Browsing Category
तात्काळ
ब्रिजभूषण साधा माणूस नाही, मुंबईत पहिल्यांदा कलाशनिकोव्ह वापरली त्या राड्यात त्यांचं नाव येतं
ब्रिजभूषण सिंह हे महाराष्ट्रातले राजकारणी नसले तरी आता त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आता नवीन राहिलं नाही. म्हणजे, विषय कुस्तीचा असो की मग राज ठाकरेंना विरोध करण्याचा. ब्रिजभुषण यांचं नाव महाराष्ट्रात गाजलंय आणि देशातही.…
Read More...
Read More...
आधीच सुरु असलेल्या मार्गांचं मोदींच्या हस्ते उदघाटन, पण गोष्ट मुंबईकरांच्या फायद्याची आहे…
१९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईला येणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. या दौऱ्यामागचं कारण म्हणजे बऱ्याच विकासकामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय असलेलं एक कारण म्हणजे, मोदींच्या हस्ते…
Read More...
Read More...
नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याची मागणी का होतेय ?
आताच्या राज्याच्या राजकारणात एकतर टीका आणि शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत किंवा मग नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. उमेदवारी मिळाली असतानाही अर्ज न भरल्यानं सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय. तर,…
Read More...
Read More...
३० कोटी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येऊ शकणाऱ्या रिमोट वोटिंगला विरोध होतोय..
लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणून मतदाराकडे बघितलं जातंय प्रत्येक मतदार हा लोकशाहीमध्ये समान पातळीवर असतो... सर्वांच्या मताला हा समान किंमत असते हे तर, शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या विषयात सगळेच शिकले असतील. असं असलं तरी अनेक जण हे…
Read More...
Read More...
नेपाळमध्ये सतत विमान अपघात होण्यामागे फक्त उंच पर्वत हेच कारण आहे का ?
काल नेपाळमध्ये विमान दुर्घटना घडली. ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स या विमानातून प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये सर्व ६८ प्रवशांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. या ६८ प्रवाशांपैकी ४ प्रवासी हे भारतीय होते.
हे विमान नेपाळची राजधानी…
Read More...
Read More...
उर्फीला पोलिसांची नोटीस, पण कारवाई कोणत्या आधारांवर होणार?
मॉडेल आणि अभिनेत्री असलेली उर्फी जावेद आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता पोलिसात जाऊन पोहोचलाय. काल उर्फी जावेद हिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता उर्फी जावेदला…
Read More...
Read More...
५१ दिवसांसाठी २० लाख, मोदींनी भारताच्या पहिल्या रिव्हर क्रूझचं उदघाटन केलंय…
आज पंतप्रधान मोदींनी नदीत फिरणाऱ्या जगातल्या सगळ्यात लांब क्रूझचं उद्घाटन व्हिडीओ काँफरन्सिंगद्वारे केलं.
एम व्ही गंगा विलास असं या क्रूझचं नाव आहे. ही क्रूझ म्हणजे साधी नाहीये. या क्रूझवर जीमपासून ते स्पा पर्यंत सगळ्या सुविधा असणार…
Read More...
Read More...
ऐन वेळी सत्यजीत तांबेंचा अर्ज…नाशिक पदवीधर मतदार संघात कुणी कुणाचा गेम केलाय?
सध्या राज्यात शिक्षक आणि पदवीधर आमदारकीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. त्यातलीच एक जागा म्हणजे नाशिक पदवीधर मतदार संघ. नाशिकचा पदवीधर मतदार संघ आताच्या घडीला राज्यातल्या ५ जागांपैकी सगळ्यात जास्त…
Read More...
Read More...
एकटं जोशीमठ नाही, नैनिताल आणि उत्तराखंडमधली आणखीही ठिकाणं संपायच्या वाटेवर…
उत्तराखंडमधल्या जोशीमठ या गावात सध्या काय परिस्थिती आहे हे मागच्या काही दिवसांपासून मीडियामध्ये दिसतंच आहे. सध्या जोशीमठ हे गाव उध्वस्त व्हायच्या वाटेवर आहे. लवकरात लवकर जोशीमठ रिकामं केलं जावं अशा हालचालीही सुरू आहेत.
जोशीमठ हे खरंतर…
Read More...
Read More...
राज्यपालांचं वॉकआऊट, सत्ताधाऱ्यांचा निषेध, तामिळनाडूचं #GetOutRavi प्रकरण काय आहे ?
काल तामिळनाडूच्या विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला होता. हा गदारोळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झाला असता तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नसतं. कारण, ते तर प्रत्येकच सभागृहात होतच असतं. नवल वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की,
कालचा तामिळनाडूच्या…
Read More...
Read More...