Browsing Category

News

प्रेक्षकांची टेस्ट बदलत असतानाही दिलीप कुमारांनी ५ दशकं सिनेसृष्टी गाजवली…

आज ११ डिसेंबर. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचा जन्मदिन. आज जर ते हयात असते तर शंभर वर्षाचे झाले असते. त्यांच्या शताब्दी ची आज सांगता होते आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या अभिनय कारकिर्दीची छोटीशी झलक. अभिनय सम्राट ,अभिनयाचे…
Read More...

चक्रीवादळांनाही नावं असत्यात, पण ते ठेवतं कोण…..? येणाऱ्या चक्रीवादळाचंही नाव ठरलंय…

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं चक्रीवादळ तयार झालं असून या वादळाची तीव्रता आणि धोका वाढतोय. मंदौस चक्रीवादळानं भारतातील दक्षिणेकडच्या राज्यात थैमान घातल्याचं वृत्त आहे. सध्या या चक्रीवादळाचा फटका तामिळनाडू आणि…
Read More...

नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याची दिशा बदलली आणि पुण्याचं शहरीकरण सुरु झालं

गेली कित्येक वर्षे पुण्यात सारसबागेपासून दत्तवाडी पर्यंत आंबील ओढ्याच्या काठावर झोपडपट्टी उभी असलेली आपल्याला दिसते. दरवर्षी येणाऱ्या पुराचा देखील फटका या भागाला बसतो. पण तरीही अनेकांचे संसार या ओढ्याच्या किनाऱ्यावर उभे आहेत. पण या आंबील…
Read More...

रागारागात लष्करात भरती झालेल्या सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत राष्ट्रप्रथम होतं !

सॅम माणेकशॉ हे नाव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचं नाव आलं की, सर्वात आधी डोक्यात येतं ते १९७१ चं भारत पाकिस्तान युद्ध. १९७१ च्या युद्धामध्ये भारताच्या विजयाचे ते शिल्पकार होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.युद्धाच्या काळात…
Read More...

सगळ्या राड्याचं मूळ असलेल्या ‘महाजन आयोगात’ नक्की काय आहे ?

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न...जसा निर्माण झाला तसाच आजही त्याचं अवस्थेत लटकला आहे. पण गेल्या ६६ वर्षांच्या सीमाप्रश्नात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारा घटक होता तो म्हणजे 'महाजन आयोग'.  १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशांनी निर्माण…
Read More...

कोर्टावर टीका करतांना जरा जपूनच…नाही तर एव्हढा मोठा घोळ होऊ शकतोय

चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री दिल्ली उच्च  न्यायालयाच्या निर्णयावर टीका केल्यामुळे अडचणीत आला आहे.  तर विषय असाय, भीमा कोरेगाव प्रकरणात तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते…
Read More...

रक्ताने माखलेले हात धुण्यासाठी ती करतेय रामायणाचा जप…

एक काळ होता गुन्हेगारी विश्वात पुरुषांचं वर्चस्व होतं. मात्र काळ जसा पुढे पुढे गेला तश्या पुरुषांच्या  खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा पुढे आल्या. यात प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते फूलन देवीचं. मात्र, तिच्या बरोबरच अजून एक लेडी डाकू…
Read More...

NDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे

'प्राइम टाइम विथ रवीश', 'देस की बात' आणि 'हम लोग' हे शो देशभरात गाजवलेला पत्रकार म्हणजे रवीश कुमार. एक हुशार, निर्भीड आणि यशस्वी पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यात ते कधीच मागे राहिले नाहीत. काल रविश कुमार…
Read More...

विध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण ? उत्तर नागनाथ कोत्तापल्ले सर !

शिक्षण व साहित्य क्षेत्रात मोठं काम असलेले ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. मागच्या 15 दिवसांपासून ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात होते. मराठी साहित्य क्षेत्रात कोत्तापल्ले…
Read More...

टोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम किर्लोस्करांमुळेच!

टोयोटा कंपनीचं नाव ऐकलं की एकतर बड्या नेत्याचा ताफा आठवतो किंवा मग एखाद्या सिनेमामधली हीरोची एंट्री डोक्यात येते. टोयोटाच्या गाड्यांनी श्रीमंतांपासून ते अगदी सामान्यांच्या मनात घर केलंय. फॉर्च्यूनर, ईनोव्हा सारख्या गाड्यांनी श्रीमंतांच्या…
Read More...