Browsing Category

तात्काळ

आप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ज्याप्रमाणे भाजपने एकामागे एक निवडणूक जिंकण्याचा धुरळा उडवला तसाच धुरळा आप सुद्धा उडवेल असं काहींना वाटत होतं. पक्ष स्थापनेच्या अवघ्या एका वर्षात आपने दिल्ली काबीज केली. गेल्या ७ वर्षांपासून निव्वळ दिल्लीत…
Read More...

या ९ राज्यांच्या आगामी निवडणूका ठरवतील मोदी लाट अजूनही आहे का…?

आज हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागतोय. हा निकाल २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा मानला जातोय कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम ग्राऊंडची म्हणजेच गुजरातची निवडणूक…
Read More...

पराभव दिसू लागला की खापर EVM वर का फोडलं जातं…?

बुधवारी दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीचा निकाल लागला तर गुरुवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीचा निकाल लागत आहे. गुजरातमध्ये १५० प्लस जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अगदी घासून लढाई सुरु आहे.…
Read More...

कधीकाळी संपल्याची चर्चा होती, तेच विनोद तावडे हिमाचल प्रदेशचे किंगमेकर ठरु शकतात…

हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निकालाचे आकडे सकाळपासून बदलतायत. गुजरातमध्ये काँग्रेस आघाडीवर असलं, तरी हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर सुरु आहे. ६८ पैकी ३३ जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर ३२ जागांवर काँग्रेस.…
Read More...

‘ट्विटर फाईल्स’ आल्या अन् एलॉन मस्क जीवाला धोका असल्याचं म्हणतोय

मंगळावर राहायला जायची ज्यांना इच्छा आहे, बिनाड्रायव्हर चालणारी गाडी ज्यांनी बनवली, माणसाच्या मेंदूत ज्यांना इलेक्ट्रॉनिक चिप बसवायची आहे असे एलॉन मस्क आता एका गोष्टीला घाबरलेत... अर्थात ती गोष्टही तशी घाबरण्यासारखीच आहे. अगदी, प्रत्येक…
Read More...

दोन जिल्हे पाकिस्तानातून भारतात आणले, पण कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नही निर्माण केला

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात जर एखाद्याने चुकून मेहेर चंद महाजन यांचं नाव घेतलं, तर मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. याला कारणही तसंच, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे हक्क डावलून ८०० मराठी खेडी कर्नाटकातच ठेवण्यात यावी असा अहवाल…
Read More...

बाबरी पाडून ३० वर्षे झालीत… आता मथुरेतल्या शाही ईदगाहचा एपिसोड सुरु झालाय

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मस्जिद कारसेवकांनी पाडली होती, त्या घटनेला आज ३० वर्ष पूर्ण झालीत. १९९२ मध्ये बाबरी पडली परंतु बाबरीनंतर आणखी एक नारा जन्माला आला. अयोध्या तो बस झांकी है, काशी मथुरा बाकी है... जहाँ जहाँ दाग हैं, सब…
Read More...

भारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय

जगभर ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी ॲमेझॉन जेव्हा भारत आली तेव्हा अनेकांनी याला विरोध केला होता. ई-कॉमर्समुळे भारतातील किरकोळ व्यवसाय ठप्प होईल असं भाकीत वर्तवण्यात येत होतं. मात्र जून २०१३ मध्ये ॲमेझॉनने भारतात एंट्री केली आणि भारतात…
Read More...

गुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण हा एक्झिट पोल कसा काढतात ?

गुजरातच्या आणि दिल्ली एमसीडीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण झालाय. मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीचे  एक्झिट पोल्स घोषित केले जाणार आहेत. वेगवगेळ्या माध्यमांनी आणि…
Read More...