Browsing Category

तात्काळ

योगीजी भाग्यनगरचा हा इतिहास तुम्हाला तर माहिती आहे का..?

जगात लय प्रश्न आहेत, पण आपले राजकारणी तिकडं लक्ष देत नसतेत. त्यांना नवं कायतरी लोकांच्या समोर टाकून मज्ज्या घेण्यात लय आनंद मिळत असावा. अशा गोष्टींमध्ये पहिला नंबर लागतो तो किरीट सोमय्या यांचा. त्यानंतर चंद्रकांत दादा. म्हणजे ही लोक रोज…
Read More...

MSEB चा पाया देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून रचण्यात आलाय.

एमएसईबी म्हणजेच महावितरण. सध्या वीजबिलावरून अनेक घोळ सुरु आहेत, आंदोलने सुरु आहेत मात्र महावितरण ही एक अशी संस्था आहे जी अख्ख्या राज्याच्या वीजपुरवठ्याची जबाबदारी एकहाती सांभाळत आहे. आज जरी एमएसईबी बद्दल अनेक वाद असले तरी गेली अनेक वर्षे…
Read More...

१० वर्षापूर्वी चहाच्या टपरीवर काम केलेलं पोरगं आज भारतासाठी बॉलिंग करणार आहे

आज जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची तिसरी वनडे चालू झाली तेव्हा अंतिम अकरामध्ये एक नवीन नाव दिसून आले. टी नटराजन हा नवीन खेळाडू आता भारतासाठी खेळणार आहे. यापुर्वी मागील महिन्यातील आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादमधून खेळत असताना यॉर्करने…
Read More...

A/C त बसणारी पोरं शेतकऱ्यांसाठी काय करु शकतात हे या उदाहरणावरून कळेल..

आत्ता देशभरातले शेतकरी नांगर टाकून दिल्लीकडं चालल्यात. कितीक शेतकऱ्यांवरती पोलीस कारवाई होतेय. बऱ्याच आबालवृद्धांवरती हल्ले झालेत. पण आपल्याकडं लोकं 'अरेरे, किती वाईट' यांच्यापलीकडं जायला तयार नाहीत. "आंदोलन शेतकऱ्यांचं सुरूय, आपल्याला…
Read More...

उर्मिला मातोंडकर सरसंघचालकांच्या भाची की लव जिहादचा बळी ठरलेल्या फरजाना शेख, काय खर?

मागच्या वर्षी उर्मिला मातोंडकर राजकारणात आली. पहिला ती कॉंग्रेसमध्ये आली. लोकसभेची निवडणूक जिद्दीने लढवली, हरली. पुढे काँग्रेस नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षाला रामराम ठोकला. आता गेले काही दिवस तिचं नाव राज्यपाल नियुक्त…
Read More...

अजय देवगणच्या या गाण्यामागे शेतकरी आंदोलनाचा मोठा इतिहास दडला आहे.

आज पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमाभागात पोलिसांचा व शेतकऱ्यांचा जोरदार संघर्ष सुरु आहे. सरकार हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः…
Read More...

एका महानगरपालिकेच्या प्रचारात अमित शहांपासून ते योगीजी का उतरले आहेत?

साडे पाच हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, एक कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर, ८२ लाख मतदार, ५ लोकसभेच्या जागा, २४ विधानसभेच्या जागा. हा सगळा अवाढव्य पसारा आहे, ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेचा. ज्यामध्ये सध्या निवडणूक होत आहे, आणि भाजपने ती…
Read More...

आमटे कुटूंबातला वाद नेमका काय होता व कधी सुरू झाला..?

जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल आमटे-कराजगी यांनी आज आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण उद्याप समोर आले नसले तरी कौटुंबिक गृहकलह आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं…
Read More...

खलिस्तानी म्हणून टीका होत होती पण मागे हटले नाहीत, आज विजय झाला

हे कसले शेतकरी, हे तर खलिस्तानवादी. यांना गोळ्या घाला.  मोकळी जागा दिसली की कमेंट मारायची ही आपली घाण सवय. एखादी गोष्ट संपूर्ण ऐकून घ्यावी, समजून घ्यावी याचा विचार आपण कधी करणार. शेतकऱ्यांनकडे टॅक्टर कसे असा प्रश्न विचारताना…
Read More...

दिल्लीतल्या आंदोलनात शेतकरी आहेत की खलिस्तानवादी..?

मागील तीन दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आक्रमक रुप उभा देश पाहत आहे. यात प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपुर्वी लागू केलेली तीन कृषी विधेयक हे त्यांच्या विरोधाचे कारण आहे.…
Read More...