Browsing Category

माहितीच्या अधिकारात

किराणा दुकानापासून सुरू झालेली ‘सॅमसंग’ ड्युप्लिकेट चिनी मालाला हरवून खंबीरपणे उभी आहे

गोष्ट आहे साधारण ऐंशी वर्षांपूर्वीची. कोरियाच्या डाएज्यू नावाच्या शहरात एका २८ वर्षांच्या तरुणाने एक किराणा स्टोअर सुरू केलं. पण त्याचा जन्म फक्त गोळ्या बिस्कीट विकण्यासाठी झाला नव्हता. जवळच्याच एका खेड्यातील मोठ्या जमीनदार कुटुंबातील…
Read More...

या अवलिया इंग्रज अधिकाऱ्याला ‘बार्शी लाईट’ ही देवाची गाडी सुरू करण्याची कल्पना सुचली.

सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातुन लाखो वारकरी पंढरपूरात येत असतात. देवाच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळतेच अस नाही. मराठवाड्यातुन असे हजारो वारकरी देवाच्या गाडीने पंढरपूरला दाखल व्हायचे. देवाची गाडी उर्फ…
Read More...

चीनच्या पंतप्रधानांना मारण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब ठेवण्यात आला होता

गोष्ट आहे १९५५ सालची. इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये आफ्रिकन आणि आशियाई देशांचे पहिले बांडुंग कॉन्फरन्स भरणार होते. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे विकसनशील देशांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या खटपटीमध्ये होते. त्यांचाच आग्रह म्हणून…
Read More...

सखाराम पंडित यांनी दिलेल्या लढ्यामुळे भारतीयांना ‘अमेरिकन नागरिकत्व’ मिळू लागलं

अमेरिकेला स्वप्नांचा देश म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकांना मनातून त्या देशात जायची इच्छा असते. अनेकांचं ते स्वप्न पूर्णही होतं. गुगलचे सीईओ सुंदर पीचई यांच्या पासून ते हॉलिवूडचे सुप्रसिध्द दिग्दर्शक एम नाईट श्यामलन यांच्यापर्यंत कित्येक…
Read More...

१९६२च्या चीन युद्धावेळी महिला होमगार्डच्या देखील हातात शस्त्रे देण्यात आली होती.

१९६२ सालच चीनविरुद्धच युद्ध म्हणजे भारतासाठी भलभळती जखम. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला आपलं भाऊ मानलं. त्यांच्यावर विश्वास ठेवला पण चीनने त्यांचा विश्वासघात केला. चीनच्या बाबतीत नेहरूंचे धोरण सपशेल फसले होते. त्यांचे…
Read More...

उपहार थिएटरच्या अग्नीकांडात अनेक जवानांना जीव गमवावा लागला होता

गोष्ट आहे १९९७ सालची. जे पी दत्ता यांनी बनवलेला बॉर्डर सिनेमा देशभरात धुमाकूळ घालत होता. पाकिस्तानी रणगाड्याच्या बटालियनला भारताच्या फक्त 117 शूरवीर जवानांनी दिलेल्या लढाईच्या सत्य घटनेवर आधारित ही कथा होती. सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी…
Read More...

दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी पहिल्यांदा मिळालेली मंत्रीपदाची खुर्ची पणाला लावली होती.

ते साल होतं १९८३ चं. वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू लागले. राज्याची धुरा हाती आल्यानंतर अनेक नवीन शिलेदारांच्या हाती जबाबदारी देण्याचं काम वसंतदादांनी केलं. दादांच्या या नव्या दमाच्या टिममधलं एक नाव होतं ते…
Read More...

वेटरला टीप देण्यामागे अमेरिकेच्या वर्णभेदाचा ‘काळा इतिहास’ आहे

कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलं तर जेवणानंतर बिल दिल्यावर वेटरना टीप देण्याची पद्धत आहे. फक्त वेटरच नाही तर सामान उचलणारे हमाल व इतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या वर्कर्स यांना आपण स्वखुशीने टीप देतो. काही काही वेळा आपली…
Read More...

आदिवासी समाज ‘बिरसा मुंडा’ यांची देव म्हणून पूजा का करतो..?

आदिवासी समाज ज्यांची देव म्हणून पूजा करतो अशा महान स्वातंत्र्यसैनिक ‘बिरसा मुंडा’ यांची आज पुण्यतिथी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढताना पत्करलेल्या हौतात्म्याने बिरसा मुंडा यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात…
Read More...

निसर्गाचा कोप होण्यापूर्वी हजारो वर्षे कोकणातलं हे गाव भारतातलं सर्वात मोठं बंदर होतं.

मान्सून आला की कोकणाबद्दलच्या बातम्या चर्चेत येतात, मध्यंतरीही बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला होता. निसर्गावर गेली अनेक वर्षे आपण करीत असलेल्या अतिक्रमणाचा फटका आता बसतोय. असच काहीसं कोकणातल्या अलिबाग जवळच्या चौल…
Read More...