Browsing Category

आपलं घरदार

शेतकरी संघटनेच्या आंदोलनात राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ दिला नाही.

सत्तरच्या दशकातला काळ. पहिला आणीबाणीचा तडाखा आणि नंतर जनता पक्षाच्या कारभाराचा गोंधळ यामुळे संपूर्ण देशाची घडी विस्कटली गेली होती. लायसन्सरराज तेव्हा आपल्या चरमसीमेवर होता. याचा फटका उद्योगक्षेत्राबरोबर छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना देखील बसत…
Read More...

अर्थव्यवस्थेची घडी कशी बसवावी हे मराठा महाराणीने अख्ख्या देशाला शिकवलं

आपला भारत घडवण्यात मराठी माणसांची फार मोठी आणि मोलाची भूमिका आहे. महाबली शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रेरणेतून स्वराज्य उभं राहिलं. स्वराज्याची परंपरा पुढंही चालत राहिली. मराठ्यांच्या सरदारांनी स्वराज्याच्या सीमा…
Read More...

या ठाकरेंना भाजपचा पितृपुरुष म्हणून ओळखलं जातं..

सध्याच्या राजकारणात ठाकरे नाव आणि भाजप म्हणजे दोन ध्रुवांचे टोक बनले आहेत. हिंदुत्व वाद हा समान जोडणारा धागा असला तरी एकेकाळी सख्खे भाऊ म्हणून ओळखले जाणारे शिवसेना भाजप हे पक्ष अनेक वर्षांची युती मोडून सध्या सख्खे शत्रू बनले आहेत. पण गोष्ट…
Read More...

एडवर्ड जेन्नर : देवीला पळवणारा देवमाणूस

आज आपण कोरोनावर लस घेण्याची आतुरतेने वाट पाहत असताना सिरम आणि भारत बायोटेक यांचे लसयुद्ध सुरू आहे. कोवॅक्सीन लसीच्या पुरेश्या चाचण्या झाल्या नाहीत असा स्पर्धक कंपनीचा दावा आहे. तर भारतीय संशोधकांनी लस असल्याने कोवॅक्सीन हीचा पुरस्कार…
Read More...

प्रबोधनकार ठाकरेंकडून अखेरच्या क्षणी ते वचन घेतलं आणि छत्रपती शाहूंनी प्राण सोडले… 

दिनांक ६ मे. मृत्यू शाहू महाराजांच्या जवळ येवू लागला होता. ३ मे १९२२ रोजी छत्रपती शाहू महाराज बडोद्याहून मुंबईला आले होते. तेव्हा त्यांची तब्येत जास्तच बिघडू लागली होती. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर शिरगांवकर व देशमुख यांना महाराजांवर उपचार…
Read More...

सयाजी महाराजांचा गायकवाड वाडा केसरी वाडा कसा झाला?

आज पुण्याच्या नारायण पेठेत गेलं की केसरी वाडा असा भला मोठा फलक असलेला मोठा दरवाजा दिसतो. लोकमान्य टिळकांचे घर म्हणून याला काहीजण टिळक वाडा म्हणून देखील ओळखतात. दरवर्षी गणेशोत्सवात पुण्याच्या पहिल्या मानाच्या पाच गणपतींमध्ये या केसरी…
Read More...

दीनानाथ मंगेशकर म्हणायचे, “एक दिवस अख्खा गोवा पोर्तुगिजांकडून विकत घेवून दाखवेल”

जेष्ठ नाट्यसंगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर लहान असतानाच एक प्रसंग. तो त्यांच्या शिकण्याचा काळ होता. त्यांचा आवाज ऐकून बरेचदा त्यांना सांगितलं जायचं, “अरे तू नारायणराव बालगंधर्व पद म्हणत जा. लोकांना खूप आवडत. तुझे त्यामुळे जास्त नाव होईल”…
Read More...

बॉम्ब बनवणारा शाळा मास्तर बीडचा पहिला खासदार बनला

बीडचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही असं म्हणतात. इथं लहान बाळ सुद्धा पाळण्यातच कार्यकर्ता बनून राजकारणात येतो असं म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडं आणि बीडच्या निवडणुका एकीकडं. इतरांनी ऐकले देखील नसेल अशा गोष्टी या निवडणुकामध्ये होत…
Read More...

महाराष्ट्राचा पाटील थेट काश्मीरमध्ये खासदारकी लढवण्यासाठी उतरला

आणिबाणी नंतर आलेल्या जनता पक्षाच्या लाटेत संपूर्ण काँग्रेस धूळदाण उडाली. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकात खुद्द इंदिरा गांधी पडल्या. संजय गांधींना देखील आपली सीट वाचवता आली नाही. भले भले नेते आपटले. काँग्रेसचे जे काही मोजके खासदार निवडून…
Read More...

दिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता

लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे 'दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र्र माझा.' होळकर शिंदेंच्या सेना उत्तरेच्या सुलतानांना धडकी भरवत होत्या, बाजीराव पेशवे नर्मदेपार बुंदेलखंड जिंकत होते, राघोबांनी अटकेपार झेंडा लावला, महादजी शिंदे हे अखंड देशाचा…
Read More...