Browsing Category

माहितीच्या अधिकारात

पँडोरा पेपर्स लिक प्रकरणात नेमके अदानी-अंबानीचे भाऊच गोत्यात आलेत.

काही वर्षांपूर्वी पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर आता पँडोरा पेपर्स प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणाने जशी जगभरात खळबळ माजवली आहे तशीच भारतात देखील खळबळ माजली आहे. मागच्या पनामा पेपर्स लिक मध्ये विजय माल्या तसेच अभिनेते अमिताभ बच्चन  याचं नाव…
Read More...

युपीमधील धर्मांतर प्रकरण काय आहे ज्याचं कनेक्शन आता विदर्भ, मराठवाड्यात सापडलंय.

गेल्या बऱ्याच काळापासून आपण उत्तर प्रदेशमधील कथित धर्मांतर प्रकरण ऐकत येतोय. हे प्रकरण पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे कारण आता या धर्मांतर प्रकरणाचं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचं कनेक्शन बाहेर येत आहेत. त्यात बीड, यवतमाळ या जिल्ह्यांचा…
Read More...

महात्मा गांधींवर विषप्रयोग करण्याचा डाव इंग्रजांच्या एका आचाऱ्याने उधळून लावला होता.

महात्मा गांधी म्हणजे आपल्या देशाला लाभलेले असमान्य व्यक्तिमत्त्व ! त्यांच्या नावातच सर्व काही आले. ज्यांनी आयुष्यभर अहिंसा धर्म शिकवला आणि त्याच्या जोरावर अनेक आंदोलन यशस्वी केलीत आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच अहिंसावादी…
Read More...

ज्या पंतप्रधानांनी अपमान करून जेआरडींना एअर इंडियामधून बाहेर काढलं ते नेहरू नव्हते..

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जेआरडी टाटांना एअर इंडियामधून बाहेर काढलं अशा अनेक अफवा आणि अर्धवट सत्य तुम्हाला सोशल मिडियामध्ये वाचायला मिळतील. जसं कि, आपण पाहतो ठराविक गट नेहरूंच्या विरोधात अनेक कहाण्या फिरवत असतात. त्यातलीच एक म्हणजे,…
Read More...

आगरकर व टिळकांना जामीन मिळवून देण्यासाठी महात्मा फुले मदतीला आले होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे फार मोठे देशभक्त व प्रकांडपंडित म्हणून ओळखले जायचे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांना सामोरे जावे लागले होते...अशाच एका खटल्यात…
Read More...

दामिनी पथक पुन्हा एकदा सक्रीय होणार !

पुणे म्हणलं कि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडीफार 'सेफ सिटी' मानली जायची. मात्र गेल्या काही काळात पुणे शहरात तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे  दिसून येतंय. पुणे शहर शिक्षणासाठी महत्वाचं केंद्र मानलं जातं…
Read More...

आजवर ५ पंतप्रधान झाले पण महिला विधेयक संमत करण्याचे कष्ट कोणीच घेतलेलं नाही….

२०१९ मध्ये जेंव्हा ७८ महिला लोकसभेवर निवडून गेल्या होत्या तेंव्हा जग जिंकल्याच्या भावनेत महिला संघटनांनी छोटेखानी उत्सव साजरा केला होता. हा आनंद व्यक्त करण्याचे कारण म्हणा किंव्हा निमित्त असं होतं कि, १४ टक्के स्त्रिया त्या वर्षी संसदेच्या…
Read More...

खोटी बातमी लावली म्हणून एकदा मनमोहनसिंगांनी NDTV ची शाळा घेतली होती.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज ८९ वर्षांचे झाले. डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ च्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व केले. १९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था कायमची बदलली जेंव्हा मनमोहन सिंग यांनी अनेक आर्थिक सुधारणा आणल्या.…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली सौर कुंपण योजना काय आहे ?

वनक्षेत्रा जवळच्या भागात असणाऱ्या गावांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही अश्या गावांमध्ये शेती करणे कोणत्या जोखमीपेक्षा कमी नसते. पिकाच्या हंगामा दरम्यान शेतकऱ्यांना शेतातच पहारा द्यावा लागतो. जेणेकरून जंगली जनावरं शेतात येऊन…
Read More...

NSG ने कमान हाती घेतली नसती तर अक्षरधाम हल्ल्यात मोठे परिणाम भोगावे लागले असते

आज २४ सप्टेंबर आहे आणि आजची तारीख एका थरारक दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आहे..काय झालं होतं आजच्याच दिवशी? अशा वाईट घटनांच्या आठवणी ताज्या करण्यात काही आनंद नसतो तर अशा घटना आपल्या समाजव्यवस्थेवर मूलगामी परिणाम घडवतो. त्याचमुळे या हल्ल्याची…
Read More...