Browsing Category

कट्टा

वैष्णोदेवीपेक्षाही भयंकर चेंगराचेंगरी कुंभमेळ्यात घडलेली, खुद्द पंतप्रधान हजर होते

शानिवारी सकाळी लाखो लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिरात मोठी दुर्घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अचानक चेंगराचेंगरीत झाली आणि या घटनेत जवळपास  १२ जणांचा मृत्यू झाला. तर जखमींचा आकडा २० च्यावर असल्याचं समजतंय.…
Read More...

पुण्याच्या दोघा इंजिनिअर्सनी खास जवानांसाठी स्वस्त फ्लाईट सर्व्हिस सुरु केली आहे..

आपल्याला जसं कि माहितीये कि, सशस्त्र दलात काम करणाऱ्यांसाठीचं एक मोठं चॅलेंज म्हणजे, त्यांच्या सुट्ट्या ! त्यांचं क्षेत्रच असं असतंय कि, त्यांना ठरवून सुट्ट्या मिळत नसतात.  त्यांची रजा शेवटच्या क्षणी मंजूर केली जाते...आणि यामुळे अडचण अशी…
Read More...

तो १ जानेवारीचा कटू दिवस.. अख्खा देश सोनईच्या तिहेरी हत्याकांडामुळे हादरला होता…

१ जानेवारी म्हणजे नवं वर्ष, नवा संकल्प, नवी स्वप्न आणि नवा ध्यास असतो. लोक नवनवे संकल्प करण्यात व्यस्त असतात. वृत्तपत्र म्हणू नका टीव्ही चॅनेल्स म्हणू नका सगळीकडेच कसं नवीन वर्षच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असतो. पण...२०१३ हे वर्ष याला…
Read More...

iPhone च्या मॅन्यूफॅक्चर कंपनीचं एक वेगळंच सत्य बाहेर आलं आणि राडा सुरु झाला

आजकाल आयफोन, वॉच, मॅकबुक इत्यादी ॲपल कंपनीचे गॅजेट्स वापरणे म्हणजे स्टेट्स सिम्बॉलच झालंय...थोडक्यात जगातला सर्वात महागडा स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपनीच्या संबंधित एक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे लोकं आंदोलनं करतायेत..पण विषय फक्त आयफोन…
Read More...

राष्ट्रवादी-सेनेत ज्या मुक्ताईनगरवरून वाद सुरु आहे त्याचं नेतृत्व माजी राष्ट्रपतींनी केलंय

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. पण हे सरकार स्थापन होण्याच्या सुरुवाती पासूनचं अनेक वाद - विवाद पाहायला मिळतायेत. त्यात मेन गोंधळ होतो तो कोणत्याही निवडणुकीच्या जागावाटपावरून. म्हणजे…
Read More...

गुजरातमधलं धरण आटलं आणि कितीतरी वर्षांनंतर गायकवाड किल्ला वर आला

दक्षिण गुजरातमधील तापी जिल्ह्यात असलेल्या उकई धरणात कमी पाणी आल्याने उकईचा पाण्याखाली बुडालेला गायकवाडी किल्ला १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसू लागला आहे. यंदा वाढत्या उन्हामुळे आणि पाणीटंचाईमुळे उकाई धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत होता,…
Read More...

गलतीसे मिस्टेक झाली आणि महिलेनं थोडेथिडके नाही तर ३८ लाख रुपये जिंकले

श्रीमंती कुणाला नाही आवडत. कोणतंही काम करताना त्यातून जास्तीत जास्त पैसे मिळावे यासाठी कंबरडं मोडुस्तोवर आपण काम करतो. कोणी चांगल्या नोकऱ्या शोधतो, तर कोणी आपला एखादा बिझनेस थाटतो. पण यातही बरीचशी मंडळी झटपट पैसे मिळवण्यासाठी, श्रीमंत…
Read More...

कितीही नवी कॅलेंडरं येऊ द्या, जत्रेची तारीख बघायला महालक्ष्मीच लागतंय

''जगू औंदा पावसाचं कसं मग'' उन्हाळा संपायला आला की आमच्या आबाचा जगू तात्याला ठरलेला प्रश्न. ''रोहिण्या निघाल्यात येइल लवकरच'' स्वतः इंद्रदेव असल्याच्या कॉन्फिडन्स मध्येच मग जगू तात्या रिप्लाय देणार. पुढं जाऊन आता मेंढ्याचं वाहन निघालय…
Read More...

करोडपती राहतात पण गावात एकही पक्कं घर नाही…

प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपलं स्वत: च घर असावं. त्या घरापुढे चांगली बाग, घरात फर्नीचर, मस्त मोठं टेरेस, गॅलरी असावी, पण पैसैअभावी अनेकांची स्वप्न अर्धवट राहतात. पण राजस्थानातल्या अजमेरमधलं एक गाव याला अपवाद आहे. स्टोरीतला फोटो बघून…
Read More...

भारताचा असाही एक पंतप्रधान होता जो स्वतःची गाडी स्वत:च चालवत ऑफिसला जायचा

राजीव गांधी तसे अपघातानेच राजकारणात आल्याचं म्हटलं जातं. संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची जबाबदारी घेणे भाग पडलं. प्रोफेशनल पायलट असलेल्या राजीव गांधींचं पाहिलं प्रेम विमान चालवणं होतं मात्र…
Read More...