Browsing Category

दिल्ली दरबार

भाजप म्हणतंय राहुल गांधींच्या हातात पक्षाची कमान द्या, आम्हाला फायदा आहे

कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेना म्हणून जिकडेतिकडे चर्चा चालू होती. तेवढ्यात एक बैठक झाली  आणि या बैठकीत सोनिया गांधी यांनी सद्या तरी मीच कॉंग्रेसचे नेतृत्व सांभाळत आहे.  सोनिया गांधींनी पक्षाच्या G-२३  नेत्यांना स्पष्ट संदेश दिलाय…
Read More...

सोनिया गांधींना जे जमलं नाही ते करण्यासाठी प्रियांका गांधी पुढे सरसावल्या आहेत

#लड़की_हूँ_लड़_सकती_हूँ  ..... हा हॅशटॅग सद्या खूप काही सांगून जातो आणि नवा आशावाद आणतो ! हो प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत, म्हणलं आहे कि एक नवीन सुरुवात होतेय,…
Read More...

‘अंगुठाछाप मोदी’ या ट्वीटमुळे डी.के शिवकुमार यांना माफी मागावी लागलीय.

सत्ताधारी आणि विरोधक याचं वक्तव्य, टीका, आरोप -प्रत्यारोपांच राजकारण आपण कायमच पाहत आलोत. सद्याच्या राजकीय क्षेत्रात पहायचं तर राजकारणातला सुसंस्कृतपणा हरवला असल्याचं चित्र दिसून येत आहे. आता त्यात रोजच कोणता न कोणता राजकारणी कुणावर…
Read More...

एक नेता सतत म्हणत असायचा “देशावर वीज संकट येऊ शकतं”

आपण गेल्या काही दिवसापासून राज्यावर आणि देशावर वीज संकट आलं असं ऐकत आलो आहोत. देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचे ढग अधिक गडद होतांना दिसतंय. कोळशाच्या पुरवठ्याअभावी देशातील बहुतांशी भाग अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.…
Read More...

सगळे मुद्दे संपलेत पण आता संघ मोदींसाठी नवीन अजेंडा सेट करत आहे.

संघ आणि राजकारण असं चित्र जर आपण बघायला गेलो तर आत्तापर्यंत तरी असचं दिसून आलं आहे कि, संघ संघटनेपेक्षा कुठल्याही एका व्यक्तीला ते एका मर्यादित लोकप्रियतेपेक्षा मोठे होऊ देत नाही. थोडक्यात 'गरज सरो वैद्य मरो' या तत्त्वानुसार संघ त्या…
Read More...

G-23 नेत्यांना दाखवून दिलं, अजून आपणच बॉस आहे !

कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेना म्हणून जिकडेतिकडे चर्चा चालू असतात मात्र यावर खुद्द कॉंग्रेसचे सद्याचे नेतृत्व सांभाळत असलेले राहुल गांधी देखील या बाबी वर बोलण्यास नेहेमीच टाळाटाळ करत असतात. आणि सोनिया गांधी देखील यावर उत्तर…
Read More...

किसान मोर्चा अडचणीत यावा म्हणून निहंग शीख हत्याकांड करत आहेत का?

आजचीच घटना, सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होतं आणि तेवढ्यात इथे एक मृतदेह सापडला.  शेतकऱ्यांचे जे आंदोलन चालू होते त्याच्या मेन पॉईंटजवळ एका ३५ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह बॅरिकेड्सवर लटकलेला आढळला. हि हत्या इतकी निर्घृणपणे करण्यात…
Read More...

घराणेशाही असावी तर डॉ.मनमोहन सिंग यांच्या पोरींसारखी…

भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या व्यावहारिक नाडय़ा मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात आहेत. थोडक्यात आज घराणेशाही नसलेला पक्ष भारतात शोधूनही सापडणार नाही. थोडक्यात सर्वच पक्षांतील नेत्यांनी…
Read More...

शेती व औद्योगिक क्षेत्राला विजेची कमतरता भासू नये म्हणून इंदिराजींनी NTPC स्थापन केली होती..

भारतासमोर सध्या कोळश्याच्या साठ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ज्यामुळे अर्थातचं विजेचं संकट उभं राहिलंय. देशातल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांजवळ  काही दिवसांचाच  साठा शिल्लक असल्याचं बोललं जातंय. त्यात कोळसा बाहेरून आयात करायचा म्हंटल्यावर…
Read More...