Browsing Category

News

फुटबॉल वर्ल्डकप जिंकणारी अर्जंटिना मालामाल झालीये

३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अर्जंटिनाने फुटबॉल वर्ल्डकप जिंकला. अर्जंटिनाचा स्टार प्लेयर असणाऱ्या लिओनेल मेस्सी ने हा वर्ल्डकप शेवटचा असणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे फायनल मॅचकडे  जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले होते. या फायनल मध्ये…
Read More...

हे मुद्दे हिवाळी अधिवेशन गाजवणार

कोरोनाच्या २ वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे . हे अधिवेशन ३० डिसेंबर पर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी मुंबईत महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्च्या दरम्यान…
Read More...

शाहरुख खानचे 8 पॅक खरंच आहेत की फोटोशॉप केलंय

यंदाचं वर्ष शाहरुख खानसाठी जरा वादग्रस्त ठरल्याचे दिसून येत. पहिलं म्हणजे मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात झालेली अटक. तर दुसरीकडे ४ वर्षांनी पठाण पिक्चरच्या माध्यमातून होणार कमबॅक अडचणीचं ठरतं आहे. पठाण चित्रपटावरून वाद चांगलाच…
Read More...

एकही शब्द न बोलता चर्चेत कसं राहायचं हे रश्मी ठाकरेंना चांगलंच माहितीये…

१७ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या महामोर्चानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. महाविकास आघाडीनं काढलेला हा मोर्चा नावाप्रमाणेच 'महा' होता. संपुर्ण राज्यभरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या मोर्चामागचं मुख्य कारण…
Read More...

महाराष्ट्रात महापुरूषांचा अपमान अन् महाविकास आघाडीचा महामोर्चा!

राज्यभरात सध्या एकाच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ती गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीचा महामोर्चा... आज महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबईत निघाला आहे. खरंतर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून पहिल्यांदाच इतक्या आक्रमकपणे आंदोलन केलं…
Read More...

हिंदुत्ववाद्यांसह सेलिब्रिटीजचाही पठाणला विरोध; बरेच जण समर्थनातही उतरलेत….

मागच्या वर्षभरात चित्रपटांवर म्हणा किंवा मग बॉलिवूडवर म्हणा आक्षेप घेण्याचं प्रमाण हे चांगलंच वाढलंय. सध्या बॉलिवूड सूपरस्टार शाहरूख खान ज्या चित्रपटातूल तब्बल ४ वर्षांनी कमबॅक करणार आहे त्या चित्रपटावरून वाद चांगलाच पेटलेला दिसतोय.…
Read More...

बॉयकॉट करण्यात आघाडीवर असणाऱ्या नरोत्तम मिश्रांनी पठाणच्या बाबतीत यु टर्न मारलाय…

नरोत्तम मिश्रा हे असं नाव आहे जे बॉलीवूडला बॉयकॉट करण्याच्या ट्रेण्डमध्ये आघाडीवर असतात. सध्या हा ट्रेंड चालू होता तो शाहरूख खानच्या पठाणच्या बाबतीत. या बॉयकॉट करण्याच्या प्रकरणातसुद्धा नरोत्तम मिश्रा आघाडीवर होतेच. शाहरूखच्या पठाणमधलं…
Read More...

आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या हवेचं मनावर घेतलंय…त्या मागे सिरीयस कारण आहे

वायूप्रदूषण हा नुसता शब्द ऐकला तरी डोक्यात सगळ्यात आधी येतं ते नाव म्हणजे दिल्ली. खरंतर दिल्लीतील हवा प्रचंड खराब आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीय, पण मागच्या काही दिवसांचा विचार केला तर दिल्लीपेक्षा मुंबईतलं वातावरण हे अधिक खराब असल्याचं…
Read More...

हिट गाणी देऊनही वडिलांना ओळख नव्हती तरीही समीर गीतकार झाला आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं

तब्बल ३०० हिंदी चित्रपट आणि पंधराशेहून अधिक गाणी लिहिणारे गीतकार अंजान हे नावाप्रमाणेच ‘अंजान’ राहिले का? खरंतर त्यांनी अतिशय लोकप्रिय अशी गाणी दिली. विशेषत: अमिताभ बच्चन यांच्या भरभरीटीच्या काळामध्ये ते त्यांच्या चित्रपटांची गाणी लिहीत…
Read More...