Browsing Category

News

अच्छे दिन : कॉंग्रेसच्या काळात 10 व्या क्रमांकावर असणारी अर्थव्यवस्था 5 व्या स्थानी कशी आली..

जगभरातील अनेक देशांना आर्थिक मंदी आणि महागाईचा सामना करावा लागत आहे. भारताच्या शेजारील देशांना कशा प्रकारे आर्थिक मंदीचा फटका बसत आहे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात गेलेली दोन वर्ष असं सगळं असतांना भारतात आर्थिक बाबतीत मात्र…
Read More...

एक काळ होता, अमित शहा हे गडकरींना भेटण्यासाठी तासन्-तास बसून रहायचे

राजकारणात एक शब्द आहे दिर्घद्वेषी.. म्हणजेच एखाद्याचा द्वेष बाळगून राजकारणात मोठ्ठं होणं. प्रत्येकाची वेळ येते प्रत्येकाचा टाईम येतो. टाईम आला की हा द्वेष बाहेर काढणं. राजकारण पाहणारी लोकं अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्यात हा गुण असल्याचं…
Read More...

नीरा राडिया टेप प्रकरण बाहेर आलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच रतन टाटांच्या इमेजला तडा बसला

ट्विटर वर परवा एक पोल बघण्यात आला. भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहेत तुमच्या आवडते कोण? यावर दोन ऑप्शन देण्यात आले होते. पहिला म्हणजे अदानी आणि अंबानी आणि दुसरा ऑप्शन होता अझीम प्रेमजी आणि टाटा. लोकांनी भरभरून दुसऱ्या ऑप्शनला पसंती दिली…
Read More...

३० वर्षांपासूनचं मोदींचं “मिशन काश्मीर” गुलाम नबी आझादच पूर्ण करू शकतात..

जास्त मागची गोष्ट नाहीए.... राज्यसभेत एका नेत्याला निरोप देण्याचा कार्यक्रम चालू होता.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोळ्यात पाणी आणत त्या नेत्याला म्हटलं होतं की, 'मी तुम्हाला रिटायर होऊ नाही देणार. माझ्या घरचे दरवाजे नेहमीच तुमच्यासाठी खुले…
Read More...

डॉ. आंबेडकरांनी ज्यासाठी शिक्षक,पदवीधर मतदारसंघांची निर्मिती केली ते आज कालबाह्य झालेत ?

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या शिक्षकी आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा प्रचार काल म्हणजेच २८ जानेवारीला संपला. सत्यजित तांबेनी नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसमधून बाहेर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निवडणुकींच्या राज्यभर चर्चा…
Read More...

प्रबोधनकारांच्या पुढाकारातून माहीम पार्कचं शिवाजी पार्क झालं

शिवसेना आणि दसरा मेळावा असे ठरलेले गणित आहे. या  निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा…
Read More...

केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या गाव खेड्यात घुसलेत; हे पाहिलं की कळतं भाजप का जिंकतं

केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांचा गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेला सातारा दौरा कालच पार पडला. आता याची ठळक बातमी होण्याची शक्यता कमीच असल्याने तुमच्या वाचण्यात हे आलं देखील नसेल. त्याआधी अजून एक मंत्री एस पी बघेल यांनी २३, २४ आणि २५ ऑगस्टला…
Read More...

आज काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाणार…पण त्याची निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते ?

काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार? काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर आज ठरणार आहे. गांधी घराण्याने या निवडणुकीत उभा नं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन नॉन गांधी उमेदवारांत आता अध्यक्षपदासाठी थेट लढत आहे. जरी…
Read More...

जिओ उभारण्यासाठी अंबानींनी अशा गेमा केल्यात की त्यावर विश्वास ठेवणं अवघडय…

भावाभावांच्या वाटण्या झाल्या आणि आपली हक्काची गोष्ट वाटणीत भावाच्या वाट्याला गेल्यानंतर आपण काय करतो? दगड घेतो आणि भावाच्या डोक्यात घालतो, राडा भावा नुसता राडा करतो. सगळं गाव तमाशा बघायला आलं तरी चाललं पण भावाला आपल्या हक्काची गोष्ट पचून…
Read More...

पुण्यात झालेल्या एका दंगलीमुळं महाराष्ट्रात ढोल-ताशा पथकांची परंपरा सर्वदूर पसरली

गणपती म्हणलं की ढोल ताशांचा खणखणाट घुमू लागतो आणि वातावरण अगदी भारावून जातं. जगातल्या भल्या भल्या ड्रमरना जमणार नाहीत असे बिट पकडून ढोल वादक बेधुंद वाजवत असतात आणि पब्लिक थरारून जाते. ढोल ताशांचा जल्लोष त्याची नशा ऐकणाऱ्याला चढत असते. हे…
Read More...