Browsing Category
दिल्ली दरबार
सुशीलकुमार शिंदेंनी गृहमंत्री म्हणून घेतलेली शपथ कसाबच्या फाशीच्या वेळेस चोख पाळली.
मा. सुशीलकुमार शिंदे !!! नाव घेताच नजरेसमोर एक हसतमुख व्यक्तिमत्व उभं राहतं.
आत्ता ते सत्तेत नाहीत मात्र लोकांच्या आठवणीत जरूर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते घडून गेलेत जे सत्ता असो वा नसो त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू…
Read More...
Read More...
कृषी कायदे रद्द केले आता शिखांना आकर्षित करण्यासाठी भाजपने सोशल इंजिनिअरींग सुरु केलेय.
येत्या २०२२ मध्ये यूपीच्या विधानसभा निवडणूका जवळ येऊन ठेपल्यात. सगळेच राजकीय पक्ष प्रत्येक गटाच्या मतदार गटाला आकर्षित करायच्या प्रयत्नात लागेलेले आहेत. त्यात अलीकडेच मोदींनी आगामी निवडणुकींना केंद्रस्थानी ठेवून तीन कृषी कायदे रद्द केले आणि…
Read More...
Read More...
लोकांनी दगड मारून नाक फोडलं, तरीही इंदिरा गांधींनी सभा रद्द केली नाही…
इंदिरा गांधी म्हणजे फायरब्रॅन्ड नेत्या. करारी नजर, जबरदस्त आवाज आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर त्यांनी भारताचं राजकारण गाजवलं. काँग्रेसला लोकप्रिय करण्यात त्यांच्या झंझावाती सभांचा आणि अमोघ वक्तृत्वाचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या सभांना…
Read More...
Read More...
असा कोणता प्रोटोकॉल आहे भिडू की, योगी पंतप्रधानांच्या गाडीच्या मागे चाललेत..
निवडणुका आल्या की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली असते, समोरच्याला कसं ट्रोल करता येईल, त्याच्यावर कसा निशाण साधला जाईल. वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्याची एखादी चूक पकडली जावी. याची वाटचं सगळे बघतं असतात. आता कधी…
Read More...
Read More...
त्रिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणून मागणी होतेय, नेमकं प्रकरण काय आहे ?
त्रिपुरामध्ये होणाऱ्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. ठीक-ठिकाणी जाळपोळ चालू आहे. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. दरम्यान, तिन्ही शहरांमध्ये मोर्चाला हिंसक वळण मिळाल्याने…
Read More...
Read More...
नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्या PMO मध्ये अनेक ‘बड्या’ नेत्यांच्या ‘सिक्रेट’…
सद्या समीर वानखेडे प्रकरणावरून किंव्हा त्याआधी घडलेल्या वाझे प्रकरणावरून आपण पाहत आलोय सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात बड्या अधिकाऱ्यांचा वापर करतात आणि घाणेरड राजकारण करत असतात. सत्तेत असलेल्या मंत्र्यांची विरोधक जुने प्रकरणं…
Read More...
Read More...
इंदिराजींनी भरवलेल्या संगीत मैफिलीत सर्वात गाजला तो मराठी खासदारांचा पोवाडा…
पुणेकर दिवाळीच्या काळात फराळाच्या खालोखाल सर्वाधिक चर्चा करतात ते दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाची. अगदी पारंपरिक वेशभूषा परिधान करून अद्वितीय अशा संगीत मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर अगदी लगबगीने गोळा होतात. राहुल देशपांडे, महेश काळे, संदीप…
Read More...
Read More...
नमाजाच्या ठिकाणी गोवर्धन पूजा केली..अन म्हणे हाच ‘खरा’ स्वातंत्र्याचा लढा आहे.
देशात हिंदू मुस्लीम वादावरून होणारं राजकारण काही नवीन नाहीये..त्यातच आता गुरूग्राममध्ये देखील गेल्या बऱ्याच दिवसांपासून असाच काहीसा वाद चालू आहे. दिल्लीतल्या गुरूग्राम मध्ये..
तर विषय असाय कि, विषय कुठे वादच म्हणा. गुरुग्राममध्ये…
Read More...
Read More...