Browsing Category

फोर्थ अंपायर

एका पायावर खेळत पुण्याच्या केदार जाधवनं भारताला आशिया कप जिंकून दिला होता…

भारतात रस्ते ओस पडण्याचं, दिवाळी नसताना फटाके आणून ठेवण्याचं कारण म्हणजे भारत पाकिस्तान मॅच. 'सचिन आणि गांगुली गेल्यावर क्रिकेट संपलं रे' असं म्हणणारे पण या मॅचकडे लक्ष ठेऊन असतात. क्रिकेटबद्दल कौतुक वाटत नसणारेही, या मॅचवर हमखास पैजा…
Read More...

फक्त ५ दिवसात बनलेली मौका मौका जाहिरात, सगळ्या जगानं उचलून धरली होती…

एक ११९७ सालचा किस्सा सांगतो, पार लांब तिकडं कॅनडामध्ये भारत-पाकिस्तान मॅच सुरू होती. त्या कपचं गोंडस नाव होतं, फ्रेंडशिप कप. भारत आणि पाकिस्तानची क्रिकेटच्या मैदानावरची मैत्री म्हणजे जावेद मियांदाद आणि किरण मोरे, आमिर सोहेल आणि व्यंकटेश…
Read More...

तो भारताचा लेफ्टी द्रविड ठरला असता, पण सिलेक्टर्सच्या चुकीमुळे देशासाठी खेळता आलं नाही

सितांशू कोटक. तुम्ही याआधी फारसं नाव ऐकलं असेल. नुकतीच त्याची इंडिया ए टीमच्या प्रशिक्षकपदी निवड झालीये. त्याच्याबद्दल सांगताना आकडेवारी सुरुवात करण्यापेक्षा एक किस्सा सांगतो. म्हणजे हा गडी काय ताकदीचा होता, हे लक्षात येईल. २००८-०९ ची…
Read More...

बॅड बॉय, नशीबवान असली लेबल खोडत, आजच्याच दिवशी स्टोक्सनं ऑस्ट्रेलियाला झुकवलं होतं…

२०१६ चं वर्ष. भारतात टी२० वर्ल्डकप होत होता. सगळी टूर्नामेंट भारी खेळलेल्या भारतानं ऐन सेमीफायनलला कच खाल्ल्ली होती. आपल्याला हरवून वेस्ट इंडिजची टीम फायनलला गेली आणि त्यांची मॅच झाली इंग्लंडसोबत. कोलकात्याच्या ईडन्सवर झालेली फायनल वेस्ट…
Read More...

लोकांनी तुला काहीच जमणार नाही सांगितलं, त्यानं भारताचा कॅप्टन होऊन दाखवलं

स्टेडियम खचाखच भरलेलं, मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली. स्कोअरबोर्ड बघून लोकं अंदाज लावत होती, की बॉलिंग करणारी टीम सहज मॅच जिंकणार. कारण जिंकायला ६ बॉलमध्ये २३ रन्स हवे होते. बॅटिंग टीमला मात्र विजयाची आशा कायम होती, त्याचं कारण होतं…
Read More...

बिल्डिंग खालची भांडणं निस्तरायला, गावसकर हातात बॅट आणि सोबत पोरं घेऊन पोहोचला होता…

सुनील गावसकर म्हणजे आपल्या भारतातल्या एका पिढीचा पहिला सुपरहिरो. त्या जमान्यात भारत क्रिकेटमध्ये फार भारी वैगेरे नव्हता. भारतात एखाद दोन मॅचेस जिंकल्या तरी पोटभर कौतुक व्हायचं, तिथं परदेशात जिंकणं म्हणजे फार मोठा पराक्रम होता. त्या काळात…
Read More...

इंझमाम रुसून बसला आणि पाकिस्तानचं रडगाणं सगळ्या जगात गाजलं…

जगात कुठल्याच टीमचे होत नसतील इतके खतरनाक राडे पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे होत असतात. त्यांचेच दोन कार्यकर्ते कॅच कुणी घ्यायचा यावरुन भांडतात. त्यांचे प्लेअर्स मॅच झाली की इंग्लिश बोलताना गंडतात. थोडक्यात पाकिस्तानची मॅच झालीये आणि नंतर…
Read More...

मदत मागण्याची वेळ आली, विनोद कांबळीचं नेमकं चुकलं तरी कुठं ?

साधारण १९९३ चा किस्सा. मुंबईमध्ये भारताची क्रिकेट मॅच होती. प्लेअर्सचं थांबण्याचं ठिकाण होतं ताज हॉटेल. ताजच्या पार्किंगला सचिनची कार लागायची, अझरुद्दीनची मर्सिडीज लागायची, कपिलपाजी बीएमडब्ल्यू घेऊन यायचे आणि या सगळ्यांच्या गर्दीत एक होंडा…
Read More...

पवारांनी बीसीसीआयमधून क्रिकेट वाढवलं, पण त्यांच्या शिष्याला भारताचं फुटबॉल जपता आलं नाही

याचवर्षी जून महिन्यात एक बातमी आली. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनवर फिफाकडून बंदी घालण्यात येऊ शकते. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजेच AIFF भारतातल्या फुटबॉलची सर्वेसर्वा असणारी संघटना. जिथून भारतीय फुटबॉलची सगळी सूत्र हलतात, पण AIFF चं राजकीय…
Read More...

शब्दांचा जादूगार असणाऱ्या टोनी ग्रेगला आपल्याच शब्दांमुळे गुडघ्यावर बसावं लागलं होतं

"Sachin Tendulkar, Whattaa Playa" हे शब्द कानावर पडले की आपल्याला शारजावर झालेली ऐतिहासिक डेझर्ट स्टॉर्मवाली मॅच आठवते. धुळीचं वादळ आणि ऑस्ट्रेलियन बॉलिंगला फाट्यावर मारत सचिन तेंडुलकरनं धुव्वा केला होता. चाहत्यांचा लाडका तेंडल्या, वॉर्नला…
Read More...