Browsing Category
दिल्ली दरबार
संघाच्या कट्टर कार्यकर्त्याची नेहरूंनी भर संसदेत माफी मागितली होती.
भारतातले दोन पक्ष जे सर्वात शक्तिशाली मानले जातात ते म्हणजे अर्थातच कॉंग्रस आणि भाजप. दोघांचाही इतिहास पाहता सुरुवातीपासूनच यांचं कधीच पटलं नव्हतं. कसं पटणार ना..
दोन्ही पक्षांचा इतिहास, त्यांची पार्श्वभुमी, त्यांचे योगदान आणि विचारधारा…
Read More...
Read More...
कलमाडींनी दिलेल्या एका पार्टीनंतर शरद पवारांची पंतप्रधान पदाची दावेदारी फेल झाली…
वर्ष १९९१ भारतात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होत होत्या. व्ही.पी.सिंग आणि चन्द्रशेखर यांच सरकार फेल गेलं होतं. सत्तेत परतण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. अशातच दुर्दैवाने एका प्रचसरभेवेळी काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची लिट्टेच्या…
Read More...
Read More...
एका दिग्गज नेत्याने रागाच्या भरात मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा कुर्ता फाडला होता…
दिग्विजय सिंह एकेकाळी मध्यप्रदेश काँग्रेसचा प्रमुख चेहरा. गांधी परिवारा जवळील. केंद्रिय राजकारणात दिग्गी राजा अशी विशेष ओळख असणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्या सोबत घडलेला हा किस्सा.
एक वेळा दिग्विजय सिंह मुख्यमंत्री असतांना झालेलं भांडण…
Read More...
Read More...
पुण्यातील त्या एका वादानं उत्तरप्रदेशातील राजकारण कायमचं बदलून टाकलं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारतात दलित आंदोलनामध्ये दुसरं मोठं नाव कोणाचं मानलं जातं असेलं तर ते कांशीराम यांचचं.
बहुजन नायक, साहेब अशा विविध नावांनी देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या कांशीराम यांनी १९८४ मध्ये एका नव्या आंदोलनाची सुरुवात…
Read More...
Read More...
राहुल गांधींच्या हट्टामुळे सोनिया पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत.
१४ मे २००४ हिंदुस्थान मध्ये एक मोठा मथळा छापून येतो ...."अविश्वसनीय धक्का"
तिकडे इटली मध्ये व्हिया बेलिनी येथे राहणाऱ्या सोनिया गांधींच्या आई पॉलाला स्थानिक पत्रकाराकडून बातमी मिळते कि,
तिची लेक भारतात निवडून आली आहे
सरकार निवडून आलं…
Read More...
Read More...
इस थप्पड़ की गूंज बंगाल में सुनाई देगी, पूरे बंगाल में सुनाई देगी…
"डॉक्टर डैंग को आज पहली बार किसी ने थप्पड़ मारा है..फर्स्ट टाइम..इस थप्पड़ की गूंज सुनी तुमने..इस गूंज की गूंज तुम्हें सुनाई देगी...पूरी ज़िंदगी सुनाई देगी."
एका थोबाडीत मारल्याचे पडसाद खूप लांबपर्यंत उमटतात याचा किस्सा आपल्याला…
Read More...
Read More...
नामग्याल यांनी करुन दाखवलं. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर १९ गावात वीज पोहचली.
जामयांग तसेरिंग नामग्याल... नाम तो सुनाही होगा ?
अहो तेच ते भाजप चे युवा खासदार ज्यांनी संसदेत ६ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० वर दिलेल्या एका भाषणामुळे रातोरात सोशल मिडिया स्टार झाले होते.
त्यांच्या मतदार संघातून जितकी मतं मिळाली त्याच्या…
Read More...
Read More...
मोदींनी जाहिर केलेल्या क्रॅश कोर्सचं नेमकं स्वरुप कसं असणार समजून घ्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना एका उपक्रमाची सुरुवात केली. हा उपक्रम म्हणजे १ लाख फ्रंटलाईन वॉरियर्सना तयार करणं.
या उपक्रमाची सुरुवात करताना आज पंतप्रधान मोदी म्हणाले,
कोरोना विषाणू अजूनही आपल्यात आहे आणि…
Read More...
Read More...
पंजाबातील हिंदू शिखांमध्ये चाललेली आंदोलने सरसंघचालकांनी पंजाबात जाऊन शमवली होती
के एस सुदर्शन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या काळात सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषवले होते. आपल्या चौकस बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक महत्वाची आणि हिंसा घडवणारी…
Read More...
Read More...
आत्ता पेट्रोल दरवाढीमुळे परंतू 2002 मध्ये पेट्रोल पंप घोटाळ्यामुळे भाजप अडचणीत आले होते.
आजकाल पेट्रोल पंपावर गेलं कि, तोंडात शिव्याच येतायेत राव...मीच नाही तर तुम्हीसुद्धा सरकारला शिव्या घालत असणार ना? काय करणार पेट्रोलचे भावच इतके वाढलेत कि, पाकिटातून पैसे बाहेर निघायच्या आधी तोंडातून शिव्या बाहेर येत आहेत...असो !…
Read More...
Read More...