Browsing Category
फोर्थ अंपायर
आयपीएलच्या टीमची भांडणं नको, पिढ्यानपिढ्या एकच स्वाभिमान ‘टीम इंडियाची निळी जर्सी’
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं एंट्री मारली. पण त्यांना प्लेऑफमध्ये येता आलं कारण, मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. या मॅचसाठी जेवढा उत्साह मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हता, तेवढा बँगलोरच्या…
Read More...
Read More...
कॅप्टन विरोधी टीमचा असो किंवा आपला, गंभीरचं डोकं सटकलं की सुट्टी नाही… !
गौतम गंभीरचं नाव ऐकलं की, मातीनं भरलेली जर्सी, मैदानावरचे राडे आणि दोन वर्ल्डकप विजय आठवल्याशिवाय राहत नाहीत. गंभीरची बॅटिंग आणि स्वभाव दोन्ही आक्रमक होतं. शाहिद आफ्रिदी, रिकी पॉन्टिंग, उमर गुल हे प्रतिस्पर्धी खेळाडू सोडाच पण गंभीर त्याचा…
Read More...
Read More...
मनगट तुटूनही एका हातानं बॅटिंग करत हनुमा विहारी टीमसाठी लढलाय…
सध्या जसं इंटरनॅशनल क्रिकेट सुरु आहे, अगदी तशीच रणजी ट्रॉफीही. त्यात रणजी ट्रॉफी पोहोचलीये, क्वार्टर फायनल्समध्ये. क्वार्टर फायनलची मॅच सुरु आहे आंध्र प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेश. या मॅचमध्ये आंध्रचा कॅप्टन हनुमा विहारीचं मनगट फ्रॅक्चर झालं…
Read More...
Read More...
रणजीमध्ये प्रचंड दबदबा असलेल्या जे पी यादवने क्रिकेटसाठी जीव पणाला लावला होता….
भारतात आणि जगात कट्टर रसिकांसाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असा खेळ. ऑल राउंडर खेळाडू असणे म्हणजे तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. गल्लीत क्रिकेट खेळताना आपण सगळे ऑल राऊंडरचं असतो पण प्रोफेशनल लेव्हलवर खेळताना ऑल…
Read More...
Read More...
गांगुलीचा वारसदार समजला जाणारा खेळाडू चॅपलच्या नादी लागला आणि संघातून बाहेर पडला..
2005 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघाची नव्याने बांधणी करणारं वर्ष होतं. नवीन खेळाडूंचा भरणा होत होता, मॅच फिक्सिंगच्या सावटातून भारत सावरत होता. जॉन राईटचा कार्यकाळ संपून ग्रॅग चॅपलच्या रुपात नवा कोच भारताला लाभला होता. राहुल द्रविड भारताचा नवा…
Read More...
Read More...
वर्ल्डकपच्या मॅचला पाय सुजलेला असूनही 6 विकेट घेऊन इतिहास रचला होता.
एक काळ असा होता जेव्हा लोकं धोनीला किंवा गांगुलीला शिव्या घालायचे की नेहराला ओव्हर का देता त्याच्यामुळे मॅच हारते पण नेहरा म्हणजे एके काळचा बॅट्समन लोकांचा कर्दनकाळ होता. भले भले बॅट्समन त्याला हलक्यात घेण्याची चूक करत नसे. अशीच एक वर्ल्ड…
Read More...
Read More...
गावस्करांच्या शेवटच्या मॅचला झालेला राडा भारतीय संघ कधीच विसरू शकत नाही….
सुनील गावस्कर म्हणजे भारतीय क्रिकेट संघाची सलामीची भिंत होती. समोर कितीही फास्टर बॉलर असो त्याची हयगय न करणे आणि त्याचा निकराने सामना एवढंच गावस्करांच्या डोक्यात असायचं. हेल्मेट न घालता अनेक जबरी विक्रम गावस्करांनी आपल्या नावावर केले खरे पण…
Read More...
Read More...
भारतातला एकमेव बाप ज्यांनी पोराला इंजिनियरिंग सोडून क्रिकेटमध्ये करियर करायला लावलं ….
कपिल देव नंतर भारतीय संघाच्या बॉलिंग डिपार्टमेंटला उतरती कळा लागली होती. अधेमधे आगरकरसुद्धा जोरदार चालला पण चांगला स्विंग आणि धारदार बॉलिंग करणारा गोलंदाज भारताच्या ताफ्यात बरेच दिवस आला नव्हता. बऱ्याच दिवसांनी एका परफेक्ट स्विंग बॉलरचं…
Read More...
Read More...
जेव्हा रवी शास्त्री बूट घेऊन मियाँदादला हाणायला गेला होता….
१९८७ ची हि गोष्ट. पाकिस्तानचा संघ ५ टेस्ट आणि ६ वनडे मॅचेस खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती. २० मार्चला हैदराबादमध्ये दोन्ही संघांमध्ये तिसरी वनडे मॅच खेळवण्यात आली. पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आणि स्वस्तात भारताच्या…
Read More...
Read More...
सचिनच्या फेरारी टॅक्स प्रकरणात प्रमोद महाजनांना शिव्या बसल्या होत्या….
सचिन तेंडुलकर फक्त नावच पुरेसं आहे. करोडो लोकांच्या खेळण्याची प्रेरणा आणि करोडो लोकांचा आवडता खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. तो चांगला खेळला, वाईट खेळला टीका कौतुक अशा अनेक प्रकारातून तो गेलाय. पण २००२-२००३ साली एक कॉंट्रोव्हर्सी झाली तीही…
Read More...
Read More...