Browsing Category
थेटरातनं
महाभारतातल्या भीमाचं सध्या काय चाललय..?
२ ऑक्टोंबर १९८८ रोजी दुरदर्शनवर महाभारत नावाची मालिका सुरू झाली होती. चोप्रा बाप लेकांनी ही मालिका बनवली. ही मालिका तेव्हा एवढी फेमस झाली की सगळीकडं महाभारताचीच चर्चा असायची.
लोकांकडं तेव्हा टिव्ह्या नव्हत्या. गावातल्या एखाद्याच्याच घरात…
Read More...
Read More...
दिव्या भारतीने आत्महत्या केली होती की तिचा खून झाला होता?
ती एक शापित राजकन्या होती. जे अनुभव घ्यायला आपल्याला तीन चार आयुष्य लागले असते ते सगळ अवघ्या आपल्या उन्यापुऱ्या एकोणीस वर्षाच्या आयुष्यात बेभान पणे जगलेली.
दिव्या भारती.
मुंबईमध्ये एका मिडल क्लास इन्शुरन्स ऑफिसरच्या घरात तिचा जन्म झाला.…
Read More...
Read More...
मराठी सुपरस्टार अरुण सरनाईक या निर्मात्याकडून पैसे घ्यायला लाजायचे.
भारतात सिनेमाचं वेड गरीब असो कि श्रीमंत सगळ्यांच्यात सारखंच आहे. सिनेमा बनवण्याची इच्छा तर खूप जणांना असते. चार पैसै असतील तर प्रत्येक भिडूला निर्माता व्हायचं असतं. सिनेमाच्या नादानं घरदार विकायची पाळी आली तरी हे वेड काही कमी होत नाही.…
Read More...
Read More...
हिंदुस्तानातला सर्वात पहिला सुपरफ्लॉप सिनेमा होता, “शहेनशहा अकबर”.
भारतात दादासाहेब फाळकेनी राजा हरीश्चंद्र हा मूकपट बनवून सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. काही वर्षांनी सिनेमा बोलू लागला. पल्लेदार संवाद असलेले ऐतिहासिक सिनेमे बनवण्याची लाट आली होती. रामायण महाभारत पासून ते संत तुकाराम,महाराणा प्रताप अशा अनेक…
Read More...
Read More...
पडद्यावर असणारा मुन्शीजी खऱ्या आयुष्यात मात्र बिघडलेला विकी बाबू होता.
शराबी सिनेमा बघितलाय ना? श्रीमंत बापाचा दारूत वाया गेलेला मुलगा म्हणजे आपला बच्चन हातात दारूचा ग्लास घेऊन एका पार्टीत शेर सांगत असतो. सगळे बघे उगाचच वाहवाह करत असतात पण
त्यावेळी मुन्शीजी तिथे येऊन खराब शायरी बद्दल त्याचं कान पकडतो. विकी…
Read More...
Read More...
एक दिवस त्याने घाबरत घाबरत आपली अंताक्षरीवाली कन्सेप्ट चॅनलवाल्यांना सांगितली.
"बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी लेके प्रभू का नाम."
नव्वदच्या दशकात म्हणजे रामायण, महाभारत संपल्यावर आणि केबीसी, क्योंकी सास भी बहु थी सुरु व्हायच्या आधी सगळ्यात सुपरहिट सिरीयल कोणती होती माहिती आहे ना? भारतातला…
Read More...
Read More...
“छत्रपती शिवाजी” सिनेमाला काश्मीरमध्ये बंदी घातली होती?
१९५२ साली आलेला भालजी पेंढारकर यांचा छत्रपती शिवाजी सिनेमा हा त्याकाळी तुफान गर्दी गोळा करीत होता. महाराष्ट्रात तर तो गाजलेला होताच पण छत्रपती शिवरायांच्या कार्याचं आकर्षण उभ्या भारतात असल्यामूळ 'छत्रपती शिवाजी' हा संपूर्ण देशात हिंदी भाषेत…
Read More...
Read More...
एकेकाळी रणभूमी गाजवणाऱ्यानं ‘मै पल दो पल का शायर हूँ’ सारखं रोमँटिक गाणं बनवलं.
आज संगीतकार खय्याम साहेब ९३ वर्षाचे झाले. भारतीय सिनेमासंगीताच्या सुवर्णकाळाचे ते अखेरचे शिलेदार. गेली साठ वर्षे त्यांच्या गाण्यांची जादू रसिकांना वेडं करत आहे.
मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचा जन्म पंजाब मधल्या राहोन या गावचा.…
Read More...
Read More...
नव्वदच्या दशकाचा एकच आवाज होता ‘कुमार सानु’ आणि धमाकेदार सुरवात होती आशिकी.
आशिकीच्या पाट्या पडत असतात. पडद्यावर अंधार. स्टुलवर गिटार घेऊन बसलेल्या हिरोची दिसणारी प्रोफाईल. मागून प्रकाश. हळूहळू नदीम श्रवणचं सुरु होणारं संगीत आणि कुमार सानुचा मधुर आवाज कानात घुमतो,
"सासोंकी जरुरत है जैसे जिंदगी के लिए बस इक सनम…
Read More...
Read More...
वन साईड लव्हचा कॉन्फिडन्स आर्या ने दिला.
साल होत २००४. म्हणजेच आम्ही शाळेत होतो.
पोरापोरींची शाळा असून पण पोरी एका वेगळ्या जगात आणि आम्ही वेगळ्या जगात. त्यांच्याशी बोलण्याचा विषयच नव्हता. म्हणजे आपल्याला कोणाबद्दल क्रश नव्हत असं नाही. पोरींच्या बापाच्या नावाने डिरेक्टरीमध्ये…
Read More...
Read More...