Browsing Category
किताबखाना
भारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं !
सत्ता आणि पैशाच्या जोरावर जगाला आपल्या मुठीत घेऊ पाहणाऱ्या लोकांपैकीच एक नांव म्हणजे तत्कालीन विजयनगरचे महाराज कुमार उर्फ विज्जी हे होते. विज्जी हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात विवादास्पद नांव होतं. विशेष म्हणजे क्रिकेटर म्हणून…
Read More...
Read More...
मनोज प्रभाकरने संजय मांजरेकरला धोका दिला होता…!!!
संजय मांजरेकर आणि मनोज प्रभाकर.
कधीकाळी दोघांनी ड्रेसिंग रूम शेअर केली होती. सिनिअर खेळाडू म्हणून मांजरेकरांच्या मनात मनोज प्रभाकरविषयी आदर होता. पण एक प्रकरण असं झालं की ज्या प्रकरणानंतर त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली ती पुढे कित्येक…
Read More...
Read More...
मुस्लीम असल्याने डॉ.अब्दुल कलमांची बसण्याची जागा बदलण्यात आली होती..!!!
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. देशातील अनेकांच्या स्वप्नांना ‘अग्निपंख’ देणारा शास्त्रज्ञ आणि देशाला मिसाईल देणारा ‘मिसाईल मॅन’. शिवाय देशाचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती देखील. या झाल्या कलाम साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना माहित असलेल्या गोष्टी,…
Read More...
Read More...
बाळासाहेबांनी लिहलं, “पुलंच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि सरस्वती भांडी घासते !”
महाराष्ट्राची लाडकी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. त्यातही निर्विवाद दैवत ठरलेली पुलं देशपांडे यांच्यासारखी माणसं दुर्मिळ. बाळासाहेब ठाकरे दैवत होते. पण त्यांचा द्वेष करणारेही कमी नव्हते.
अर्थात बाळासाहेबांची राजकीय भूमिका एवढी…
Read More...
Read More...
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ?
वर्ष १९९९. अटलबिहारी वाजपेयी यांना शांततेचं नोबेल मिळवायचे आहे अशी टीका विरोधकांनी सुरु केली. कारण घडलं होतं त्यांच्या बस यात्रेचं.
नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी वाजपेयी लाहोरला बसमधून गेले. पाकिस्तानसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित…
Read More...
Read More...
‘रेहम खान’ या एका पुस्तकानं पाकिस्तानातलं राजकारण धोक्यात येणार.
रेहम खान. या नावाने सध्या पाकिस्तानी राजकारणात खळबळ उडवून दिलीये. रेहम खान या पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राजकीय नेते इम्रान खान यांच्या माजी पत्नी आहेत.
२०१५ साली त्यांचा आणि इम्रान खान यांचा घटस्फोट झालाय. शिवाय त्यांनी…
Read More...
Read More...
क्रिकेटमधली धार्मिकता आणि जातीयवाद.
कोट्टारी कंकय्या नायडू. मूळ आंध्रमधला. शिकला नागपूरमध्ये. राहिला इंदोरमध्ये. आता कोट्टारी कंकय्या नायडू म्हणजे कोण? तर एकेकाळी चाहत्यांचं दैवत असलेला क्रिकेटपटू सी.के नायडू. पोलादी, ताठ आणि नजाकतदार फलंदाज आणी तेवढाच बुद्धिमान गोलंदाज.
पण…
Read More...
Read More...
आठवले तसे “दुर्गाबाई भागवत”.
gandhi must be shot dead.
दुर्गा भागवत यांचं आठवले तसे पुस्तक भन्नाट आहे. दुर्गाबाईंची लेखनशैली आपल्यासमोर तो काळ, ती व्यक्ती जिवंत करणारी आहे. इरावती कर्वे यांच्यावर लिहितांना त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता इरावतीबाईच्या संशोधनाचा…
Read More...
Read More...
शहाण्यांचं वेड !
काही माणसं आपल्याला फक्त आवडतात. पण फार कमी माणसं अशी असतात ज्यांचं आपल्याला वेडच लागतं. अमुक विषयावर ते अमुक बोलले किंवा अमक्या विषयावर ते नेमकं काय बोलले असते असं आपलं सुरु असतं. वाचल्यावर ज्यांचं वेड लागलं पाहिजे असे अशोक शहाणे. खरं तर…
Read More...
Read More...
जाऊंगा कहा, रहूंगा यही ..किसी किवाड पर, हाथ के निशाण की तरह पडा रहूंगा- केदारनाथ सिंग
“जाऊंगा कहा..रहूंगा यही ..किसी किवाड पर..हाथ के निशाण की तरह पडा रहूंगा ” असं म्हणताना जमिनीशी असणारी आपली नाळ सांगणारे हिंदीतील प्रख्यात कवी केदारनाथ सिंग यांनी काल जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी…
Read More...
Read More...