Browsing Category
आपलं घरदार
राजकीय विश्लेषक आता मनसेला भाजपची बी टीम म्हणून हिणवायला लागलेत !
सगळीकडे नुसतंच निवडणुकांची रणधुमाळी सुरुय! वर गेलात पंजाब, उत्तराखंड आहे. कोपऱ्याला उत्तरप्रदेश, मणिपूर आहे. खाली गेलात की गोवा आहे. ही रणधुमाळी महाराष्ट्रात पण सुरुय. पण प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात....अर्थात महानगरपालिका!
त्यामुळे…
Read More...
Read More...
राष्ट्रावर संकट येतं तेव्हा पक्षीय राजकारण विसरायचं असतं, याचा धडा वाजपेयींनी घालून दिला
एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती. भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु संसदेचे…
Read More...
Read More...
छत्रपतींच्या १३व्या वंशज वृषालीराजेंच्या एंट्रीने उदयनराजेंना आव्हान निर्माण होईल का?
छत्रपती शिवराय यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची चौथी व अखेरची राजधानी म्हणजे शाहूनगरी.. अर्थात आजचा सातारा. हे शहर उभारताना दिवाणी स्वरूपाच्या न्यायदानासाठी संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी वास्तु बांधली 'अदालत वाडा'. आणि…
Read More...
Read More...
ब्रिटिशांचं सरकारी चॅनेल BBC अनेक देशात पसरलं, पण आपलं दूरदर्शन तुलनेनं लयं मागं पडलं
१ एप्रिल १९७६ देशात आणि आणीबाणीचा काळ चालू होता. त्यादिवशी इंदिरा गांधी दूरदर्शनवर झळकल्या आणि एक महत्वपूर्ण घोषणा केली. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनला वेगळा करण्याची. होय! इतक्या दिवस दूरदर्शनचा कारभार हा ऑल इंडिया रेडिओकडूनच हाकला जात…
Read More...
Read More...
शेतकऱ्यांच्या ऊसाचं होणार नुकसान बघून अजित दादांनी मोकाट गायी हाकलल्या होत्या
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक पुण्यामुंबईसारख्या शहरातले नेते आणि दुसरे खेडोपाड्यातून वर आलेले ग्रामीण नेते. सहसा गावाकडचे नेते मुंबईत आले की दबून असतात. आपल्या रांगडी भाषेतले एखादे वक्तव्य कधी आपलं राजकारण संपवेल…
Read More...
Read More...
भांडुपच्या चाळीतल्या चिमुरडीने भारताचा तिरंगा इंग्लिश खाडीवर फडकवला होता
इंग्लंडच्या डोव्हर तटापासून फ्रान्सच्या तटावरील केप ब्लॅकपर्यंतचा हा खतरनाक धोकादायक सागरी मार्ग रुपाली रेपाळेनं पार केला तेही अवघ्या १२ व्या वर्षात. भांडुपच्या एका चाळीत राहणाऱ्या चिमुरड्या पोरीनं १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनी…
Read More...
Read More...
धर्मनिरपेक्ष राज्यात मुख्यमंत्र्यांनी पूजा करू नये म्हणून बाबा आढावांनी आंदोलन उभारलेलं..
बाबा आढाव म्हणजे चळवळीतला माणूस. कायमच काहींना काही आंदोलनाच्या निमित्ताने ते माध्यमामध्ये चर्चेत असतात. त्यांच्याबाबत अनेकांना वर्तमानपत्रांतील बातम्यांतून माहिती मिळते.
त्यांची अनेकानेक आंदोलनं, सतत एकामागोमाग एक सुरू असलेल्या चळवळी,…
Read More...
Read More...
पैसे नाहीत म्हणून हॉस्पिटलने ढसाळांना उपचार नाकारले तेव्हा सुशीलकुमार शिंदे मदतीला धावले
मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी विद्रोही कवी नामदेव ढसाळ
निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठीच्या दशकातला असा एक कवी ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक…
Read More...
Read More...
राज कपूर आणि नर्गिसच्या लव्ह स्टोरीत थेट मोरारजी देसाईंची एंट्री झाली होती
हिंदी फिल्म इंडस्ट्रीत महान अभिनेत्रींच्या यादीमध्ये सदाबहार अभिनेत्री नर्गिस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडणारी हि अभिनेत्री. नर्गिस यांनी आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर…
Read More...
Read More...