Browsing Category
माहितीच्या अधिकारात
नवाब मलिक म्हणाले तसं ‘समीर वानखेडेंची उलटी गिनती चालू झाली काय ?
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोजच नवे-नवे खुलासे बाहेर पडत होते. पण आता आर्यन जेल मधून बाहेर पडला अन तिकडे 'मन्नत' मध्ये जाऊन त्याने दिवाळीचा फराळ पण खाल्ला असेल पण इथे लोकांचे 'सामजिक' दिवाळे निघाले त्याचं काय ?
एकीकडे राष्ट्रवादी…
Read More...
Read More...
या जमातीत वधू वरांची कम्पॅटीबिलिटी चेक करण्यासाठी प्री-मॅरेज सेक्सची प्रथा आहे
भारतात महिलांना एका बाजूला देवी म्हणून पूजल जातं तर दुसऱ्या बाजूला त्याच महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. थोड्याफार फरकानं भारतात सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे.
पण भारतात खूप घनदाट जंगलात असं पण एक गाव आहे, जे आपल्याला…
Read More...
Read More...
एरव्ही दिवाळीत बंद असणारे शेअर मार्केट लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच का चालू असते ?
पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या आभाळभरून सुभेच्छा......येणारी प्रत्येक दिवाळी तुमच्या आयुष्यात आरोग्य आणि धनसंपदा घेऊन येवो. चला मग धनसंपदाच्या सुभेच्छा आल्यात म्हणजेच लक्ष्मी आली. लक्ष्मी म्हणजेच संपन्नता आणि संपत्ती.
आज दिवाळीमुळे…
Read More...
Read More...
मोदींनी सांगितलेला ‘वन सन-वन ग्रिड’ हा मंत्र नेमकी भानगड काय ?
OSOWOG...नाव तसं अवघड आणि नवीन वाटत असलं तरी आता हा विषय काय आहे समजून घ्यावाच लागणारे. कारण आपल्या मोदींनी हा विषय सिरीयसली घेतला आहे.
OSOWOG म्हणजेच One Sun One World One Grid ! म्हणजेच हि एक अशी योजना आहे जी वीज निर्मितीचा अधिक शाश्वत…
Read More...
Read More...
आधीची ईडीची धाड अन मग GVK ग्रुपकडचे मुंबई एअरपोर्ट अदानींकडे
"ईडीने मुंबई एअरपोर्टबाबत जीव्हीके ची काय व का चौकशी केली होती. त्याचा उद्देश काय होता? याची मविआ सरकारने चौकशी करावी. सावधानता म्हणजे भ्याडपणा नव्हे". असं आम्ही नाही तर पत्रकार राजू परुळेकर याचं म्हणण आहे.…
Read More...
Read More...
समलैंगिकतेवरून दंगा करणाऱ्यांनो आपल्या संस्कृतीत याचा उल्लेख खूप जुनाय
2018 साली सुप्रीम कोर्टाने LGBT समुदायासाठी ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्याआधी समलैंगिक संबंध असणे हा गुन्हा होता. पण सुप्रीम कोर्टाने सांगितले की यापुढे समलैंगिक संबंध असणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार नाही.आणि त्याच्याच दोन वर्षानंतर,…
Read More...
Read More...
मार्केट आपटलंय, मग आता काय करायला पाहिजे भिडू?
गेले काही दिवस तुफान फॉर्मात असलेलं शेअर मार्केट कोसळल्यानं गुरूवारी गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच चिंता पसरली. तसं गेले काही सत्र मार्केट जरा डाऊन होतंच, पण गुरुवारी ११५८ पॉईंट्सनं कोसळलं आणि ५९,९८४ पॉईंट्सवर क्लोज झालं. निफ्टीही ३५३…
Read More...
Read More...
एअर इंडिया विक्रीचा टाटा आणि सरकारमधला १८,००० हजार कोटींचा करार नेमका कसा आहे?
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडियाची खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ही घोषणा केली होती. एअर इंडिया आणि एअर इंडिया…
Read More...
Read More...
शास्त्रीजी होते म्हणून कृषी खर्च मूल्य आयोगाची स्थापना झाली
फार पूर्वी भारतीयांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे कृषी खर्च मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच हा आयोग अन्नधान्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवतो.
आपण जाणतोच कि, शेतमालाच्या किंमती हा एकंदरीतच…
Read More...
Read More...
अमित शाह फक्त राजकारणाचेच नाही तर शेअर मार्केटचे सुद्धा मोटा भाई आहेत..
आज भारताच्या राजकारणात पंतप्रधान मोदीजींच्या खालोखाल ताकदवान व्यक्ती कोण असेल तर साहजिकच उत्तर येईल गृहमंत्री अमित शाह. पंतप्रधानांचा उजवा हात एवढीच त्यांची ओळख नाही तर भाजप आज देशभर पसरलाय आणि एका मागोमाग निवडणुका जिंकत सुटलाय त्याच्या…
Read More...
Read More...