीला जरी प्रवेश घ्यायचा झाला तरी वशिला आणि चार आकडी डोनेशन हे कम्पल्सरी झालेलं सध्याचं चित्र आहे. इंजिनियरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट वगैरे उच्चशिक्षणाची तर गोष्टच निराळी.
अशा काळातही…
Read More...
Read More...