Browsing Category
News
शम्मी कपूर आणि वहिदा रहमान दोघेही ग्रेट होते, पण एकदाही सिनेमात एकत्र काम केलं नाही
हिंदी सिनेमाच्या दुनियेत समकालीन असून देखील एकत्र काम न करू शकणारे अनेक जोड्या आहेत. एकाच काळात एकाच क्षेत्रात असून देखील त्यांना निर्मात्याने एखाद्या चित्रपटात एकत्र का घेतले नाही हा प्रश्नच आहे.
चाळीसच्या दशकामध्ये कुंदनलाल सहगल आणि…
Read More...
Read More...
अजूनही धारपांच्या कादंबऱ्या रात्री वाचण्याचं धाडस होत नाही…
मराठी भाषेत भयकथा आणि त्यांचा वाचकवर्ग यांचा एक वेगळा फॅनबेस आहे. भयकथांवर आधारित सिनेमे जितके चालत नाही तितके पुस्तक अगोदर मराठी भाषेत खपले जायचे. ज्या ज्या वेळी मराठी भयविश्व आणि भयकथा, गूढकथा यांचा विषय निघतो त्यावेळी एक नाव हमखास घेतलं…
Read More...
Read More...
हायकोर्टाचे जज नसूनही थेट CJI बनलेल्या न्या. ललित यांनी या तगड्या केसेस लढवल्यात
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या निवृत्तीनांतर सरन्याधिश यु ललित यांनी शपथ घेतलीय. सरन्यायाधीश यु. ललित यांचा कार्यकाळ केवळ…
Read More...
Read More...
चंद्रपूरचं अख्खं घर पृथ्वीने गिळलं नाही तर माणसाने गिळलं म्हणावं लागेल..हे वाचा समजून जाईल
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या कोळसा खाणीजवळ असलेलं घर अचानक जमिनीत गडप झालं आणि त्या ठिकाणी तब्बल ७०-१०० फूट खोल खड्डा पडला. घर अचानक जमिनीत गायब झाल्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात असलं तरीही स्थानिक लोकांसाठी ही आश्चर्याची…
Read More...
Read More...
तरुण नेते जात आहेतच पण ज्यांनी आपली उभी हयात पक्षात घातली तेही काँग्रेस सोडतायेत
"तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त करुन टाकली…
Read More...
Read More...
सरकार आलं की आरोप थांबतील असं वाटत होतं पण ‘या’ ३ आमदारांच्याबाबत उलटंच झालं..
शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होणारे आरोप संपता संपत नाहीयेत. टीईटी घोटाळ्यात मुलांची नावं असल्याचा मुद्दा शांत व्हायच्या आत पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्यावर प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचे…
Read More...
Read More...
काहीही असो पण विधानपरिषदेत न येता उद्धव ठाकरेंनी या ५ गोष्टी गमावल्यात
सभागृह कस गाजवता येवू शकतं??? अगदी पायऱ्यावर धक्काबुक्की करूनही गाजवता येवू शकत असा नवा शोध यंदाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी लावला. पण ज्यांना माहिती होतं अधिवेशन कसं गाजवायचं असतं ते मात्र यावेळी सपशेल चुकले.
अन् या सपशेल…
Read More...
Read More...
दिल्लीत भाजपला निवडणूक लढवून सत्ता आणणं कठीण आहे म्हणून ‘ॲापरेशन लोटस’चा खटाटोप?
मोठं राजकारण घडवून आणून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. भाजपचं नेक्स्ट टार्गेट दिल्ली असल्याचं म्हणलं जातंय. दिल्लीत सत्ता आणण्यासाठी भाजप ॲापरेशन लोटस राबवतंय अशी चर्चा सुरु झाली आहे, अलीकडेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया…
Read More...
Read More...
अतिवृष्टीमुळे नुकसान होतंय पण यापेक्षाही मोठं संकट संत्र्याच्या फेक कलमांचं आहे…
संत्रा म्हटलं कि तोंडाला नुसतं पाणी सुटतं. आंबट गोड चवीचा नागपुरी संत्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. परंतु यंदाच्या हंगामात संत्र्याची चव पुरेपूर घेता येणार नाही. कारण संत्रा पीक घेतल्या जाणाऱ्या नागपूर, अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी…
Read More...
Read More...
अमृता हॉस्पिटल सारखीच देशातली ही हॉस्पिटल्सही तोडीस तोड मोठी आहेत…
दिल्ली एनसीआर मधील हरियाणा राज्यातील फरिदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृता हॉस्पिटलचं उदघाटन केलंय. फरिदाबादमधील अमृता हॉस्पिटल हे देशातील सगळ्यात मोठं खासगी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलची निर्मिती अमृतानंदमयी माता यांच्या…
Read More...
Read More...