Browsing Category

तात्काळ

ज्याच्यावरुन राजकारण रंगलं, त्या अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काम कुठवर आलंय…

छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्रासाठी अराध्य दैवत, महाराजांचे गडकिल्ले, त्यांचा गौरवशाली इतिहास या गोष्टी आजही प्रेरणा देणाऱ्या आहेत. सध्या छत्रपती शिवरायांवर आधारित सिनेमे येतायत आणि प्रेक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.…
Read More...

आसामप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा ५ वी आणि ८ वी मध्ये बोर्डाच्या परीक्षा घेणं योग्य ठरेल ?

आसाम सरकारच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्याच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता आसाममध्ये ५ वी आणि ८ वीमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेमध्ये विद्यार्थी नापास होत असेल तर त्या…
Read More...

सम्राट समुद्रगुप्ताने सोन्याची नाणी पाडली अन् भारतात सुवर्णयुगाची सुरुवात झाली

भारताला सोने की चिडिया म्हटलं जात होतं हे सगळ्यांना माहित आहे. एकेकाळी भारतातील लोक जगात सगळ्यात संपन्न होते. भारतातील लोकांकडे संपन्नता होती, पण ही सोनेरी संपन्नता एका सम्राटाने खऱ्या अर्थाने सोन्याच्या नाण्यांमधून प्रचलनात आणली होती.…
Read More...

अयोध्येनंतर आता ज्ञानवापीच्या निकालातही ‘कार्बन डेटिंग’ महत्त्वाचं ठरु शकतंय…

ज्ञानवापी मस्जिदीच्या वूजूखान्यात शिवलिंगासारखी मूर्ती आढल्यानंतर काशीत मंदिर-मस्जिद वाद निर्माण झाला आहे. वूजूखान्यात सापडलेली मूर्ती ही शिवलिंगच आहे असा दावा हिंदू पक्षाच्या वतीने करण्यात येतोय.   या प्रकरणात ज्ञानवापी मस्जिदीच्या…
Read More...

इजिप्त अन् ब्रिटनमध्ये एका दगडावरून भांडणं सुरुयेत….

भिडूंनो तुम्ही सोशल मीडियावर इजिप्तचे दामले मास्तर नावाचा मिम बघितलाय का? अगदी जसे आपले मास्तर शुद्धलेखनातल्या चुका काढतात, ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांट्याकडे लक्ष द्यायला सांगतात. अगदी त्याचप्रमाणे मिममधील दामले मास्तर इजिप्तच्या पिरॅमिडवर…
Read More...

अशा प्रकारे ६४ वर्षांपूर्वी अरबांच्या दुबईत पहिलं हिंदू मंदिर बांधण्यात आलं…

दुबई शहरातील हिंदू मंदिर आज सगळ्यांना दर्शनासाठी उघडण्यात आलंय. ४ ऑक्टोबर २०२२ ला रात्री युएईचे मिनिस्टर ऑफ टॉलरेन्स शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि भारताचे यूएईमधील राजदूत संजय सुधीर यांच्या उपस्थितीत या मंदिराचं उदघाटन करण्यात आलं.…
Read More...

खंडेनवमी आणि दसऱ्यात नेमका काय फरक असतो ?

नवरात्रीच्या काळात सगळीकडे असलेली गरबा आणि दांडियाची धूम नवव्या दिवशी संपते आणि दसऱ्याचा दिवस उजाडतो. भारतात सगळीकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करून नवरात्रीची सांगता केली जाते.  भारतात बहुसंख्य भागात अशी परंपरा असली तरी महाराष्ट्र आणि…
Read More...

आदिपुरुषच्या टिझरवरुन वाद चालूये, पण रामायणात राम आणि रावणाचं वर्णन असं आहे…

बाहुबली फिल्ममधून धुरळा उडवणाऱ्या प्रभासच्या आदिपुरुष सिनेमाची वाट सगळेच बघत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या आदिपुरुष सिनेमाचा टिझर अखेर २ ऑक्टोबरला रिलीज झाला. पण जसा हा टिझर रिलीज झाला त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेकांनी या टीझरची खिल्ली…
Read More...

माणसाच्या पूर्वजांचे जीनोम शोधणाऱ्या स्वांते पालो यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल जाहीर झालाय

संशोधन क्षेत्रात दिला जाणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या नोबेल पुरस्काराच्या नावांची घोषणा सुरु झालीय. २०२२ च्या पुरस्कारांचा नारळ स्वीडनचे जनुकशास्त्रज्ञ स्वांते पालो यांच्यापासून फोडण्यात आलाय. जनुकशास्त्रज्ञ म्हटल्यावर विज्ञानाच्या किचकट…
Read More...

तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू का पाठवला जातो ?

नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला जातो. तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो. अंबाबाईला हा मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा फार जुनी नाही. ही परंपरा…
Read More...