Browsing Category
कट्टा
तुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं ते वाचा ?
तुमच्या लघवीचा रंग तुमच्या आरोग्याच्या स्थितीविषयी बरंच काही सांगत असतो. ‘युसी सॅन डिएगो हेल्थ’ या अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील आरोग्याविषयक सेवा देणाऱ्या संस्थेने,
याबद्दलच्या अभ्यासातून लघवीचा रंग आणि त्याचा आरोग्याशी असणारा…
Read More...
Read More...
इंग्रजांनी २ लाखात ताजमहल विकला होता, पण पुढे एक घोळ झाला.
लॉर्ड विल्यम बेंटिक हा इंग्रज शासक आपल्याला माहित असतो तो त्याने भारतीय शिक्षण व्यवस्थेत केलेल्या सुधारणांसाठी किंवा राजा राममोहन रॉय यांनी त्याच्या मदतीने केलेल्या सतीप्रथेच्या उच्चाटनाच्या प्रयत्नासाठी.
पण याच लॉर्ड विल्यम…
Read More...
Read More...
दारू पिल्यानंतर माणसं खरं का बोलतात ?
जगातील सर्वात जास्त खोटं हे कोर्टात बोललं जात तर जगातील सर्वात जास्त खरं बार मध्ये बोललं जातं
- सआदत हसन मंटो.
मंटो साहेबांनी खऱ्या खोट्याची केलेली हि व्याख्या. या वाक्यातली पहिली लाईन आपल्याला फिक्स खरी आहे ते माहितच आहे. पण दूसऱ्या…
Read More...
Read More...
भारतमाता नेमकी होती तरी कशी… समजून घ्या.. विचार करा…
भारतमातेचा फोटो आज आपल्याला जसा दिसतो तो पूर्वीपासूनच तसा नव्हता. ऐतिहासिक पार्श्वभूमी बघता हा फोटो अनेकवेळा अनेक वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर आलेला बघायला मिळतो.
भारतमातेचा सर्वात पहिला फोटो १९०५ च्या स्वदेशी आंदोलनादरम्यान आपल्यासमोर…
Read More...
Read More...
मुंबईतली पहिली दंगल कुत्र्यांमुळे झाली होती, ती पण खऱ्याखुऱ्या…!!!
कुत्र्यांमुळे दंगल होण्याची हि पहिली वेळ नाही आपल्याकडे कुत्र्यांचे पुतळे देखील भांडणाचे विषय ठरू शकतात. पण हा मुद्दा आहे खऱ्याखुऱ्या कुत्र्यांचा. मुंबईच्या इतिहासात दंगली कधी आणि कशामुळे झाल्या हे पहायला गेल्यानंतर. पहिली दंगल हि चक्क…
Read More...
Read More...
सैफच्या तैमुरबद्दल वाचून बोअर झाला असाल तर इतिहासातला तैमुर वाचून घ्या.
भारताला विदेशी आक्रमकांचा मोठा इतिहास आहे. अनेक विदेशी आक्रमकांनी देशावर हल्ला केला आणि कधी काळी ‘सोन्याची चिडिया’ असणाऱ्या देशाची अमाप लुट केली. या विदेशी आक्रमाकांपैकीच मंगोल हे सुद्धा होते. मंगोल आक्रमकांची चर्चा जेव्हा कधी होते त्यावेळी…
Read More...
Read More...
लग्नाची घटिका जवळ आली असेल तर समजून घ्या “घटिका” असते तरी कशी ?
तुझी घटका भरली आत्ता मरायला मोकळा हो !!!
मरणाऱ्याला मरण्याची भिती असते त्यामुळे घटका भरते म्हणजे नेमकं काय होते याचा विचार तो करत नाही. मारणाऱ्याला घाई असते त्यामुळे तो देखील विचार करत नाही.
तर रोजच्या बोलण्यात घटिका, घटका अशी वाक्य…
Read More...
Read More...
एक मुस्लीम योद्धा महाराणा प्रतापांसाठी तर, राजपूत योद्धा अकबरासाठी लढला..
१८ जून १५७६.
आजपासून साधारणतः साडेचारशे वर्षांपूर्वी फक्त राजस्थानच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाचं असणारं ‘हळदीघाटीचं युद्ध’ सुरु झालं होतं. जेव्हा राजस्थानमधील इतर सर्व राजांनी अकबर बादशहाची चाकरी स्वीकारली होती…
Read More...
Read More...
दारुबंदीचे काय परिणाम होतात ?
दारुबंदी केल्यानंतर काय होत ? काहिच माहित नाही. आपल्याकडे कधी दारुबंदी झाल्याची माहिती नाही. हा एकदा नोटबंदी झाली होती त्यावर बोलू शकतो. पण दारूबंदी सॉरी.
दारूबंदी करण्यात यावी म्हणून भारतातल्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात रोज एखादा तरी…
Read More...
Read More...
झांसीच्या राणीचं प्रतिरूप असणारी ‘झलकारी राणी’…!!!
भारताचा इतिहास हा बलिदानाचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक ‘जिवा महाला’ होते म्हणून महाराजांची आगऱ्याच्या कैदेतून सुखरूप सुटका होऊ शकली होती, तशीच झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यात देखील एक ‘झलकारी बाई’ होत्या,…
Read More...
Read More...