Browsing Category
तात्काळ
१४० कोटी लोकसंख्येच्या देशात २१२६ जणांच्या सॅम्पलने सिद्ध केलं, “मोदीच जगात भारी आहेत “
कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग कमी झालेला दिसत नाहीये. हेच कारण आहे कि, अमेरिकेतल्या डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कंसल्टने मोदींना रेटिंगमध्ये १०० पैकी ६६ पॉईंट दिले आहेत. आणि ते या…
Read More...
Read More...
९ वेळा बदली करून मन भरलं नाही आणि आता धमक्यांचे फोन सुरु झालेत
ईमानदारी तेरा किरदार है तो खुदकुशी कर ले,
सियासी दौर को तो जी हुजूरी की जरूरत है।
हा व्हॉटसअप स्टेट्स होता मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी लोकेश कुमार जांगिड यांचा. ५४ महिन्यातल्या ९ व्या बदली झाल्यानंतरचा..
मध्य प्रदेश केडरचे…
Read More...
Read More...
इराणचा कसाई तिथली राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे…
इराणमध्ये येत्या १८ जुनला राष्ट्रपती पदासाठी निवडणुक होणार आहे. ज्यात ७ उमेदवारांना आपलं नशीब आजमावण्याची संधी देण्यात आलीये. या उमेदवारांपैकी पाच जण 'कट्टरपंथी’ तर बाकीचे दोन ‘उदारमतवादी’ आहेत. निवडणुकीत जिंकणारा उमेदवार सध्याचे…
Read More...
Read More...
एन्काउंटरचं प्रकरण अंगलट आलं अन् प्रदीप शर्मा साडेतीन वर्ष जेलमध्ये राहून आले..
मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराजवळच्या गाडीतल्या स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्माना एनआयएने ताब्यात घेण्यात आलं आहे. एप्रिल महिन्यात सुद्धा याच प्रकरणाच्या बाबतीत त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली होती. अंबानी यांना धमकी आणि मनसुख हिरेन हत्या…
Read More...
Read More...
मराठा मोर्चाचा औरंगाबादमध्ये असणारा केंद्रबिंदू कोल्हापूरकडे कसा सरकला?
आज कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात राज्यभरातील मराठा मोर्चाचे समन्वयक सहभागी झाले होते. सोबतचं कोल्हापूर जिल्हयातील लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनात सहभागी…
Read More...
Read More...
ट्विटर आणि केंद्र सरकारचं रिलेशनशिप स्टेट्स म्हणजे इट्स कॉम्प्लिकेटेड !
एखादं भांडण किती टोकाला जावं याचा काही नेम नसतो.. असंच झालंय सध्या ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये ! एकवेळेस नळावरचं भांडण थांबेल पण सरकार आणि ट्विटर यांच्यातल्या भानगडी थांबायच्या नावच घेईना.
थोडक्यात याचं रिलेशन स्टेट्स म्हणजे इट्स…
Read More...
Read More...
हमीभावनंतर सरकारनं ५० टक्के फायद्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात १० टक्के देखील होणार नाही
केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यात खरीप हंगाम २०२१- २२ या वर्षांसाठीचे १७ पिकांचे हमीभाव जाहीर केले. यात तूर आणि उडदाच्या हमीभावात ३०० रुपयांनी वाढ केली आहे. तर सोयाबीनमध्ये ७० रुपये, मक्यात २० रुपये आणि मुगाचा हमीभाव ७९ रुपयांनी वाढवला आहे.…
Read More...
Read More...
२३ वर्षांपूर्वी देखील भारतीय क्रिकेट टीम एकाच वेळी दोन सिरीज खेळली होती..
भारतीय क्रिकेट टीम एकाचवेळी दोन सिरीज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. एक टीम इंग्लंड मध्ये टेस्ट सिरीज तर दुसरी टीम श्रीलंकेत वनडे आणि टी-२० खेळणार आहे.
एक टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंड…
Read More...
Read More...
वेळप्रसंगी बहुजन समाजासाठी मोठ्या नेत्यांशी लढण्याची परंपरा हा माने घराण्याचा इतिहास आहे.
आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी सुरु असलेल्या या आंदोलनात राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. पावसाची संततधार असतानाही…
Read More...
Read More...
केवळ १० कोटी ट्रान्सफर करुन इटलीनं ९ वर्षांपासूनचं हत्या प्रकरण निकालात काढलं..
भारतीय मच्छिमारांची हत्या करणाऱ्या दोन इटालियन नौसैनिकांविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द करत असल्याचा निकाल दिला आहे. न्यायालयाचा हा निकाल इटली सरकारनं पीडित कुटुंबियांना १० कोटी रुपये नुकसान भरपाई दिल्यानंतर आला आहे. आता या…
Read More...
Read More...