Browsing Category
News
पोर्तुगीजांच्या गोव्यावर मराठ्यांच्या वर्चस्वाची साक्ष म्हणजे शांतादेवी मंदिर
गोवा. पोर्तुगीजांनी नानाविध अत्याचार केलेली भूमी. इथल्या जनतेला कायम परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पोर्तुगीज कित्येक प्रकारे जनतेवर धार्मिक बंधने लादत असत.…
Read More...
Read More...
म्हणून काँग्रेसने फक्त दोनचं राज्यांकडून अपेक्षा ठेवल्या आहेत….
५ राज्यांमधल्या निवडणूक हा सध्या संपूर्ण देशापुढचा गहण चर्चेचा प्रश्न बनलाय. इथं काय होणार? जो तो पक्ष आपली सगळी ताकद पणाला लावून यात उतरलाय. भाजपनं आसाम टिकवायचं म्हणून इथं ताकद लावलीय तर पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये सत्ता मिळवायची…
Read More...
Read More...
महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि पंढरपूर-मंगळवेढा दुसरा न्याय असं कसं चालेल….
अवघ्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतं आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसाची जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असा काहीसा कार्यक्रम सुरु आहे. पुण्यात तर संध्याकाळी ६ नंतर बाहेर पडायला पण मनाई आहे. मुंबई, नागपूर,…
Read More...
Read More...
जेव्हा उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग जंगलात अडकतात तेव्हा..
ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्रीपदावर जाणारे पहिले व्यक्ती म्हणून आपण उद्धव ठाकरे यांना ओळखतो. गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांच्या वर अनेक संकटे येऊन कोसळली, यात राजकीय संकटांपासून ते कोरोनासारख्या नैसर्गिक संकटापर्यंत अनेक गोष्टींचा सामना…
Read More...
Read More...
राष्ट्रीय मुद्दा आला की राष्ट्रवादीचे सगळे नेते गायब होतात अन् प्रफुल्ल पटेल कसे काय येतात.?
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय नेते आहेत अस म्हणताना खुद्द राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील गालातल्या गालात खुदकण हसतात. त्यांना पण कळत नसतय, वरच्या पातळीवर चर्चा सुरू झाल्यावर प्रफुल्ल पटेल कसे काय पिक्चरमध्ये येतात…!
म्हणजे बघा,
महाविकास…
Read More...
Read More...
बांग्लादेश मुक्ती संग्रामात मोदी, संघाची भूमिका काय होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. बांगलादेश स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ते तिथं गेले आहेत. या दरम्यान मोदींनी बोलताना एक अतिशय भावनात्मक आठवण सांगितली ती म्हणजे,
बांगलादेशच्या…
Read More...
Read More...
म्हणून लता दिदींचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करताना उपमुख्यमंत्री मुंडे उपस्थित नव्हते
१९९५ साली राज्यात युती सरकार सत्तेत आलं होतं. मुख्यमंत्री पदी होते सेनेचे मनोहर जोशी. सरकारला पाठिंबा जरी अपक्षांचा असला तरी सत्तेच्या सगळ्या नाड्या मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होत्या. बाळासाहेब म्हणजे मोठे कलासक्त व्यक्तीमत्व. स्वतः…
Read More...
Read More...
पोलीसांचा स्वत:च्या राजकारणासाठी वापर करुन घेण्यात सर्वच पक्ष एक आहेत
कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना.
या चार पक्षांची मतभिन्नता, राजकारण, पक्षीय घटना, पक्षीय चौकट यात बरीच भिन्नता आहे. पण एका बाबतीत मात्र हे सर्व पक्ष एकत्र होतात.
अन् ती गोष्ट म्हणजे पोलीस व्यवस्थेचा वापर.
पक्ष कोणताही…
Read More...
Read More...
चहा पिणे हे पाप समजलं जायचं त्या काळात त्यांनी महाराष्ट्राचा चहा ब्रँड बनवला..
स्वातंत्र्यापूर्वी काळ. इंग्रजानी भारतात आणलेला चहा पिणे हे त्याकाळी पाप समजलं जायचं. कोणाला वाटायचं त्यामुळे धर्म बाटतो तर कोणाला वाटायचं ते विष आहे. सगळ्यात मोठा परिणाम तर गांधीजींच्या स्वदेशी चळवळीने केला होता. सात्विक अहिंसक विचारांचे…
Read More...
Read More...
आपल्या लाडक्या कुत्र्याची समाधी बांधणारे छत्रपती
थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांचा विशेष लळा होता. त्यांच्याकडे भारतात आढळणारे जवळ जवळ सर्वच प्रकारचे प्राणी आणि पक्षी होते. लिंब गावाजवळ शाहू महाराजांनी आपली खाजगी बाग तयार केली आणि त्यामध्ये जगात आढळणारे सर्व प्रकारचे आंबे लावले..…
Read More...
Read More...