Browsing Category

थेटरातनं

भारतातला सर्वात बहुचर्चित सिनेमा रिलीज होत होता आणि प्रोड्युसरला कोणी तरी किडनॅप केलं

२२ सप्टेंबर १९८२ सायंकाळचे साडेचार वाजले असतील . बॉलिवुडला अपने पराये, बैराग, कमांडो, समुंदर, विरासत असे एका पेक्षा एक हिट सिनेमे देणारे निर्माते मुशीर आलम त्यांच्या वरळी ऑफिस एम.आर. प्रॉडक्शन मधून बाहेर पडले. ते त्यांच्या पांढऱ्या…
Read More...

तर पियुष मिश्रा आज बॉलिवूडचा सर्वात मोठ्ठा स्टार असता…

मैने प्यार किंया सिनेमा आठवतोय काय, तिच आपली महाराष्ट्राची भाग्यश्री पटवर्धन आणि सलमान खान या दोघांना सुपरस्टार बनवणारा पिक्चर. या एका पिक्चरमुळे अनेकांची करियर धक्क्याला लागली. सिनेमा सुरू झालेला तेव्हा या पिक्चरमध्ये एकमेव व्यक्ती होता…
Read More...

राज कपूरने गहाण पडलेला स्टुडिओ आणि घर सोडवण्यासाठी काढलेला पिक्चर म्हणजे बॉबी 

राज कपुरच्या आयुष्यातला सर्वात महत्वकांक्षी सिनेमा कोणता, तर तो मेरा नाम जोकर. आज मेरा नाम जोकर हा एक कल्ट पिक्चर वाटू शकतो पण सिनेमागृहात हा पिक्चर जोरात आपटला होता. या सिनेमासाठी राज कपूरने आपला आर.के. स्टुडिओ आणि घर देखील गहाण ठेवलं…
Read More...

म्हणून हॉस्टेलच्या रुममधून डेव्हिड धवनने ओम पुरीला बाहेर काढलं होतं… 

एका कॉलेजमध्ये असणारी माणसं पुढे मोठ्ठी झाल्यावर अनेक किस्से सांगितले जातात. यात पुण्याचं FTII, पुण्याचं लॉ कॉलेज, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे विद्यापीठ, BMCC, SP कॉलेज अशा अनेक शिक्षणसंस्था आहेत.  FTII चा विचार केला तर डेव्हिड धवन, मिथून,…
Read More...

धर्मेंद्र, दिलीपकुमार, राजकुमार, देवानंद यांनी नाकारलेला जंजीर बच्चनला मिळाला… 

कोणाच्या नशिबात काही लिहलेलं असेल हे सांगता येत नाही. आत्ता आम्ही नशिबाच्या गोष्टी का करतोय हे सांगण्यासाठीच हा किस्सा. हा किस्सा वाचल्यानंतर तुम्हाला पण वाटले,  बच्चनच्याच नशिबात होतं हे…  झाले अस की सलीम खान म्हणजे सल्लू भाईचे वडिल…
Read More...

५ मिनटात उरकलेलं लग्न जास्तीत जास्त २० दिवस टिकेल असा अंदाज लोकांनी बांधलेला… 

काजोल आणि अजय देवगण, या दोघांची जोडी रोमॅण्टिक वाटते. पण त्या काळात लोकांना कॉजोल आणि शाहरूखची जोडी रोमॅण्टिक वाटायची. काजोल पुर्णपणे वेगळ्या झोनचे सिनेमे करायची आणि अजय देवगण पुर्णपणे वेगळ्या झोनचे. त्यामुळे झालेलं अस की दोघे लग्न करणार ही…
Read More...

त्याच्या सुपरहिट पिक्चरनेच त्याचा घात केला…

ऋषी कपूर म्हणे 'आ अब लौट चले' च्या पूर्व प्रसिद्धीच्या वेळी म्हणाला होता, चिम्पू (राजीव कपूर)ने ४८ की ७२ तास खपून सिनेमा एडिट केला होता. हे सांगून माझा मित्र जोरात हसायला लागला. राजीव कपूर आताच्या उदय चोप्रा वगैरे प्रभृतींचा आद्य…
Read More...

रडारडीचा विषय निघाला की आज पण “चिमणी पाखरं” आठवतो

आपल्या लहानपणी मराठीत फक्त दोन टाईपचे पिक्चर असायचे. लक्ष्या-अशोक सराफचे दे दणादण हसवणारे आणि त्याला फाईट द्यायला अलका कुबलचे आया बहिणींना धाय मोकलून रडवणारे. दर रविवारी ४ वाजता सह्याद्री वाहिनीवर आपण या पिक्चरची वाट बघायचो. लक्ष्या अशोक…
Read More...

सत्ता गेली तरी बॉलिवुड इंदिरा गांधींच्या मागे ठामपणे उभा राहिला…

साल होतं १९७७. इंदिरा गांधी रायबरेली इथून खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. पंतप्रधानपद गेलं होतं. बांग्लादेशच्या युद्धावेळी ज्यांची दुर्गा म्हणून देशभर कौतुक झालं होतं त्या इंदिरा गांधी अचानक आता व्हिलन बनल्या होत्या. हा सगळा…
Read More...

मिर्झा गालिबची भूमिका मिळावी म्हणून नसीरने गुलझार यांच्या जवळ थाप मारली होती.

गुलजार हे उत्तम गीतकार आहेत हे ठाउक होतं. पण या प्रतिभासंपन्न लेखकाने सिनेमे सुद्धा दिग्दर्शित केले आहेत हे काहीसं उशिराच कळलं. प्रेमात असणारी तमाम माणसं गुलजार साब यांचे 'इजाजत' सारखा सिनेमा बनवल्याबद्दल आजन्म ऋणी असतील. इजाजत मध्ये नसीर…
Read More...