Browsing Category
News
भंडाऱ्यामध्ये नेमकं काय घडलय..?
शनिवारची पहाट एक मन सुन्न करणारी बातमी घेऊन आली. विदर्भातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची ती बातमी होती. रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. आणि…
Read More...
Read More...
शेतकरी धोरणांबाबत जगाच्या तुलनेत भारत कुठे आहे हे सांगणारा अहवाल
भारतीय शेतकरी गरीब आहे, कर्जबाजारी आहे, त्याचा उतपादन खर्च देखील निघत नाही, असं मत एकमेकांच्या चर्चेतून सामान्य लोकांमधून सहज मांडलं जात. शेतीतज्ञ, अर्थशास्त्रातील नावाजलेले तज्ञ देखील या अशा गोष्टी का घडतात याची अनेक कारण…
Read More...
Read More...
राजकीय नेत्यांचे बुरखाहरण : श्री. बाळासाहेब देसाई
रा.तु पाटील (तडसरकर) यांचे "बुरखा हरण राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे" या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जून १९८८ साली प्रसिद्ध करण्यात आली. या पुस्तकामध्ये तत्कालीन परिस्थित प.महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांबद्दल तटस्थपणे लिहण्यात आले आहे. हेच लेख…
Read More...
Read More...
आशा भोसलेंना ठाऊक नव्हतं त्यांना चोरून गुलाब पाठवणारा शेजारीच बसलाय
आर. डी. बर्मन यांची गाणी जशी अनोखी होती तशीच त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा दिलचस्प होती. प्रत्येक गाणी मनापासून कंपोज करणारे पंचम दा, आशा ताईंच्या प्रेमात पडले. संगीत विश्व गाजवणाऱ्या या अवलियाने प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा खास गोष्ट…
Read More...
Read More...
हरगोविंद खुराना : झाडाखालच्या शिक्षणापासून ते नोबेलपर्यन्त मजल मारणारे जेनेटिक इंजिनियर
आदिम काळापासून मानवाचा सर्वात मोठा ध्यास असेल तर तो मृत्यूवर विजय मिळवण्याचा. मात्र एका अर्थाने माणूस अमर आहे. केवळ माणूसच नाही तर सर्व सजीव अमर आहेत. त्यांच्या जीन्सच्या रूपाने.
अब्जावधी वर्षाच्या काळापासून गुणसूत्रांचा अव्याहत प्रवास…
Read More...
Read More...
महिलांवरील अत्याचारासाठी “कपड्यांना” दोष देणाऱ्यात खुद्द महात्मा गांधी देखील होते..
बलात्कार हा कोणत्याही सुसंस्कृत समाजावर असलेला मोठा धब्बा. जेव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया नोंदवली जाते. मात्र बऱ्याचदा नेते मंडळी या घटनेबद्दल बेजवाबदार वक्तव्य करतात.
उदाहरणार्थच बघायचं झालं तर नुकताच…
Read More...
Read More...
४५ हजार लोकसंख्या अन् ७ कोटीचं बजेट असणाऱ्या अकलूजमध्ये अजून ग्रामपंचायत का आहे?
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गाव नीरा नदीच्या काठावर वसलेलं गाव म्हणजे अकलुज. गावातील श्री. अकलाई देवीच्या नावावरून अकलूज हे नाव पडलं, असल्याचं सांगितलं जात. गावात शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून मोहिते पाटील घराण्याचा…
Read More...
Read More...
नेव्हीचे सिक्रेट पेन ड्राइव्ह मधून पळवणारा ऑफिसर आजही इंग्लंडमध्ये चैनी करतोय
मे २००५. भारतीय एअरफोर्सच्या इंटलिजन्स डिपार्टमेंटने विंग कमांडर एस एल सुर्वे यांच्या दिल्लीतल्या घरावर छापा मारला. सुर्वे यांच्या पत्नीने एअर फोर्स कडे तक्रार केली होती की माझ्या नवऱ्याचे एका बाईशी अफेअर सुरु आहे. हनी ट्रॅपची शक्यता ओळखून…
Read More...
Read More...
पु.ल. देशपांडे यांनी पं. भीमसेन जोशी यांची घेतलेली मुलाखत..
पु.ल.देशपांडे यांनी पंडीत जोशींची ही मुलाखत आकाशवाणीसाठी घेतली होती.
पु.ल. :
आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष…
Read More...
Read More...
१९९९ साली सैन्याच्या राजकिय वापरासाठी नरेंद्र मोदींना माफी मागावी लागली होती..
भारतीय जनता पक्ष आपल्या सैन्याचा राजकीय वापर करतो अशी टिका विरोधी पक्षांकडून वारंवार केली जाते. मागच्या टर्मच्या शेवटी शेवटी बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आला होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या गोष्टींचा भाजपने हे करून दाखवलं म्हणून…
Read More...
Read More...