Browsing Category
कट्टा
एक वादग्रस्त कार्टून आणि त्यानंतर सुरु झाला जगातला सर्वात मोठा रक्तपाताचा खेळ….
२०१५ साल, पॅरिसमध्ये फ्रांस आणि जर्मनी यांच्यात एक फुटबॉल मॅच खेळवली जात होती, ८० हजाराहून जास्त लोकं स्टेडियममध्ये आलेले होते. स्टेडियमच्या आतबाहेर कडक सुरक्षा होती. मॅच सुरु असतानाच स्टेडियमबाहेर एक मोठा आवाज झाला. सुरवातीला त्याला कोणी…
Read More...
Read More...
छत्रपतींची बाजू मांडण्यासाठी रंगो बापू तेरा चौदा वर्षे लंडनच्या संसदेत भांडत राहिले…
सातारा जिल्हा म्हणजे वीरांची भूमी. शाहू छत्रपतींनी आपली राजधानी सातारला आणली आणि इथून संपूर्ण देशावर वचक ठेवला. पुढे मराठा साम्राज्य कोसळलं. इंग्रजांनी शनिवार वाड्यावर झेंडा फडकवला. पेशवाई बुडवली.
मराठ्यांवर विजय मिळवण्यात मुंबईचा गव्हर्नर…
Read More...
Read More...
फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या रेफ्यूजीने आईस्क्रीमचा कोट्यवधींचा ब्रँड तयार केला..
आईस्क्रीम आवडत नाही अशी माणसं शोधून सापडणार नाहीत. जेवणानंतर म्हणा किंवा आनंदाच्या प्रसंगी म्हणा आईस्क्रीम खाल्ली जाते पण दिल्लीमध्ये असणारी ज्ञानी आईस्क्रीम लोकांची फेव्हरेट झालीय. लोकांचं म्हणणं आहे कि ज्ञानी आईस्क्रीम हि फक्त आईस्क्रीम…
Read More...
Read More...
भारतातील एकमेव दुर्मिळ मंदिर जिथे मानवमुखी गणपती पुजला जातो…
गणेशोत्सव म्हणजे एक जबरदस्त सण आणि सगळ्यांनाच आवडणारा उत्सव. गणेशोत्सव हा फक्त महाराष्ट्रपुरता मर्यादित नसून भारतभर आणि जगभर साजरा केला जातो. या काळात देशभर धूम असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती पाहायला मिळतात.
प्रत्येक…
Read More...
Read More...
या रणरागिणीच्या क्रांतीचे पुरावे आजही लखनौ मधल्या रेजिडेंसीच्या भिंतीवर पाहायला मिळतात….
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक शूरवीरांनी इंग्रजांविरुद्ध दंड थोपटलं, त्यात १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. १८५७ चा हा उठाव फक्त इंग्रजांना पळवून लावण्यासाठी लक्षात राहत नाही तर या उठावामध्ये भारतीय…
Read More...
Read More...
दारूसोबत पाणी नाही मिळालं म्हणून दैना झाली आता हा भिडू रिक्षातून लोकांना मोफत पाणी वाटतोय..
भारताचा क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वेंगिपूरपु वेंकटसाईं लक्ष्मण म्हणजेचं व्ही. व्ही.एस. लक्ष्मणने आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास घेतलायं. मात्र, सध्या तो कॉमेंट्रीच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडला गेलाय. सोशल मीडियावरही तो नेहमीच सक्रिय…
Read More...
Read More...
भारतभरात दुध क्रांती आणली, पण अखेरपर्यंत दुधासारखे स्वच्छचं राहिले
'अमूल दूध पिता है इंडिया..' भारतातली टॉपची दूध कंपनी 'अमूल'च्या जाहिरातीतलं हे गाणं लहान पोरग सुद्धा गुणगुणत असतंय. दूध किंवा दुधाचे प्रोडक्ट घायचे म्हंटलं कि , लोक आजही डोळे झाकून अमूल वर विश्वास ठेवतात. कंपनीनं ग्राहकांचा हा विश्वास…
Read More...
Read More...
संपूर्ण भारतभरातून मानसिक रुग्णांना या बाबाच्या पायाशी घातलं जातं..
तस बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी हे इतर गावांसारखंच नॉर्मल वाटतं. खाण्यापिण्याची दुकानं, कॅसेटची दुकानं, दवाखाने आणि मेडिकल भरपूर आहेत. पण इथं एक गोष्ट खास आहे ती म्हणजे इथल्या बऱ्याच दुकानांना सैलानी हे नाव आहे ते मुस्लिम संत सैलानी…
Read More...
Read More...
स्वतःच्या नशिबाला नाव ठेवणाऱ्यांनो हा बघा जगातला आजवरचा सर्वात अनलकी माणूस…
असा एखादा क्षण असतो कि तो आपल्या आयुष्याला तो कलाटणी देऊन जातो. चांगलं नशीब हे एकदाच दार ठोठवतं नेमकं आपण त्या टायमाला जागं असलं पाहिजे. नशिबाचा खेळ, नशीब म्हणेल तिकडं, पूर्वजांची पुण्याई वैग्रे असे अनेक वाक्य आपण ऐकत, पाहत असतो. पण…
Read More...
Read More...
फिरोज आणि इंदिरा यांची भांडणे वाढली होती पण फक्त एका कारणामुळे त्यांचा घटस्फोट टळला
फिरोज गांधी हे काँग्रेसचे दिग्गज प्रतिनिधी होते. राजकीय चर्चांमध्ये ज्या ज्या वेळी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला जातो तेव्हा फिरोज गांधींचं नाव आपसूक येतं म्हणजे येतंच. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्या लव्हस्टोरी…
Read More...
Read More...