Browsing Category
माहितीच्या अधिकारात
महाविकास आघाडी आणि फडणवीसांच्या वादात नायगाव पोलीस लाईनीचा प्रश्न लोंबकळत पडलाय?
सध्या मुंबईच्या नायगाव येथील नव्या पोलीस वसाहतीचा मुद्दा गाजतोय. इथं राहणाऱ्या पोलिसांना अवघ्या १० दिवसांतच घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कारण आहे, की त्या इमारती राहण्यास धोकायदायक आहेत.
अर्थात या इमारती आहेत…
Read More...
Read More...
महात्मा गांधींना आणि स्वातंत्र्यलढ्याला सर्वात जास्त फंडिंग या उद्योगपतीने दिलं होतं…
महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित राहिलेल्या व्यक्तींबद्दल लोकांना बरेच काही माहीत आहे, परंतु काही ठराविक व्यक्तींबद्दल फारसे माहिती नाही, ज्यांनी महात्मा गांधीजींना आणि स्वातंत्र्य चळवळींना…
Read More...
Read More...
मोदींना बनवायचाय डिजिटल इंडिया, पण मंत्री म्हणतायत डेटाचं नाही !
संपूर्ण देशाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना ऑक्सिजनसाठी तळमळताना पाहिले, परंतु सरकार म्हणत आहे की ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत लोकांची आकडेवारीच नाहीये. जर तुम्ही मोजलं नाही, तर लोक काय मेले नाहीत का? बेरोजगारी, मॉब लिंचिंग, काळा पैसा,…
Read More...
Read More...
त्या युद्धाचा निकाल जर वेगळा लागला असता तर भारतावर फ्रेंचांचे राज्य असते..
२४ ऑगस्ट १६०८ ला ब्रिटिश सुरतमार्गे भारतात घुसले. ते आले तर होते व्यापारासाठी पण भारतावर कित्येक वर्ष राज्य करून गेले. दरम्यान, फार कमी लोकांना माहित असेल कि, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात येणारी पहिली कंपनी नव्हती. त्यांच्या आधीही डच,…
Read More...
Read More...
कृष्णा नदीमुळे आंध्र आणि तेलंगणा मध्ये देखील वाद पेटलाय
आपल्या देशाचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी २ ऑगस्ट रोजी सांगितले की, ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दरम्यानचा कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या वादाच्या प्रकरणाची कोणत्याही बाजूने सुनावणी होणार नाही.
सीजेआय रमना यांनी स्पष्ट सांगितले आहे कि,…
Read More...
Read More...
इतर डिजिटल पेमेंट पेक्षा e-RUPI आहे वेगळं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी व्हाउचर पेमेंट सोल्यूशन लाँच केलय. ते म्हणाले की,
आज देश डिजिटल गव्हर्नन्सला एक नवा आयाम देत आहे. देशात डिजिटल व्यवहार, डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अधिक प्रभावी होण्यासाठी ई-रुपी व्हाउचर…
Read More...
Read More...
प्रियांका गांधी म्हणतायत कुपोषणात युपी पुढे, पण इथं तर गुजरातचा नंबर पहिलाय !
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन नुसत्या गदारोळातच सुरूय. म्हणजे विरोधक मुद्द्यांवरून सरकारला खिंडीत गाठतायत. मग ते पेगासस असो महागाई असो किंवा शेतकरी प्रश्न... आता यात नव्या मुद्द्याची भर पडली आहे. कुपोषणाची...आणि त्यावरून आता…
Read More...
Read More...
गर्भपात किट विकून ई-कॉमर्स कंपन्या वादात सापडल्यात, काय आहे या संबंधीचे नियम ?
महाराष्ट्र अन्न व औषध प्राधिकरणाने अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटिस बजावल्या आहेत. कारण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी डॉक्टरांच्या सूचनेशिवाय गर्भपात किट आणि गोळ्या ऑनलाईन विक्री केल्या आहेत.
औषधी आणि प्रसाधन…
Read More...
Read More...
अडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या हुकूमशहांना दिलेला इशारा आहे ?
भारतीय जनता पक्षाचे दोन मेन आर्किटेक्ट आहेत. एक म्हणजे अडवाणी तर दुसरे होते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा अडवाणी यांचे कौतुक करतांना म्हणतात की आणीबाणीच्या परिस्थितीचा निर्भयपणे विरोध करणाऱ्या महान…
Read More...
Read More...
राहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर संसदेत घुसवला.
दिल्लीमध्ये सर्वच भागात कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आवाज थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्ष आणि नेते कृषी कायद्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर सततपणे टीका करतांना दिसत आहेत.
मात्र काल-परवा…
Read More...
Read More...