Browsing Category
आपलं घरदार
मुख्यमंत्री आपल्या व्यवसायाला लोन मिळावं म्हणून बँकेकडे अर्ज घेऊन निघाले होते
आजकाल रोजच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदासाठी चाललेल्या मारामाऱ्या आपण पाहत असतो. सबंध राज्याचा कारभार हाकायची संधी देणारी खुर्ची अनेकांचं स्वप्न असते. मुख्यमंत्र्याचा थाटमाट, त्यांच्या खुर्चीची ऐटच काही और असते. मुख्यमंत्री निघाले कि…
Read More...
Read More...
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार लंडनला कशी गेली ?
छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या 'तीन तलवारी' ज्ञात आहेत.
यातील…
Read More...
Read More...
भारतीय हँडलूमला जागतिक ब्रँड बनवण्यासाठी एका फॉरेनरला यावं लागलं
फॅब इंडिया म्हणजे साधेपणात सौंदर्य दाखवणारा ब्रँड. हातमागावर पारंपरिक पद्धतीनं विणलेल कापडं आणि त्यावर केलेलं अस्सल भारतीय डिझाइन. त्यामुळे या कपड्यांवर अगदी मातीत रुजलेल्या कलेची छाप दिसून येते. त्यासोबतचं पारंपरिक आर्टिफिशल ज्वेलरी,…
Read More...
Read More...
शिवरायांना ‘गुरू’ मानून स्वतंत्र राज्य स्थापन करणारे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे सासरे
"शिवाजी पिछे हुआ बुंदेला बलवान
प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान"
ही वाक्य कोरली आहेत बुंदेलखंड नरेश महाबली छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण यावरून आजच्या काळात प्रचंड वाद सुरू आहेत.
पण शिवरायांना…
Read More...
Read More...
रेल्वे स्टेशनवरुन सुरु झालेला ‘शेगाव कचोरी’चा प्रवास आज अख्या महाराष्ट्रात पोहचलाय.
शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताना कधी रेल्वेनं गेला असाल तर साधारण जळगाव, भुसावळ ही स्टेशन आली की कचोरीचे ठेले दिसायला सुरुवात होते. पुढे शेगावात दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मंदिराबाहेरच्या रोडला पण असे ठेले आणि कचोरीचे हॉटेल दिसतात.…
Read More...
Read More...
सोलापूरच्या स्वातंत्र्यसैनिकासाठी इंग्लंडचा खासदार तिथल्या संसदेत गांधी टोपी घालून उतरला..
स्वातंत्र्यलढ्यामधला सविनय कायदेभंगाचा काळ. महाराष्ट्रामध्ये सोलापूर हे या आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. इथल्या गिरणीत काम करणारे कामगार, शेतकरी, अबालवृद्ध महिला या आंदोलनात उतरल्या होत्या. देशभक्तीच्या वातावरणाने सोलापूर भारावून गेला…
Read More...
Read More...
उरीच्या घटनेवरुन प्रेरणा घेत त्यांनी भारतीय जवानांसाठी खतरनाक रोबो बनवला
इंजिनिअरची चार वर्ष संपत आल्यावर जवळपास ९९ टक्के पोर चांगली नोकरी मिळवावी म्हणून धडपडत असतात. यासाठी पहिला ऑप्शन असतो कॅम्पसमधून होणारं सिलेक्शन. तिथं चांगल्या पॅकेज मध्ये झालं तर नशीब, नाही तर मग स्वतः बाहेरच्या कंपन्यांमध्ये रिझ्युम घेऊन…
Read More...
Read More...
या राजाने ब्रिटीशांना सलाम ठोकण्याची पद्धत बंद केली…
तुमच्या घरात एखादा अन्याय होत असेल तर तुम्ही काय कराल..?
कदाचित तुम्हाला त्यात चुक अशी काहीच वाटणार नाही, कदाचित तुम्ही शांत बसाल, कदाचित कुटूंबातील व्यक्तींना समजून सांगण्याचा प्रयत्न कराल, अतीच वाटत असेल तर पोलीस केस कराल..
या…
Read More...
Read More...
अमेरिकेला महामंदीतून बाहेर काढणाऱ्या माणसामुळे भारताच्या स्टेट बँकेची स्थापना झाली.
स्टेट बँक ऑफ इंडिया. नाव काढलं तरी लोक बोटं मोडायला सुरु करतात, तिथली गर्दी, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा, चार तास थांबावं लागणे, आता सुरू असलेल्या ४ दिवसांच्या सलग सुट्ट्या वगैरे वगैरे मिमचे विषय बनले आहेत.
पण एक मात्र खरं आपण कितीही…
Read More...
Read More...
‘संस्था बंद करू नका, मी चालवायला तयार आहे’ म्हणतं त्यांनी मराठी अधिकाऱ्यांची फौज उभी…
स्पर्धा परीक्षा पास होणं हे अनेक मुलांनी आपल्या मनाशी बाळगलेलं स्वप्न, आणि पुणे म्हणजे त्या स्वप्नांना पूर्ण करणाऱ्यांची राजधानी. कधी काळी सामाजिक क्रांतीच केंद्र असलेलं पुणे अलीकडे स्पर्धा परीक्षांसाठीच केंद्र बनलं आहे. अभ्यास करायचा पोस्ट…
Read More...
Read More...