Browsing Category

माहितीच्या अधिकारात

कारसेवा म्हणजे काय? उत्तर सापडतंय अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या निर्माणामध्ये !

आज अयोध्येमध्ये राममंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. गेली अनेक शतके राम मंदिरासाठी सुरु असलेला संघर्ष संपुष्टात आला. रामजन्म भूमीसाठी झालेल्या आंदोलनात लाखो कारसेवकांनी दिलेलं बलिदान यशस्वी झालं असं म्हटल गेलं.…
Read More...

ओबामांचा सुद्धा पराभव झालेला. बायकोने राजकारण सोडायचा सल्ला दिला होता.

बराक हुसेन ओबामा. अमेरिकेच्या इतिहासातील पहिला कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष.  जवळपास आठ वर्षे ते या पदावर राहिले. दोन वेळा निवडणुका जिंकल्या. अमेरिकेच्या आजवरच्या सर्वात लोकप्रिय राष्ट्राध्यक्षांपैकी एक त्यांचं नाव घेतलं जात. प्रचंड…
Read More...

या बाबांच्या आदेशामुळे राजीव गांधींनी राम मंदिराचा शिलान्यास केला.

आपल्या वादग्रस्त विधानासाठी फेमस असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी काल एका नव्याच वादाला सुरवात केली. त्यांचं म्हणण आहे की राम मंदिर निर्माणात नरेंद्र मोदी यांचे कोणतेही योगदान नाही. योगदान असेल तर ते राजीव गांधी व नरसिंहराव यांचे योगदान…
Read More...

मुंबईच्या त्या आगीत जवळपास १३०० जण मरण पावले : इतिहासातील सर्वात मोठा स्फोट

मुंबई शहराने आजवर नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी अनेक संकटं पाहिली आहेत. कधी २६/११ चा दहशतवादी हल्ला असो, कधी २६ जुलै २००५ रोजी झालेली अतिवृष्टी असो तर कधी २००६ चा रेल्वेमध्ये घडलेला साखळी बाॅम्बस्फोट असो. अशा सर्व आपत्तींच्या झळा मुंबई…
Read More...

भाऊसाहेब हिरे यांना बाजूला सारून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले?

राजकारणात काही गोष्टींचे आरोप कधीही विसरले जात नाहीत. असाच एक आरोप म्हणजे भाऊसाहेब हिरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते पण यशवंतराव चव्हाणांनी त्यांना बाजूला सारलं आणि मुख्यमंत्री झाले. या संबधित अनेक लेख, वादविवाद, चर्चा ऐकण्यात येतात.…
Read More...

नेपाळ-भारत सीमावाद राहिला बाजूला, गुरख्यांना भारतातच एक वेगळ राज्य हवाय !

नेपाळ आपला सख्खा शेजारी. गेली शेकडो वर्षे यांचा आणि आपला जीवाभावाचा संबंध. हा एकमेव देश होता की ज्यांच्याशी आपले कधी सीमावाद नव्हते. पण आता चीनच्या कृपेनं हा देश सुद्धा सध्या आपल्याला बेंडकुळी दाखवायला लागलाय. पण पूर्वी तस नव्हत. नेपाळ…
Read More...

वाजपेयी ABVP ला म्हणाले, तुमची चूक मान्य करा आणि कॉंग्रेसची माफी मागा

होय होय होय. एखादा किस्सा टाकलाच की लगेच बघा बघा कशी कॉंग्रेसची बाजू रेटत्यात म्हणून तूम्ही सूरु करणार हे माहिताय. पण भावांनो कधी तरी लेख वाचा की. वाचून शिव्या घाला चालतय. पण न वाचताच कशाला चालू करता. असो हा ही हेडलाईन वाचून आत आलेल्यांच…
Read More...

गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा मध्यप्रदेश मध्ये आहे. पुढच्या काही दिवसात ही यात्रा राजस्थान मध्ये जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजस्थान मधील दोन काँग्रेस नेत्यांमध्ये…
Read More...

टिपू सुलतान मरेपर्यन्त राम लिहलेली अंगठी घालत होता

१७९९ साली टिपू सुलतान श्रींगपट्टनम च्या लढाईत मारला गेला. त्याचे मृत शरीर जेव्हा त्याच्या सहकार्यांच्या हाती लागले तेव्हा त्याच्या हातात तलवार तशीच होती. त्याच्या बोटात एक अंगठी होती ज्यावर राम लिहण्यात आलं होतं. ही अंगठी ४१ ग्रॅम…
Read More...

अमेरिकन जोडप्याचं अपहरणं झालं आणि खंडणी तामिळनाडू सरकारकडे जमा करायची मागणी आली. 

भारत, श्रीलंका, तामिळनाडू आणि अमेरिका अशा चौघांची वेगवेगळी भूमिका असणारं एक अपहरणनाट्य झालं होतं. ज्यामध्ये प्रमुख डावपेच टाकले होते ते ईलम पीपुल्स रिवॉल्यूशनरी लिबरेशन फ्रॅंट या दहशतवादी संघटनेने. या अपहरनाट्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो…
Read More...