Browsing Category

आपलं घरदार

कोल्हापूरकर म्हणाले, “इंदिराजी वो काळम्मावाडी का धोंडा बिठाया है उसका क्या हुवा ?”

कोल्हापूर म्हणजे रांगडी माती आणि अघळपघळ आपलेपणा. तांबडापांढरा रस्स्याचा भुरका मारत   तोंडावर शिवी हासडून प्रेम व्यक्त करणे फक्त कोल्हापूरकरांनाच जमतं. इथलं राजकारण देखील असंच. कधी आजवर कोल्हापूरचा नेता मुख्यमंत्री झाला नाही पण इथल्या जनतेचा…
Read More...

मस्तानीच्या वारसदाराला संस्कृतचे अनेक श्लोक मुखोद्गत आहेत

मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड…
Read More...

ते बाबासाहेबांना म्हणाले, “एवढे कायदेपंडित असताना हा खेडवळ व्यक्ती तुमचा वारसदार कसा?”

एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समाजवादी पक्षाशी राजकीय बोलणी सुरु होती. दोन्ही पक्षांच्या बैठका सुरु होत्या. एकदा बाबासाहेबांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना निरोप पाठवला की, "मी या बैठकीला येऊ शकत नाही. माझे प्रतिनिधी व विश्वासू सहकारी…
Read More...

चाळीच्या कब्बड्डी स्पर्धेत स्वतः पोलीस आयुक्त खेळत होते अन बक्षीस मुख्यमंत्री देत होते.

गोष्ट आहे १९७३-७४ सालची. मध्यमुंबईच्या लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार होती. काँग्रेसने इथले खासदार रा. धो. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणुन नेमणूक केली होती आणि त्यांच्या जागी ऍड.रामराव आदिक यांना तिकीट दिले होते. तर त्यांच्या…
Read More...

पंजाबरावांच्या एका निर्णयामुळे वऱ्हाडातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचू शकल्या

वऱ्हाड प्रांत पांढऱ्या सोन्यासाठी म्हणजेच कापसासाठी अगदी पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकरी या कापसावर आपली ओळख तयार करत आहे. कधी कमी तर कधी जास्त अशा दरात तो कापूस विकत असतो पण कापूसाची शेती करणं सोडत नाही.…
Read More...

राजपूतांची एक चूक बाबरला भारतात मुघल साम्राज्य स्थापन करायची संधी ठरली…

भारतात मुघलांची सत्ता स्थापन करणारा बाबर. मूळचा कझाकस्तानचा. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना येथे झाला. बाबर फक्त अकरा वर्षांचा…
Read More...

राजगुरूंच्यासाठी जीव धोक्यात घालणारे क्रांतिकारक बाबा आमटे

२६ डिसेंबर १९१४ खानदानी जमीनदार देविदास आमटेच्या घरी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं मुरलीधर पण सगळे लाडाने बाबाच म्हणायचे. बाबा घरातला पहिला मुलगा असल्यामुळे अति लाडात वाढला होता. वडील ब्रिटीश सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. घरची…
Read More...

प्रचाराला पैसे नव्हते, लोकांनी बदाम वाटून सुदामकाकांना निवडून आणलं..

अंगात सामान्यांना देखील लाजवेल असा अंगरखा, वैदर्भी थाटाचे धोतर, अंगरख्याच्या आत घातलेल्या बंडी मध्ये लागेल तेव्हडे खुळखुळते पैसे अशा थाटातला माणूस मुंबईच्या आमदार निवासातल्या खोलीत पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून कसल्या तरी नोंदी काढत आहे हे…
Read More...

नगरच्या तुरुंगात घडलेल्या छत्रपतींच्या हत्येचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उमटले होते

भोसले घराण्याच्या दोन गाद्या. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई राणी यांनी कोल्हापूर गादीची स्थापना केली. औरंगजेबाशी लढा देण्याचा पराक्रम करणाऱ्या ताराराणी यांनी नानासाहेब पेशव्यासारख्या…
Read More...

मराठ्यांच्या भीतीने बांधलेला रखवालदार किल्ला धारावीच्या झोपडपट्टीमध्ये अखेरचा श्वास घेतोय..

जगात ताजमहालच्या खालोखाल भारताची ओळख कोणत्या ठिकाणामुळे केली जाते ठाऊक आहे? मुंबईतल्या धारावीची महाप्रचंड झोपडपट्टी. अगदी हॉलिवूड सिनेमात भारत दाखवायचा झाला तर हमखास हि झोपड्पट्टी दाखवतात. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीला…
Read More...