Browsing Category

दिल्ली दरबार

‘कृषिउत्पन्न बाजार समिती’ आणि ‘किमान आधारभूत किंमत’ या निर्णयांच्यामागे हे…

सध्या संपूर्ण पंजाब हरियाणा पेटून उठलाय, खलिस्तानवादी चळवळी मुळे नाही तर शेतकरी प्रश्नावर. नुकताच केंद्रातल्या मोदी सरकारने काही कृषीविषयक बिले संसदेत मंजूर करून आणली. या विधेयकाला शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा विरोध केला. विशेषतः पंजाबमध्ये…
Read More...

जॉर्ज फर्नांडिस यांचा सिक्रेट प्लॅन फसला नाही तर अडवाणी २००८ साली पंतप्रधान झाले असते

गोष्ट आहे २००८ सालची. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होते. त्यांनी अमेरिकेबरोबर अणुकरार करायचा घाट घातला होता. यावरून डावे पक्ष नाराज झाले व त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. मनमोहनसिंग यांचे सरकार अस्थिर झाले. त्यांना लोकसभेत विश्वासदर्शक…
Read More...

ऑपरेशन ब्लू स्टार झाले नसते तर भिंद्रनवाले खलिस्तानची घोषणा करणार होता.

३० ऑक्टोंबर १९८४. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी भुवनेश्वरमध्ये भाषण करत होत्या. "मुझे चिंता नही है की मै जिवीत रहूँ, या ना रहूँ. मेरी लंबी उमर रही है और, उसमें अगर मुझे किसी चिझ पर गौरव है तो वो है की मेरी सारी उमर सेवा मै बीत गयी है."…
Read More...

बाबरीची शेवटची वीट पडल्यावरच कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर सही केली

काल बाबरी प्रकरणातील निकाल देखील लागला. लखनौ कोर्टाने ही मशीद पडण्यामागे कोणताही प्लॅन नव्हता असे सांगत प्रमुख आरोपी असलेल्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना निर्दोष सोडलं. संपूर्ण देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी हा निकाल ऐकून जल्लोष…
Read More...

वाजपेयी – अडवाणींनी जमवलेले मित्रपक्ष मोदी-शहांना का टिकवता आले नाहीत?

१९८९ चा जून महिना. भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी या नेत्यांचा काळ. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब…
Read More...

घरच्यांचा विरोध तर होताच पण त्यांच्या लग्नाचे मेन व्हिलन खुद्द महात्मा गांधी होते

मुलगा सिंधी पोरगी बंगाली. दोघांच्यात वीस वर्षांचं अंतर. पण प्रेमात पडले होते. लग्न करायचं होतं. आता घरच्यांचा विरोध होता हे विचार करण्यासारखं आहे हे मान्य पण खुद्द महात्मा गांधींचा देखील त्यांच्या लग्नाला विरोध होता. गोष्ट आहे आचार्य…
Read More...

पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या नेत्याच्या हाती आलं होतं.

सध्या देशभरात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. विशेषतः पंजाबमध्ये अकालीदलाने मोदी सरकारच्या कृषी विधयेकाविरुद्ध रान उठवलं आहे. २२ वर्षांची युती तोडून ते सरकारच्या बाहेर पडले आहेत. अकाली दलाचे कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपून आंदोलन करत आहेत.…
Read More...

शंभरी पुर्ण केलेल्या अकाली दलाने भाजपाची २२ वर्षांची दोस्ती तोडली.

केस, कंघा, कडा, कृपाण आणि कच्छा. शीख समुदायाचे दहावे आणि शेवटचे गुरु गोविंदसिंग यांनी दिलेल्या या पाच पवित्र गोष्टी. आणि त्यांना निष्ठेने मानणारा पंजाबी माणूस. धाड-धिप्पाड दिसणारा आणि "वाहे गुरु जी का ख़ालसा, वाहे गुरु जी की फतेह' म्हणत…
Read More...

आणिबाणीच्या निमित्ताने इंदिरा गांधींनी जयपुरचा खजिना लुटला होता का..?

तीन एक वर्षांपूर्वी बादशाहो नावाचा पिक्चर आलेला. गायत्रीदेवींच्या कथित खजिन्यावरच हा सिनेमा होता. पण हल्ली पिक्चरमध्ये तर कुठं काय खरं दाखवण्यात येतं. त्यामुळे पिक्चर बघुन गोष्ट सांगण्याचा काही उपयोग नाही. आपण खरं काय झालेलं त्या विषयावर…
Read More...

पवार म्हणतात त्या प्रमाणे ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं ही गंमत उरली नाही?’ खरं…

कोरोनाची गंभीर परिस्थिती, सुशांतसिंग राजपूत याची आत्महत्या, कंगना राणावत आणि शिवसेना वाद, नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेली मारहाण यावरून मागील जवळपास २ महिने झाले महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली जात आहे. त्यावेळी…
Read More...