Browsing Category
माहितीच्या अधिकारात
पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडणे एका भारतीय माणसामुळे शक्य झाले.
आजकाल जग सोपं झालंय अस जुनी माणसं म्हणतात. एकप्रकारे पाहिलं तर ते खरंच आहे. अहो खूप लांबच कशाला काही वर्षांपूर्वी जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा एक साधा फोटो मित्राला द्यायचा झाला तर १० केबीची फ्लॉपी वापरायला लागायची. मग पुढे सीडीज आल्या,…
Read More...
Read More...
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर आपल्याचं विद्यार्थांचा थिसिस चोरीचा आरोप झाला होता.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
शिक्षणाची ज्योत पेटवणारे क्रांन्तिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यासारख्या महामानवांच्या जयंतीला शिक्षण दिन साजरा करण्याचे सोडून डॉ.…
Read More...
Read More...
४ वर्षांमध्ये २२ बदल्या झाल्या तरिही ते झुकले नाहीत…
वारंवार होणारी बदली हा शब्द ऐकताच तुकाराम मुंढे यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण तुम्हाला सांगितलं भारतात एक माणूस असाही होता ज्याच्या ४ वर्षात २२ बदल्या झालेल्या तर? चटकन विश्वास बसणार नाही पण त्याचं माणसाला पुढे ज्ञानपीठ पुरस्काराने…
Read More...
Read More...
बहुजन समाजाच्या विकासासाठी राज्यपालपद नाकारणारे जेधे एकमेव नेते असतील
चळवळीच्या राजकारणाचं काय सांगायचं भिडू, चळवळीचं राजकारण रस्त्यांवर सुरू होतं आणि विधानसभेत जाऊन संपत. आपला नेता नेतृत्त्व करतो. चळवळ करतो. सर्वसामान्य दुबळ्यांचा आवाज होतो. आपण भारावून जाऊन त्यांच्या मागे झेंडे धरतो.
एक दिवस येतो आणि…
Read More...
Read More...
हिंदू राजा बाप्पा रावळ यांच्या शौर्याचं प्रतिक म्हणजे पाकीस्तानचं रावळपिंडी शहर
पाकिस्तानातलं रावळपिंडी शहर. प्रत्येक शहराला एखादा इतिहास असतो तसाच या शहराला देखील इतिहास आहे. आत्ता तुम्ही म्हणालं हे बोलभिडूवाले पाकीस्तानच्या शहराचा का इतिहास सांगायला लागलेत. आम्हाला काय करायचं आहे पाकीस्तानचं. भावना जरी बरोबर असल्या…
Read More...
Read More...
पाकिस्तानी जेलमध्ये ५ वर्ष घालवणारा सिक्रेट एजंट आता पंजाबमध्ये सायकलरिक्षा चालवतो.
आजकाल आपण सिनेमात सिक्रेट एजन्टच्या स्टोरी पाहतो. सलमान खान किंवा अक्षय कुमार सारखे हिरो स्पाय बनून अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करतात, लाखो लोकांना वाचवतात. जेम्स बॉण्ड, मिशन इम्पॉसिबल वगैरे बघून आपल्याला स्पाय लोकांची लाईफ स्टाईल अशीच असेल…
Read More...
Read More...
कानडी जनतेला वाचवण्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी रक्त सांडलं…
६ जून १६७४ रोजी राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक झाला. रयतेचे राजे छत्रपती झाले. संपूर्ण भारतभरासाठी ही क्रांतीकारी घटना होती. शेकडो वर्षांनी परकीय आक्रमकांच्या जुलमी कालखंडातून स्वातंत्र्याच्या दिशेने पहिलं पाउल पडल होतं.
गुलामगिरीत खितपत…
Read More...
Read More...
७६ पायऱ्या चढून जो व्यक्ती हनुमानगढीचं दर्शन घेतो त्यालाच राम लल्लाचे दर्शन होते..!!!
अयोध्येच्या राम मंदिराचे भुमीपुजन करण्यासाठी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले. फक्त पंतप्रधानच नाही तर गेली अनेक वर्षे अयोध्येत कोणीही आलं तरी राम लल्लाच्याही आधी हनुमान गढीचे…
Read More...
Read More...
महापूरावेळी त्या बारा जणांनी मिळून दोन दिवसात अडीच हजार लोकांना वाचवलं.
कृष्णा पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसलेला शिरोळ तालुका. सुपीक शेतीचा प्रदेश. पण दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका पाचवीला पुजलेला. पण मागच्या वर्षीचा पाऊस काही तरी अघटीत घडवणारा असणार आहे याची कोणाला पुसटशी देखील कल्पना नव्हती.
हीच गोष्ट कनवाड…
Read More...
Read More...
फक्त ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी देशाची गोपनीय कागदपत्रे विकली गेली होती.
कर्नाटकातल्या मेंगलोरमध्ये राहणारा एडविन डिसुझा. एकदिवस त्याच्या घरी दिल्लीतून पोलीस आली. त्याला त्यांची भाषा येत नाही, पोलिसांना त्याची भाषा येत नाही. एडविन हा एकेकाळचा भुरटा चोर. तरुणपणी छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या होत्या त्याबद्दल आत्ता…
Read More...
Read More...