Browsing Category
कट्टा
नगरसेवक, मुख्यमंत्री ते काळजीवाहू राष्ट्रपती अशी लोकशाहीतली सगळी पदं मिळवणारे बी. डी. जत्ती
सध्या नगरसेवकाला सुद्धा रोज पेपर मध्ये, टिव्ही चॅनलवर झळकायचे असते. त्यासाठी हवे ते करायला तयार असतात. आमदार, खासदारांची पण याच लाईन मध्ये आहेत. मात्र, भारतात असे एक राजकीय नेते होऊन गेले ज्यांनी नगरसेवक, मुख्यमंत्री ते काळजीवाहू राष्ट्रपती…
Read More...
Read More...
मुंबईत वसलेलं ‘मढ आयलंड’ या कारणामुळे प्रसिद्ध आहे…
मुंबई आणि या शहराविषयी, मुंबई बाहेरच्यांना वाटणारी उत्सुकता ही काही ठराविक कारणांभोवती फिरते. म्हणजे मुंबईचं स्पिरीट, इथली माणसं, इथली गर्दी वैगरे तर झालंच पण इथे असणाऱ्या एकसोएक भन्नाट जागांविषयी सुद्धा लोकांच्यात उत्सुकता असते,
यापैकीच…
Read More...
Read More...
शहा-पटेलांच्या राड्यात राज्यसभा निवडणूकीचा खुट्टा मजबूत झाला होता..
होणार घोडेबाजार होणार...
२४ वर्षानंतर महाराष्ट्रात राज्यसभेसाठी निवडणूका होतायत. त्यामुळं इथं ड्रामा रंगणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असला तरी कधी कोण आणि कसा कोणाचा गेम करेल हे काहीच सांगता येईना झालय..
आत्ता अपक्ष…
Read More...
Read More...
घोडेबाजारवरून आठवलं, पवारांनी एकदा घोड्यांच्या रेसमध्ये ५ रुपये लावून अन् ५५ रुपये जिंकलेले
राज्याच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द चर्चेत आलाय. घोडेबाजार चर्चेत येण्याच कारण आहे राज्यसभेच्या निवडणूका. आत्ता या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले साडेबारा कोटी लोकांचे प्रतिनिधित्व…
Read More...
Read More...
९० च्या दशकातील एका घटनेमुळे अक्षय कुमार अजूनही कॅनडाचं नागरिकत्व बाळगून आहे
अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट काल ३ जूनला रिलीज झालाय. त्यावर अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत अशा अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया देताना 'हा चित्रपट नक्की पाहावा' असं आवाहन केलंय. पण या चित्रपटावरून अक्षय कुमारचं…
Read More...
Read More...
तियानमेन चौकात चीन सैन्याचा रणगाडा अडवणाऱ्या त्या तरुणाचं पुढे काय झालं..?
एक पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती तियानमेन चौकाजवळ रणगाड्या समोर उभा राहून त्यांचा रस्ता अडवतो. गेली ३२-३३ वर्ष हा फोटो क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्यासाठी आस्थेचा विषय बनला आहे...
युद्धभूमी सारखी परिस्थितीत रणगाडा अडविणारा नेमका कोण होते ?…
Read More...
Read More...
दिल्लीतल्या राजकारणापेक्षा गल्लीतल्या राजकारणाची ‘इर्सल’ मोठी असते, हेच इर्सल सांगतो
एकीकडे पावनखिंड, हंबीरराव मोहिते अशा ऐतिहासिक सिनेमांची लाट आली असताना रियलिस्टिकी सिनेमा बाजूला तर फेकले जात नाही ना? असं वाटायला लागलं होतं. त्यातच 'राजकारणात गुलाल शिवाय मजाचं नाय' म्हणतं ३ जून रोजी इर्सल रिलीज झाला.
राजकारणातल्या…
Read More...
Read More...
आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद चोरडिया” गेले..
हुकमीचंद सुखलाल चोरडिया अर्थात "प्रविण मसाले" चे मालक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांच आज निधन झालं. हुकमीचंद चोरडीया ९२ वर्षांचे होते. १९६२ साली त्यांनी प्रवीण मसाला या कंपनीची स्थापना केली होती.
मराठीत "मसाला" नावाचा सिनेमा आला होता तो…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील ही ५ शहरं नामांतराच्या राजकारणात अडकलेली आहेत…
राज्याच्या राजकारणात अहमदनगरचं अहिल्यानगर करावं अशी चर्चा तापू लागली. त्याला कारणही तसच होतं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अहमदनगरचं "अहिल्यानगर" करण्यात यावं अशी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी…
Read More...
Read More...