Browsing Category
आपलं घरदार
श्रीलंकेच्या रेडिओला उत्तर देण्यासाठी तयार झालेलं विविधभारती बंद होत आहे का..?
भारतात ज्या लोकांचं वय आता ४० पेक्षा जास्त असेल त्यांनी जुन्या काळी हमखास हातात ट्रान्झिस्टर घेऊन घरभर फिरायचं, मरफी रेडिओचा अँटिना सरळ करायचा असे प्रकार केले असणार. त्याच कारण एकच ‘देश की सुरीली धड़कन’ चा म्हणजेच विविधभारतीच कार्यक्रम…
Read More...
Read More...
इंदिरा गांधींच्या काळात त्रिशूळधारी नागा साधूंनी संपूर्ण संसदेला वेढा घातला
काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन हिंसक झालं. ट्रॅक्टर घेऊन काहींनी पोलिसांवर चढाई केली, दगडफेक झाली, पोलिसांकडूनही लाठीचार्ज झाला. अशातच काही आंदोलकांनी लाल किल्ल्याचा ताबा घेत तिथे शेतकरी आंदोलनाचा झेंडा लावला.…
Read More...
Read More...
कोळ्यांनी पारसी बाबाच्या नेतृत्वाखाली लढा दिला म्हणून मुघलांना मुंबई जिंकता आली नाही
गेली चारशे वर्ष झाली मुंबईला कोळी आणि पारसी समाजामुळे ओळखले जाते. कोळी हे मुंबईचे खरे रहिवासी तर पारशी हे बाहेरून आले. मुंबईच्या बाहेरून नाही तर भारताच्या बाहेरून पर्शिया म्हणजे इराण वरून.
शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी…
Read More...
Read More...
औरंगजेबाने पुण्याचं नाव बदलून ‘मुहियाबाद’ असं केलं होतं
नामांतरच्या सगळ्या वादाचा मूळ आहे मुघल बादशाह औरंगजेब.
अत्यंत पाताळयंत्री माणूस. त्याच्या पूर्वीचे मुघल बादशाह काही आदर्श वगैरे नव्हते पण या औरंगजेबाने सत्तेत आल्यावर एवढे घोळ घातले की आजकाल अकबर सुद्धा अनेकांना संत वगैरे वाटतो. त्याने…
Read More...
Read More...
भारतीय डॉक्टरचा अंत्यविधी चीनच्या पंतप्रधानांनी पार पाडला.
सध्या भारत आणि चीनमधील वातावरण काहीसं तंग बनलं आहे. चीनच्या सीमेवर जवान एकमेकांवर बंदूक रोखून उभे आहेत. दोन्ही देशातील व्यापार आणि राजनैतिक संबंध काहीसे थंडावले आहेत. १९६२ सालच्या युद्धातल्या जखमेची खपली पुन्हा निघाली आहे.
पण एक काळ होता…
Read More...
Read More...
बादशाहची सत्ता असलेलं औरंगाबाद शहर छत्रपतींच्या दर्शनासाठी उतावीळ झालं होतं..
पुरंदरचा तह झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या भेटीस जावे असा मिर्झा राजे जयसिंग यांचा आग्रह सुरु होता. शिवरायांना देखील उत्तरेतील मुघल राजवटीची पाहणी करायची होती पण औरंगजेबाचा कपटी स्वभावामुळे दगा फटका होण्याची…
Read More...
Read More...
गेल्या ५ महिन्यात १० लाख मुलांपर्यन्त दर्जेदार ऑनलाईन शिक्षण घेवून जाणारी ही तरुणाई आहे..
कोरोनामुळे शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झाला हे सगळ्या जगानं पाहिलं, शाळा बंद असल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबायला नको म्हणून त्यावर ऑनलाईन शिक्षण हा उपाय सुचवला गेला. शासनानं पण तो उपाय वापरण्याचं ठरवलं.
मग सुरु झालं ऑनलाईन शिक्षणाचं एक नवं…
Read More...
Read More...
या सुशिक्षित तरुणाच्या पुढाकाराने यंदा १२० एकर द्राक्ष निर्यात होणार आहेत
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, पलूस, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी हा भाग म्हणजे द्राक्षांच माहेरघर. अगदी अमाप म्हणावं असं द्राक्षाचं उत्पादन इथं होत. मात्र ज्या प्रमाणात उत्पादन होत त्या प्रमाणात नफा इथल्या शेतकऱ्याला…
Read More...
Read More...
खादीच्या कपड्यांना नावं ठेवली म्हणून या देशभक्त डॉक्टरने राणीवर उपचार करायला नकार दिला
असं म्हंटल जात की, रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांनी त्या रुग्णाचा जात, धर्म किंवा इतर कोणताही बॅकग्राऊंग बघायचा नसतो. केवळ उपचार करायचे असतात. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही म्हणायचे नसते.
पण आपल्या इतिहासात एक असे देशभक्त डॉक्टर…
Read More...
Read More...
भारताला गुलाम बनवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीवर आता एक भारतीय माणूस राज्य करतो
साधारण ४२० वर्षांपूर्वी म्हणजे १६०० सालमध्ये व्यापाराच्या उद्देशाने इस्ट इंडिया कंपनी भारतात पाऊल ठेवले आणि हळू हळू आपले पाय पसरले. त्यानंतर स्वतःच सैन्य उभं करत, इथल्या राजकारणात सहभाग घेण्यास सुरुवात केली, आणि कालांतराने भारतातील सर्व …
Read More...
Read More...