Browsing Category

आपलं घरदार

त्यांनी ४३ गावांतील आदिवासींना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे

सर्वसामान्यपणे आपल्याकडे भागानुसार बघायचं म्हंटले तर कोकणात मासेमारी आणि भात शेती, पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेती आणि त्यावर आधारित साखर उत्पादन, तिथून सोलापूर आणि मराठवाडा या भागात गेलो तर ज्वारी, बाजरी, तूर अशा गोष्टी आणि पुढे विदर्भांत…
Read More...

भारतीय भिडूने शोधलेल्या टेक्नॉलॉजीमुळे जगाचं चित्र बदललं, आज तो सॅमसंगचा उपाध्यक्ष आहे..

जगभरात अनेक जिनियस, तत्वज्ञानी लोक नवनवीन शोध लावत असतात. देशाच्या तांत्रिक क्षेत्रात आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावत असतात. भारतातले जिनियस समजले जाणारे पोरं पुढं जाऊन काय काय शोध लावतील याचा पत्ता नसतो म्हणजे आज जो किस्सा सांगणार आहे…
Read More...

पोर्तुगीजांनी लिहून ठेवलय, संभाजी राजांनी जसा आमचा पराभव केला तसा द. आशियात कोणी केला नाही

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी निर्भिडपणे शत्रूच्या गोटात जाणारे इतिहासातले एकमेव उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या आठव्या वर्षी शंभुराजांना पुरंदरच्या तहामुळे मिर्झा राजे जयसिंग यांच्याकडे मनसबदार म्हणून राहावे लागले. शंभुराजांवर मनसबदारी…
Read More...

५० गुंठ्यात कष्टाने फुलवलेला कडीपत्ता थेट लंडनच्या बाजारपेठेत विकला.

एकदा ठरवलं न कि आपले नाव आपण फक्त आपल्या देशात नाही तर सातासमुद्रापारही पोहचवू शकतो, पण त्यासाठी जिद्द आणि अपार कष्ट करण्याची मनाची तयारी हवी.  हि बाब तंतोतंत लागू होते ते, साताऱ्याच्या कांचन कुचेकर यांना.  त्याचं कारणही तसंच खास आहे.…
Read More...

जेरुसलेमची ८०० वर्ष जुनी पंजाबी बाबाची सराई आजही भारतीयांचं हक्काचं स्थान समजली जाते..

सध्याच्या जगात सगळ्यात जास्त कुठल्या भाषेतील गाणी वाजत असेल तर ती पंजाबी. पंजाबी गाण्यांमुळे हि भाषा सर्वदूर पसरली आणि जगभरात बोलली जाऊ लागली. पंजाबी भाषेचं प्रस्थ अगदी भारतभरातल्या खेड्यापाड्यांमध्ये गाण्याच्या रूपाने जाऊन बसलंय. पण जर…
Read More...

सायकलवरून फिरणाऱ्या नेत्याचं नाव पुढं झालं आणि सगळ्याच आमदारांनी पगार वाढवून घेतला..

आणीबाणीनंतरचा काळ होता. इंदिरा गांधी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. संपूर्ण देशात जनता दलाचे वारे होते. इंदिराजींनी राजकारणात नवख्या असलेल्या संजय गांधी यांचा सल्ला ऐकून देशावर आणीबाणी लादली असे कॉंग्रेसमधल्या जुन्या नेत्यांचे मत…
Read More...

भारताच्या दुसऱ्या महिला डॉक्टर कृष्णाबाईंकडे कोल्हापूरचं अख्खं हॉस्पिटल सोपवलं…

आनंदीबाई जोशी यांच्यानंतर दुसऱ्या स्त्री डॉक्टर होत्या कृष्णाबाई केळवकर. अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर आणि शाहू महाराजांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने त्यांनी हे यश संपादन केलं. पण या प्रवासात त्यांच्या वाटेला निराशा, अपेक्षाभंग, दुःख अशा…
Read More...

नामदेवांनी चोखोबांची अस्थी शोधली आणि विठुरायाच्या महाद्वारात त्यांची समाधी उभारली..

‘ तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती ।। ’ खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील…
Read More...

म्हणून अटकेपार पराक्रम गाजवणाऱ्या मराठा साम्राज्याला कधी पैशांची चणचण भासली नाही

काबुल कंदहारच्या सीमेपर्यंत धडकलेल्या मराठा साम्राज्याची आर्थिक घडी अतिशय मजबूत होती. मराठ्यांचे राज्यविस्तार धोरण म्हणा किंवा जिंकलेल्या नवनवीन प्रदेशातून, मांडलिक राज्यांकडून येणाऱ्या चौथाईच्या रकमा मराठयांना सुबत्ता प्राप्त करून देण्यास…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचा तख्त जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती..

शिवाजी महाराजांनी दिल्ली जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती. अतिशय महत्वकांक्षी गोष्ट.. दिल्लीच्या तख्तावर बसून संपूर्ण हिंदुस्थानाचा कारभार हाकण्याचा मनसुबा.. दिल्लीपती छत्रपती शिवराय.. शिवरायांच्या आयुष्यात हा प्रचंड मोठा विजय ठरला असता.…
Read More...