Browsing Category
थेटरातनं
त्यादिवशी चंद्रचूडसिंगने करण जोहरला घरी बोलवून नकार दिला आणि त्याचवेळी तो गंडला !!
करण जोहर. भारतातला सध्याचा सर्वात मोठा फिल्ममेकर. त्याने अनेक जणांना संधी दिली, अनेकांना सुपरस्टार बनवलं. मिडास टच म्हणतात ते हेच. आजही कित्येक बड्या बापाची पोरं त्याने चान्स द्यावा म्हणून काहीही करायला तयार असतात.
असा हा कंगना रानवतच्या…
Read More...
Read More...
जिथं मीनाकुमारीने स्वतःला दारूत संपवल तो कमालीस्तान स्टुडियो प्रीती झिंटाला मिळणार होता.
खरं नाव सय्यद अमीर हैदर नक्वी. मुळचा उत्तर प्रदेशच्या अमरोही गावचा. घरची परिस्थिती उत्तम. हा सर्वात शेंडेफळ. दिसायला देखणा. पण घरच्यांशी भांडून लाहोरला आलेला.
काही तरी करून दाखवल्याशिवाय गावात परत पाऊल टाकणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली…
Read More...
Read More...
भावा तुझ्याकडेच बघत्या रे म्हणून राजेश खन्नाला सुद्धा फुगवणारा तो बेस्ट फ्रेंड होता !!
व्हेलेंटाईन विक सुरु झालंय. कॉलेज कट्ट्यावर बसून हिरो एखाद्या हिरोईनकडे बघून 'मेरे सपनो की राणी कब आयेगी तू ..' गाण म्हणतो. त्याची क्रश पण त्याच्याकडे डोळे फाडून बघत असते. ती चिडलीय की तिच्या पण मनात शिट्टी वाजतीय त्याला ठाऊक नसत. पण शेजारी…
Read More...
Read More...
लावणीसम्राट पठ्ठे बापूराव आणि पवळाबाई यांच्यावर स्वतःचा लिलाव करायची पाळी आली होती.
महाराष्ट्राची लोकधारा लोककला खऱ्या अर्थाने जपायची झाली तर त्यात तमाशा आलाच पाहिजे. हेच खरे महाराष्ट्राचे वैभव म्हणावे लागेल. लावणी ही केवळ मनोरंजनाची बाब नसून लावणीने समाज प्रबोधन सुद्धा केले आहे. सध्या समाज प्रबोधन हीच लावणीची खरी ओळख बनली…
Read More...
Read More...
बडे भैयाचा रोल करणारा हा नट आयुष्याच्या इंटर्वलमधून अचानक गायबच झालाय.
ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध. अमिताभ धर्मेंद्र ही सुपरस्टार मंडळी म्हातारी झालेली पण अजून त्यांच्यातील मारधाड पिक्चर बनवण्याची उर्मी कमी होत नव्हती. ऋषी कपूर ढेरी झाकणारे स्वेटर घालून झाडामागे पळत होता. अनिल कपूर,गोविंदा,मिथुन,जग्गू दादा संजू…
Read More...
Read More...
सिनेमा असो कि गणपती, गेली सत्तर वर्षे अख्खा भारतदेश त्यांच्या डान्स स्टेप कॉपी करतो.
शिक्षण केवळ चौथी. बाल वयात ज्याने वडिलांना मदत म्हणून कापड गिरणीत काम केले त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल कि ‘तो’ जगप्रसिद्ध दिग्दर्शक बनेल. पण, त्याने अजाणत्या वयात पडेल ती काम करून एक दिवस महान अभिनेता बनला. तो अलबेला आहे मास्टर…
Read More...
Read More...
युध्दपटांच्या गौरवशाली इतिहासात पुढचं पाऊल आणि एक ऍचिव्हमेंट म्हणून या सिनेमाची नोंद होईल.
चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं कुणीतरी म्हटलंय. चित्रपटात तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब दिसतं.
युद्धपटांच्या बाबतीतही वेगळी गोष्ट नाही. त्या त्या काळात समाज युद्धाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या पद्धतीचे सिनेमे बनवले जातात. सुरुवातीच्या काळात…
Read More...
Read More...
ही आहे नागराज मंजुळेंच्या “झुंड” सिनेमाची स्टोरी.
आपल्याकडील शाळा - महाविद्यालयात 'शारिरीक शिक्षण' या विषयाच्या पिरियडचा उपयोग जास्त करून खेळाडू घडवण्याच्याऐवजी मागे राहिलेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी केला जातो. शारिरीक शिक्षणाबाबतीत एवढा नकारात्मक दृष्टीकोन असण्यामागील सर्वात महत्वाचं…
Read More...
Read More...
सलीम जावेद वेगळे कशामुळे झाले ?
ऐंशीच दशक. भारतीय फिल्मइंडस्ट्री मध्ये तेव्हा सलीम जावेद हे नाव खूप मोठ होतं. जंजीर, शोले, दिवार, डॉन, त्रिशूल, शान एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमे त्यांनी लिहिले होते. एखाद्या हिरोप्रमाणे त्यांच्या भोवती वलय होतं. लोक म्हणायचे कि हे दोघे एका…
Read More...
Read More...
“खान” त्रयीच्या किल्यात सर्वात प्रथम सुरंग लावला तो ह्रतिकने.
सलग काही सिनेमे फ्लॉप. मेंदूतल्या गाठीमुळे करावी लागणारी ब्रेन सर्जरी. बाहेर अभिनेत्रीसोबत संबंधाची प्रेक्षकांमध्ये अनेक दिवस चघळत असलेली चर्चा, त्याच दरम्यान गेल 14 वर्षे बॉलीवूड मध्ये एक आयडीयल कपल म्हणून मिरवण्यात आलेल्या नात्याचा शेवट…
Read More...
Read More...