Browsing Category

फिरस्ती

भारतातील या नदीतून सोनं वाहतं !

झारखंडमधील स्वर्णरेखा नदी. नदीचं वैशिट्ये असं की ही नदी देशातील ‘सोनेरी नदी’ नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या पाण्यासोबत सोनं देखील वाहत. अगदी अस्सल सोनं. वाचायला थोडसं आश्चर्यकारक वाटत असलं तरी ही गोष्ट अगदी खरी आहे. नदीतून वाहणाऱ्या…
Read More...

रात्रीच्या अंधारात ऐकू येणारी, हाकामारी. खरच असतय का तसलं काही ?

काही दिवसांपुर्वी चित्रपटगृहात स्त्री नावाचा सिनेमा आलेला. हॉरर प्लस कॉमेडी असणाऱ्या सिनेमाची लाईन होती हाकामारी. आत्ता हाकामारी म्हणजे काय तर रात्रीच्या अंधारात अचानक तुमच्या नावाने हाक ऐकू येते. कधी मोकळ्या रस्त्यांवर तर कधी घराच्या…
Read More...

या गावात आजही संस्कृतमधून संवाद साधला जातो !

भारतातली सर्वात प्राचीन भाषा. त्यामुळेच संस्कृतला सर्व भाषांची जननी म्हणून देखील ओळखलं जातं. अनेकवेळा संस्कृतला भारताची राष्ट्रभाषा म्हणून जाहीर करण्याची मागणी देखील जोर धरत असते. पण त्याचवेळी संस्कृत भाषेचं अस्तित्व दिवसेंदिवस लुप्त होत…
Read More...

लाल चिखलाचा ‘ला टोमॅटिना’ झाला असता तर भारताचा ‘इंडिया’ झाला असता काय ?

शाळेत असताना 'लाल चिखल' हा भास्कर चंदनशिव यांचा धडा वाचला असेलच. बाजारात टोमॅटो विकायला घेऊन आलेला शेतकरी बाप शहरातल्या अति शहाण्यांनी दर पाडून मागिल्यामुळे वैतागलेला असतो. घाम आणि रक्त शिंपून  काढलेल्या टोमॅटोच्या पिकाला ज्यावेळी एक…
Read More...

उजनीचं पाणी – यशवंतराव ते विलासराव व्हाया शरद पवार.

मान्सुनचं आगमन झालं की सगळ्यांना आपल्या गावात आपल्या भागात पाऊस कधी कोसळेल याचीच काळजी लागलेली असते. मात्र आम्हा सोलापूरवासीयांना आस लागते ती पुण्यातील पावसाची. सोलापूर जिल्ह्यातली माय आपल्या पुण्याला शिकणाऱ्या पोराला जेवला का विचारते, पण…
Read More...

या साडीच्या डिझायनची नक्कल केली तर जेलमध्ये जायला लागेल !

गुजरात के खून मैं ही ब्यापार हैं साहाब ! रईस पिक्चरमधला शाहरूख खानचा हा डॉयलॉग. तसही शाहरूख बोलला नसता तरी आपल्याला माहितच आहे की, गुजरातच्या नसनसात फक्त आणि फक्त व्यापार भिनलेला आहे ते. तर हि गोष्ट त्याचं गुजरातची.  मुद्दा असा की एक…
Read More...

उज्बेकिस्तानचा व्यापारी कसा झाला मुंबईचा “हाजी अली”.

मुंबईचा “हाजी अली दर्गा”. समुद्राच्या काही मीटर आत असणाऱ्या या दर्ग्यामध्ये न गेलेला मुंबईकर भेटणं तस कठिणच. धर्माच्या पलीकडे जावून भारतीय संस्कृतीचा भाग म्हणून हाजी अलीच्या दर्ग्यास अनेकांनी भेट दिली असेल. धुप आणि अत्तराच्या सुगंधामध्ये…
Read More...

दोन्ही हातांनी लिहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतातील एकमेव शाळा !

३ इडियटसमधील विरू सहस्रबुद्धे आठवतात..? एकाच वेळी दोन्ही हातांनी हातांनी लिहू शकणारा माणूस. सिनेमात काय काहीही होऊ शकतं पण तुम्हाला जर सांगितलं की भारतात एक शाळा अशी आहे की, ज्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना आपल्या दोन्हीही हातांनी अगदी…
Read More...

महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं ! 

धों.म. मोहिते त्यांचं नाव. मोहित्याचे वडगाव हा त्यांचा पत्ता. जिल्हा सांगली. विशेष ओळख म्हणजे ते क्रांन्तिसिंह नाना पाटलांच्या ‘तुफान सेने’त कॅप्टन होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोहित्याच्या वडगावचे ते सरपंच होते. मुक्त पत्रकार, लेखक, आणि…
Read More...

हजारों वर्षांपासून अलिबागच्या परिसरात ज्यू लोकं राहतात !

‘बेने इस्त्रायल’ हा भारतातील मराठी भाषिक ज्यू धर्मीय लोकांचा समुदाय. भारतातील ‘बगदादी ज्यू’ ‘कोचीन ज्यू’ आणि ‘बेने इस्त्रायल’ या ३ प्रकारच्या ज्यू समुदायातील ‘बेने इस्त्रायल’ हा समुदाय सर्वात मोठा समुदाय. आजघडीला ‘बेने इस्त्रायल’ लोकांची…
Read More...